मला विरोपाद्वारे आलेली ही कविता इथे देत आहे. अतिशय चांगली.. वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या. Log in or register to post comments झकास .... मस्त टायमिंग आहे माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... Log in or register to post comments अतिशय चांगली.. माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद Log in or register to post comments झकास! झकास! आवडले! अगदी योग्य... आपला गुंडोपंत Log in or register to post comments जागा झालो चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट Log in or register to post comments सही नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत Log in or register to post comments भेंडीची भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना Log in or register to post comments माझी माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा Log in or register to post comments मस्त... बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत. Log in or register to post comments Log in or register to post comments
अतिशय चांगली.. वा! अतिशय सुंदर कविता... माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.. आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...! तात्या. Log in or register to post comments
झकास .... मस्त टायमिंग आहे माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... Log in or register to post comments
अतिशय चांगली.. माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार.... हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची ..... आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून .... शरद Log in or register to post comments
जागा झालो चांगला झोपलो होतो *** वर करून.. उगाच जागा झालो.. मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा.. नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस.. म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा.. - सर्किट Log in or register to post comments
सही नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर! आपला गुंडोपंत Log in or register to post comments
भेंडीची भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन मराठीपण विसरले का रे जागे व्हा नाना Log in or register to post comments
माझी माझी दूनिया यांचे शतशः आभार. मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात. जय महाराष्ट्र -इनोबा Log in or register to post comments
मस्त... बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत. Log in or register to post comments
अतिशय चांगली..
वा! अतिशय सुंदर कविता...
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार..
आत्ता खूप गडबडीत आहे, विस्तृत प्रतिसाद सवडीने...!
तात्या.
झकास .... मस्त टायमिंग आहे
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....
आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
अतिशय चांगली..
माझी दुनियाजी, ही कविता आपण इथे दिलीत त्याबद्दल आपले मनापासून आभार....
हीच योग्य वेळ आहे असे "निरोप" पोहचवण्याची .....
आता फक्त योग्य कॄती अपेक्षित आहे आपल्या मराठी बांधवांकडून ....
शरद
झकास!
झकास!
आवडले!
अगदी योग्य...
आपला
गुंडोपंत
जागा झालो
चांगला झोपलो होतो *** वर करून..
उगाच जागा झालो..
मराठी माणसा, झोप बाबा पुन्हा..
नाहीतर इथे "विरोपातून ढकललेले" वाचत बस..
म्हणजे आपोआप झोप येईल पुन्हा..
- सर्किट
सही
नाहीतर लोकशाहीमध्ये सगळ्यांना कशी समान संधी दिली पाहिजे वगैरे वांझोट्या चर्चा कर!
आपला
गुंडोपंत
भेंडीची
भेंडीची भाजी खाल्यासार्खे वाट्ले तुमच्या प्रतिक्रिया वाचुन
मराठीपण विसरले का रे
जागे व्हा
नाना
माझी
माझी दूनिया यांचे शतशः आभार.
मराठी माणसाने धंदे काबीज केले तर हे भुरटे युपी बिहारवाले आपोआप गार पडतील. आजपासून सुरुवात.
जय महाराष्ट्र -इनोबा
मस्त...
बोचरी पण उद्बोधक कविता आहे. 'अमिताभ बच्चन यांना उत्तर प्रदेशचा कळवळा का?' ह्या बिहरी/उत्तर प्रदेशी समस्येवर दिलेल्या प्रतिक्रिये नंतर वाचनात आली. पण मला वाटतात तेच मुद्दे ह्या कवितेत मांडलेले आहेत.