आमच्या कुटुंबातल्या काही बायकांकडून त्यांच्या स्वतःबद्दल ऐकली आहे. तपशील "परपुरुषाचा अंगाला हात लागल्याने दिवस राहू शकतात" असा होता.
माझी टिप्पणी ही की आपल्या घरच्या पुरुषांचा आशीर्वाद देताना, भाऊबीज देताना हात लागतो, भाजीवाल्याकडून भाजी घेताना त्याचा हात लागतो हे दररोजचे अनुभव डोळ्याआड कसे होतात? पण एखादी गोष्ट अर्वाच्य, गूढ आणि भीतीदायक असली की मनात तर्क चालत नाही. लहानपणी मलाही अशी भीती होती की उष्टे खाल्ले की काही भयंकर होते (काय होते असे वाटायचे, ते आठवत नाही). त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे.
त्यामुळे खानविलकर आणि गोडबोले यांनी सांगितलेली ही कथा मुळीच थाप वाटली नाही.
ही कथा मुळीच थाप वाटली नाही.
पण कॉलेजला येइपर्यंत हे भयंकर गैरसमज दूर होऊ नयेत? गर्भधारणेसाठी कोणत्याही प्राण्यामध्ये शुक्राणू आणि बीज यांचे मीलन व्हावे लागते हे सातवी आठवी च्या जीवशास्त्रात शिकवतात की....
...धनंजय यांचे म्हणणे योग्य वाटते..एकदा तर्क सोडला की कशाची भीती वाटेल ते सांगता येत नाही...
त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे.
एरवी तर्क शुद्ध वाटणारा माणुस कधी कधी एकदम तर्क विसंगत वागतो तेव्हा मलाही असाच पेच पडतो. आपल्या तर्कसंगतीवर तो थोडाच चालणार आहे! त्यामुळे विशिष्ट बाबतीत तर्क न चालणारे मन असावे असे मलाही वाटते.
प्रकाश घाटपांडे
आनंदी गोपाळ यांची होती असे मी ऐकले आहे. दुर्दैवाने ते पुस्तक मी वाचले नाही. कुणी वचले असल्यास कृपया लिहावे. एका मासिकात देखील अशीच कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली होती. त्यात एका अविवाहित मुलीने विवाहित बहिणीचे कपडे घातल्यामुळे ती गरोदर राहते.
अचंबा वाईट वाटलं
अनुभव वाचून अचंबा आणि वाईट वाटलं :(..
अनुभव वाचून..
...अस वाटल की ही थाप आहे
अशी कथा
आमच्या कुटुंबातल्या काही बायकांकडून त्यांच्या स्वतःबद्दल ऐकली आहे. तपशील "परपुरुषाचा अंगाला हात लागल्याने दिवस राहू शकतात" असा होता.
माझी टिप्पणी ही की आपल्या घरच्या पुरुषांचा आशीर्वाद देताना, भाऊबीज देताना हात लागतो, भाजीवाल्याकडून भाजी घेताना त्याचा हात लागतो हे दररोजचे अनुभव डोळ्याआड कसे होतात? पण एखादी गोष्ट अर्वाच्य, गूढ आणि भीतीदायक असली की मनात तर्क चालत नाही. लहानपणी मलाही अशी भीती होती की उष्टे खाल्ले की काही भयंकर होते (काय होते असे वाटायचे, ते आठवत नाही). त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे.
त्यामुळे खानविलकर आणि गोडबोले यांनी सांगितलेली ही कथा मुळीच थाप वाटली नाही.
ही कथा
ही कथा मुळीच थाप वाटली नाही.
पण कॉलेजला येइपर्यंत हे भयंकर गैरसमज दूर होऊ नयेत? गर्भधारणेसाठी कोणत्याही प्राण्यामध्ये शुक्राणू आणि बीज यांचे मीलन व्हावे लागते हे सातवी आठवी च्या जीवशास्त्रात शिकवतात की....
...धनंजय यांचे म्हणणे योग्य वाटते..एकदा तर्क सोडला की कशाची भीती वाटेल ते सांगता येत नाही...
अतार्किक मन
त्यामुळे तर्क न चालवणारे मन असण्याचा माझाही अनुभव आहे.
एरवी तर्क शुद्ध वाटणारा माणुस कधी कधी एकदम तर्क विसंगत वागतो तेव्हा मलाही असाच पेच पडतो. आपल्या तर्कसंगतीवर तो थोडाच चालणार आहे! त्यामुळे विशिष्ट बाबतीत तर्क न चालणारे मन असावे असे मलाही वाटते.
प्रकाश घाटपांडे
अशीच कथा ....
आनंदी गोपाळ यांची होती असे मी ऐकले आहे. दुर्दैवाने ते पुस्तक मी वाचले नाही. कुणी वचले असल्यास कृपया लिहावे. एका मासिकात देखील अशीच कथा एका स्त्री लेखिकेने लिहिली होती. त्यात एका अविवाहित मुलीने विवाहित बहिणीचे कपडे घातल्यामुळे ती गरोदर राहते.