Skip to main content

इतिहास

मुंबई निसर्ग निर्मित नाही!

लेखक मार्गी यांनी रविवार, 26/07/2026 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह 

✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली 

✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं 

✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप 

✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी! 

✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच! नमस्कार. 

चीन: रेशीमगाठी आणि कषायपेयाचा देश - भाग २

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 05/06/2026 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
४ जून १९८९ ला झालेली तियानानमेन चौकातील कत्तल  
 
प्रास्ताविक 
 
अगदीच थोडक्यात सांगायचं तर "तियानानमेन चौक" या बेजिंगमधील मध्यवर्ती चौकात सरकार विरोधी चळवळीसाठी एकत्र जमलेल्या काही लाख विद्य