Skip to main content

आत्मपरीक्षण

माणसाला खरोखर स्वतंत्र इच्छा असते का? की आपण जे काही करतो ते आधीच ठरलेले असते?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 24/08/2026 13:05 या दिवशी प्रकाशित केले.

माणसाला खरोखर स्वतंत्र इच्छा असते का? की आपण जे काही करतो ते आधीच ठरलेले असते?

आचार्य प्रशांत यांच्या विचारांचा मागोवा

(सदर लेख तूनळीवरील आचार्य प्रशांत यांच्या लेखाच्या शेवटी दिलेल्या दुव्यातील  विडियोवर आधारित आहे)

 

या व्हिडिओमध्ये आचार्य प्रशांत स्वेच्छा विरुद्ध पूर्वनियती या प्राचीन आणि आजही चर्चेत असलेल्या प्रश्नाचा ऊहापोह करतात. यासाठी ते न्यूरोसायन्समधील लिबेट यांच्या प्रयोगांसारख्या वैज्ञानिक निष्कर्षांची सांगड वेदांत आणि भगवद्गीतेच्या चिरंतन ज्ञानाशी घालतात.

मिपावरील माझे अकाऊंट, लिखाण डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/07/2026 20:24 या दिवशी प्रकाशित केले.

डिसक्लेमर: सदर धागा केवळ मिपावरील संपादकांसाठी आहे. इतरांनी तो वाचू नये. वाचल्यास प्रतिसाद वगैरे तर अजिबात  
देऊ नये.

 

मिपावरील माझे अकाऊंट तसेच लिखाण मला डिलीट करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?

 

ग्रेसची आई

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 11/05/2026 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

 

आज तारीख दहा मे.आज जागतिक मातृदिन.

मातृदेवो भव:,

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...

देव सर्वत्र,सदासर्वकाळ पोहचू शकत  नाही  म्हणून  त्याने आई बनवली आहे.

साने गुरूजींचे "शामची आई ",पुस्तक व त्यावर आधारित झालेला चित्रपट. 

लहानपणी ऐकलेली आई आणी मुलाची गोष्ट. सारांश....

संकटातून संधी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 12/07/2016 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आडते आणि घाऊक दलाल यांनी बंद पुकारला निमित्त होते सरकारच्या शेतीमाल थेट (विनानियंत्रण) कुठे विकण्याच्या सुधारीत आदेश अंमलबजावणीचे. दुर्दैवाने ज्यांचे पोट रोजच्या हमालीवर/हजेरीवर अवलंबून आहे त्यांनीही (मापाडी/तोलारी/हमाल) विरोध दर्शवण्यासाठी बंद मध्ये भाग घेतला.

( मुंबईत जुहूबिचवर छटमोहोत्सावाला ५००००० जणांची उपस्थिती ! )

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 17/08/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
* सर्वप्रथम डॉ. इ. ए. साहेबांची माफी मागतो ** आमची प्रेर्ना नुकत्याच(काही महिन्यांच्यापूर्वी) झालेल्या, उत्तर-भारतीयांचा महत्त्वाचा सण असलेल्या छट पूजेसाठी मुंबईतील समुद्र किनारे गर्दीने फुलले होते. कार्तिक शुक्लषष्ठीच्या मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी लाखो भक्तांनी मुंबईच्या किनाऱ्यावर गर्दी केली होती. सर्व प्राणीमात्रांचे कल्याण व उन्नती व्हावी आणि नैसर्गिक संकटापासून मुक्ती मिळावी या उद्देशाने उत्तर भारतीय समाजाच्या वतीने छटपुजा करण्याची प्रथा आहे. एकट्या जुहू बिचवर पाच लाखांवर भाविक जमले होते.