बाल'भारती की 'बैल'भारती?
नुकतेच बालभारतीने इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल केले आहेत. त्यात खालील माहिती आहे:
- वेदकाळात आपले पूर्वज शाकाहार करत होते.
- वेदकाळात चार वर्ण होते. सर्व लोक आपआपली कामे व्यवस्थित करत होते. समाज गुण्यागोविंदाने रहात होता.
- आपल्याकडे उच्च दर्जाचे गणिताचे ज्ञान होते - वैदिक गणित.
- इतर अनेक पूर्वगौरव असणारा मजकूर आहे.
त्याबाबत मुंबई तक ने घेतलेली संस्कृत व इतिहास तज्ञांची मुलाखत :
मिसळपाव