चल कही दूर निकल जाये ....(अंतिम)
माझे ही उत्तर तेच. विसरेन कशी. सुहास डोळा मिचकावत म्हणते. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट.
म्हणजे?
सांगते. पण अगोदर तू सांग तू काय केलेस त्या नंतर सांगते .
मागील दुवा चल कही दूर निकल जाये ....(५) | मिसळपाव
माझे ही उत्तर तेच. विसरेन कशी. सुहास डोळा मिचकावत म्हणते. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट.
म्हणजे?
सांगते. पण अगोदर तू सांग तू काय केलेस त्या नंतर सांगते .
मागील दुवा चल कही दूर निकल जाये ....(५) | मिसळपाव
एक दोघेजण, कुछ भी नही. मारामारी हुवाच नही. कुछ मजा नही आया. असे त्यांच्या त्यांच्या डच , चिनी , फ्रेंच, स्वाहीली, माओरी किंवा तत्सम भाषेत बोलत निराशेने पुन्हा झोपले.
माझी मात्र झोप पुर्ण उडाली आहे. आजच काय पण पुढच्या आठवडाभर तरी झोपू शकेन असे वाटत नाही. इतका जोरदार धक्का आहे हा.
का कोण जाणे तो तीचा “विल यू प्लीज गिव मी
हॅट साला. फ्लाईट रूट्स पण कसल्या अडनिडी असतात ना. तरी बरंय या वेळेला एकच हॉल्ट आहे. डेट्रॉईट ते पॅरिस आणि तेथून थेट मुंबई. गेल्या वेळेला गेलो भारतात सगळा उलटा द्रविडी प्राणायाम करत... हेलिफॅक्स ते बोस्टन. तेथे एअरपोर्ट बदलायचे तेथून दुबई तेथे नऊ तास वेळ काढत मग मुंबई. प्रवासाचा सगळा चार्मच निघून जातो या असल्या रगाड्यात.
कोल्हापूर आगारातून रात्रीची शेवटची एसी बस सुटली.
नेहेमीप्रमाणे बस एकदम full होती.
सीट क्रमांक एक व
दोनवर मुंडासे बांधलेले एक आजोबा आणि आजी बसलेले होते. बस सुटल्यापासून आजीबाईंची सारखी बारीक आवाजात
चिरचिर चालली होती. आजोबा मात्र काहीच बोलत नव्हते. मुलाने एसी बस मध्ये बसवून दिलेले आजीला फारसे आवडलेले नव्हते.
त्यांच्याच मागे एकदम सूट बुटातील एक माणूस बसला होता.त्याच्या
टॅबलेटला हेडफोन लावून आरामात मूवी पहात होता.

रामदासकाकांच्या कथांची ओळख ’मिसळपाव’च्या वाचकांना नव्यानं करून देण्याची काही गरज नाही!
पाभे की बात १
मितरों,
कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.
तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.
तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.
आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.
भेटूया पुढल्या पाभे की बातेत.
आर्यावर्तातील चार सम्राटांच्या युद्धाचा अंत आता जवळ आला होता. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगा नदीच्या तीरावर, इंद्रप्रस्थाचे सम्राट वज्रकेतू आणि वैशाली राज्याचे बावीस वर्षीय सेनापती कुमारध्वज यांची सैन्ये आमनेसामने उभी होती. या भीषण युद्धाने संपूर्ण आर्यावर्तात जो संहार घडवून आणला होता, तो अभूतपूर्व होता.
गणपत वाणी आयुष्यभर दहा बाय आठ खोपटातल्या काउंटरमागे बसून उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरत राहिला. ‘आयुष्यभर’ असे तो नुसता म्हणायचा. कारण पुर्वी याशिवाय आपले दुसरे एखादे आयुष्य होते हे त्याला दात कोरतांना एकदाही आठवले नव्हते. यापुढच्या काळात आपले दुसरे एखादे आयुष्य असेल हेदेखील त्याला दात कोरतांना पटले नसते. म्हणजेच उदबत्तीच्या काड्यांनी दात कोरणे एवढेच त्याचे एकमेव माफक आयुष्य होते. या माफक आयुष्यात त्याला एकाच कठीण परीक्षेला सतत सामोरे जावे लागत होते. त्याची काही तक्रारदेखील नव्हती. दातात अडकून बसलेला खाद्याचा एखादा हट्टी कण उदबत्तीच्या काड्यांनी उचकटवून काढणे हीच ती परीक्षा.