जडीबुटी दिवस: आचार्य बालकृष्ण आणि पतंजलीचे आयुर्वेद व वनौषधी संवर्धनातील योगदान
४ ऑगस्ट हा आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात 'जडीबुटी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हा उपक्रम २००९ सालापासून अविरत सुरू असून, आयुर्वेदाचा वारसा जपणे आणि वनस्पतींचे संवर्धन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभर कोट्यवधी वृक्षांची व औषधी वनस्पतींची लागवड झाली आहे, ज्याने निसर्ग रक्षणाला एक मोठा जनांदोलनाचा आकार दिला आहे.
मिसळपाव