एक कथा
आता आपण ज्या नदीला तापी म्हणतो ती नदी तेव्हा कधीतरी तपस्विनी म्हणून ओळखली जायची.
म्हणजे सांगायचं एव्हढंच की कथा ऐतीहासीक आहे पण या कथेत युध्द नसल्यामुळे इतिहासात या कथेला जागा मिळाले नाही.
पण माणसांच्या मनातून विसरली गेली नसल्यामुळे एका मनातून दुसर्या मनात झिरपत गेली.
मानवी मनाचा इतिहास अशा कुठल्या कुठल्या कथांमध्ये असतो पण आपण मात्र पाठ करतो जन्म मरण आणि युध्दाच्या सनावळ्या.
एका प्राचीन पर्वतराजीतून उगम पावणार्या या नदीच्या सुपीक खोर्यामध्ये छोटी छोटी पण समृध्द नगरं वसली होती.
शेती करणारी प्रजा आणि त्यांची काळजी वाहणारे राजे होते.
ही गोष्ट आहे अशाच एका राजाच्या राज्याची.
राजाचं नाव आता प्र
मिसळपाव