गृहमंत्री गरजले अतिरेकी टरकले!
💬 प्रतिसाद
(15)
स
सुधीर काळे
Mon, 11/02/2009 - 03:20
नवीन
छान लिहलाय तुम्ही तुमचा शेरा! मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही!
पण मग राजपुत्राचे काय?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Mon, 11/02/2009 - 03:48
नवीन
गृहमंत्र्यांच्या पौरुषाला असा अचानक पूर यायला भाषणापूर्वी कुठल्याशा द्रव वा घन पदार्थाचे सेवन कारणीभूत आहे का?
जाणकारांनी खुलासा करावा.
अशी वाचावीरश्रीदेखील आपल्या थोर्थोर नेत्यांना नैसर्गिकरित्या स्फुरत असेल ह्याच्यावर म्या पामर विश्वास ठेवू शकत नाही. असो.
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 11/02/2009 - 05:27
नवीन
कदाचित 'एक्स्ट्रा-स्ट्राँग' रसम-वडा पुरत असेल त्यांना!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
- Log in or register to post comments
ल
लबाड लांडगा
Mon, 11/02/2009 - 05:45
नवीन
काळे साहेब.सगळे तसलेच आहेत. आपल्या त्या सिंधी अडवाण्याने काय मोठे दिवे लावले होते?आणि गेल्यावर्षी लाथ मारुन हाकललेला मराठमोळा शिवराज?
लबाड
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Mon, 11/02/2009 - 08:19
नवीन
अहो, अडवाणी तरी बरे! अटल-जींनी त्या परव्याला (परवेझ) आग्र्याला बोलावून २१ तोफांची सलामी देऊन उगीचच इज्जत दिली नाहीं तर त्याला कुणीही मान्यता देत नव्हतं. नको तिथे कनवाळूपणा असा नडतो!
मी सध्या जे पुस्तक वाचतो आहे (Nuclear Deception) त्यात मुशर्रफचे अनेक भारतविरोधी पराक्रम वर्णिलेले आहेत. पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकावर एक छोटीशी लेखमाला लिहायचा विचार आहे.
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
- Log in or register to post comments
स
समंजस
Mon, 11/02/2009 - 06:01
नवीन
उत्तम!!! =D>
गृहमंत्र्यांनी हे रोज सांगायला हवे म्हणजे केव्हातरी नक्कीच अतिरेकी
घाबरतील. अतिरेकी नाही तर नक्षलवादी तरी घाबरतील? नक्षलवादी नाही तर देशी
गुन्हेगार तरी घाबरतील?
- Log in or register to post comments
द
देवदत्त
Mon, 11/02/2009 - 06:38
नवीन
काही नाही हो.. काल सत्यसाईबाबांनी सांगितले असेल/आशीर्वाद दिला असेल, "मैं हूं ना, तुम बोल दो."
गेले वर्षभर कसाबला पकडून ठेवून काय केले/झाले ते दिसतच आहे.
मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही
काळेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे झाले तर चांगलेच आहे.
- Log in or register to post comments
प
प्रशांत उदय मनोहर
Mon, 11/02/2009 - 07:54
नवीन
=)) =))
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई =D>
- Log in or register to post comments
स
सनविवि
Mon, 11/02/2009 - 14:45
नवीन
हे विधान मदुराईमध्ये स्थानिक मतदारांसमोर तमिळ भाषेत केले आहे. त्यामुळे गंभीरपणे घ्यायची काही गरज नाही!
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Tue, 11/03/2009 - 04:39
नवीन
हेच म्हंतो
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 11/02/2009 - 15:37
नवीन
मला वाटते गृहमंत्र्यांचे वाक्य वरवर जरी पाकीस्तानी अतिरेक्यांना उद्देशून आहे असे वाटत असले तरी, ते वास्तवात राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रात सत्तावाटपावरून चाललेल्या अतिरेकाला उद्देशून असावे...
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Mon, 11/02/2009 - 17:25
नवीन
=)) याला म्हणतात शालजोडितुन हाणणे!!!!!!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
- Log in or register to post comments
१
१.५ शहाणा
Mon, 11/02/2009 - 17:07
नवीन
मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही
सोनीयाच्या दिवसात व शरदाच्या चांद्ण्यात...? ?.......
- Log in or register to post comments
ट
टारझन
Mon, 11/02/2009 - 18:14
नवीन
कधी जाणार हे सोनियाचे दिवस ... कोणास ठाऊक ... :(
-- ( शरदाचे टकले चे प्रायोजक) टारझन दादा पावर
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 11/03/2009 - 14:48
नवीन
आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत झालेल्या लखनौ मधील जमैता-उलेमाच्या संमेलनात "वंदे मातरम" या राष्ट्रीय गीताच्या* ("राष्ट्रगीता"च्या नाही) विरुद्धचा २००६ सालपासूनचा फतवा परत संमत केला गेला.
__________________________________
* धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने १९३७ साली त्या गीतात असलेली फक्त पहीली दोनच कडवी ठेवली ज्यात फक्त मातृभूमीचे वर्णन आहे आणि त्याला राष्ट्रीय गीत म्हणले...
- Log in or register to post comments