Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकही अक्षर...

प — पुष्कर, Mon, 03/22/2010 - 13:48

प्रतिक्रिया द्या
1608 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Mon, 03/22/2010 - 13:57 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा Mon, 03/22/2010 - 14:25 नवीन
मस्त!! पण माझ्या मते घृत म्हणजे तूप.. नाही का? :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Mon, 03/22/2010 - 19:35 नवीन
घृत म्हणजे तूप.. अगदी बरोबर... पण मी तो शब्द ओढून ताणून तेल म्हणून वापरला आहे... त्याचा संदर्भ "प्रयत्ने वाळूचे कण" रगडण्याशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
श
शानबा५१२ Mon, 03/22/2010 - 14:27 नवीन
मराठीपेक्षा चिनी कठीण आहे.....च्यायला मग चिनी कशी असेल? *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 03/22/2010 - 19:41 नवीन
छाण !! -- ( हं आता ..) पुष कर
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Mon, 03/22/2010 - 19:48 नवीन
धन्यवाद. @ शानबा - चीनी कम (अवघड) आहे.
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Wed, 04/14/2010 - 15:48 नवीन
काहीशी ओबड-धोबड कविता असल्यामुळे त्याचे निरनिराळे अर्थ निघणे साहजिक आहे. ह्यातील काही शब्द/रचना ओढून-ताणून वापरली गेली आहे हे मी सर्व प्रथम मान्य करतो. कवितेचा सरळ सरळ अर्थ लक्षात घेतल्यास हे लगेच दिसून येईल की ही एक निसर्ग-कविता आहे. पावसाची चाहूल लागते आणि वातावरणात कसे बदल होतात हे कवितेमधे आलं आहे. पहिलं कडवं हे आकाशातून पडणार्‍या विजेबद्दल आहे. "हीन स्वर" म्हणण्याचं कारण त्याची कंपनसंख्या साधारण मानवांच्या संवादाच्या कंपनसंख्येपेक्षा वेगळी आहे. दुसरं कडवं - सूर्यावरच्या गुहामधली सावली (ही केवळ एक कल्पना आहे) ही ज्याप्रमाणे सूर्यावरच्या तप्तपणाशी अजाण असते, त्याप्रमाणे ह्या वेली वातावरणाच्या बदलांपासून (पावसाची चाहूल लागली आहे ह्या वस्तुस्थितीबाबत) अजाणत्या आहेत, पण त्या बदलांना प्रतिक्रिया म्हणून त्या अजाणतेपणी पृथ्विपतीच्या कुरणांवर विहरू लागतात. तिसरं कडवं - ह्या तप्त भूमीला, त्याच्या वेगवेगळ्या झालेल्या घटकांना प्रयत्ने (वाळूचे कण रगडिता - मरुभूमिकणघृत रगडाया) एकत्र करण्यासाठी (ज्याप्रमाणे कितीही प्रयत्न करूनही जरासंधाचे धड वेगळे करता येत नसे, इतकी एकरूपता आणण्यासाठी) हिरवा रंग सरसावून येतो. शेवटच्या कडव्याचा अर्थ सरळ आहे. तो बर्‍याच जणांना कळला असेल. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर वाचा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा