Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तापत जाणारं ऊन!

र
राघव
गुरुवार, 04/22/2010 - 15:29
🗣 1 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1403 वाचन

💬 प्रतिसाद (1)
म
मदनबाण गुरुवार, 04/22/2010 - 19:37 नवीन
राघव सेठ ... आपल्या महान देशात असचं व्हनार अजुन काय!!! आता आयपीएलच उदा.घ्या महाराष्ट्र कर्जात आहे (दोन लाख दहा हजार कोटी असा काहीसा आकडा ऐकला आहे...) आणि आपले मुख्यंमंत्री आयपीएल करमणुकीच्या प्रकारात मोडतो तेव्हा त्यावर टॅक्स लावावा का ? असा सध्या विचार करत आहेत... हो फक्त विचार.(http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/5681044.cms ) इतक्या पैशांचा घोटाळा आणि रोज नव्या मंत्रांची नावे यात येत असताना अजुन सरकार फक्त विचार करते...सामान्य माणसास लागणार्‍या धान्या पासुन ते दुधा पर्यंत सर्व वस्तु महाग... का ? भारनियमन हे काही नविन नाही...आणि ते कमी देखील होणार नाही,झाल्यास त्यात वाढ मात्र नक्की होईल्, मे महिना उजाडल्यावर आणि सर्वत्र भारनियमाची बोंब झाल्यावर सरकार काही तरी बोलेल्...हो फक्त बोलेलच.राज्यात अनेक ठिकाणी आता विज निर्मीती ठप्प झाली आहे तर काही ठिकाणी लवकर ठप्प होईल... सामान्य माणुस वर्तमान पत्राचा पंखा करुन स्वतःला गार करण्याचा प्रयत्न करेल कारण पंखा चालेल तरी कसा ?बरं विज दरवाढ आहेच...८ तास भारनियमन करुन सेवा देणार्‍यांना त्यात काही वावग वाटत नाही. पाण्याच्या बाबतीत तर बोंब तर जुनी समस्या आहे जी कधीच सुटणार नाही...एक वेळ राज्यात दारु मिळेल पण पाणी मिळणार नाही. वाईन निर्मितीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे...आता त्यात धान्य,फळे इं. पासुन दारु बनवणार म्हणे... राज्यकर्ते अजुन दारुचा माहापूर आणणार आहेत आपल्या राज्यात...मग पाणी कशाला प्यायचे??? आता राहिला प्रश्न जमिनींचा तर त्याला तर सोन्यापेक्षा जास्त भाव येतो तेव्हा असं राखिव कुरण राजकारणी लोक न्-चरता कसे सोडतील. जाता जाता :--- पुण्यात राहण्याचा कंटाळा आलाय? अहो तिथे राहायचच कसं असा प्रश्न प्रत्येक पुणेकराला पडायला हवा खरा... पुण्यात बलात्कार झालेल्या महिलेंचा आकडा शोधा तर जरा...कसले विद्येचे माहेरघर? आता पुणे बलात्कार्‍यांचा अड्डा झाला आहे.(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5780171.cms ) एक मे जवळ येतो आहे... तेव्हा फकस्त जय महाराष्ट्र म्हणा !!! मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा