कविता खूप आवडली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
श्री घासकडवी यांचे मिपावरील प्रेम पाहुन आंनद झाला. निरपेक्ष प्रेम असेल तर काही अडचणी येत नाहीत, प्रेमातुन काहीतरी हवे असेल आणि ते मिळाले नाही कि उगाच शहारुख खानच्या 'डर' ची कथेची पुनरावृत्ती होती. कंपुला लोक नावे का ठेवता, याचासुद्धा कंपुने विचार करायला हवा. असो.
ज्याची त्याची समज, ज्याची त्याची जाण.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी