चाराणे कमी !!
💬 प्रतिसाद
(22)
ऋ
ऋषिकेश
Sat, 05/15/2010 - 15:36
नवीन
विनोद आधी ऐकलेले असल्याने नेहमीची मजा आली नाहि
सपष्ट मताबद्दल राग नसावा
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 05/15/2010 - 16:19
नवीन
>> सपष्ट मताबद्दल राग नसावा
छे छे .. राग कसला भौ ?उलट आपल्या झालेल्या अपेक्षाभंगाबद्दल दिलगीर आहे ;)
@जैपालबाबा : हौ भौ .. सरस्वती-ब्रम्हा च्या "निर्मळ पिता-पुत्री" नात्याबद्दल आम्ही "भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास" मधे वाचलं आहे ;) पण त्यात ब्रम्हाची चुक आहे की नाही ? हा संदिद्घता आहे .. "नलपॉईंटरएक्सेप्शन" आलं हो त्याला =))
- टरपाल
- Log in or register to post comments
ख
खालिद
Sat, 05/15/2010 - 16:49
नवीन
आज जम्या नही
बहुतेक रामायण, महाभारत यांची काल्पनिकता, सत्यता इ.इ. चा चावून चोथा झाल्यामुळे कदाचित असेल.
राशीभविष्य आणि नाडीभविष्य हे सध्ध्या हॉट टॉपिक असल्यामुळे त्यासाठी पु.ले.शु.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Sat, 05/15/2010 - 15:39
नवीन
चाराणे कमी ऐवजी पावली कमी कसं वाटतये ? ;)
असो.....
ही & ही पणाची किमान मर्यादा असलेला लेख !! :)
(ही ही ही )
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
- Log in or register to post comments
J
jaypal
Sat, 05/15/2010 - 16:12
नवीन
आयल!!! तु काय आणि कस लिहीशील ? काही नेम नाही......
मझ्या कडुन थोडी भर....
१ महाराष्ट्रात (तेही सहकुटुंब बर का?) अलेला पहीला पर प्रांतीय कोण ?................... बोलो सियावर रामचंद्र की जय.
२. स्त्री लंपट (सेक्स मॅनीयाकच) देवराज इंद्र तर मला नेहमी अमिर बाप की बिघडी हुइ औलादच वाटत आली आहे. साला वेग वेगळी रुप घेऊन फसवुन स्त्रीया भोगायचा त्याला राजेपण बहाल केल. त्याचा तो अप्सरांचा दरबार (डान्सबार) व सगळे देव सुरापानात (दारू ढोसण्यात) मग्न आणि मग आसुरांचे आक्रमण. मग वाचवा वाचवा म्हणुन बापाचे पाय धरणे ई.
अवांतर = ब्रम्हदेव आणि सरस्वती यांच्या विषयी पण थोडा आभ्यास चालु ठेव.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 05/15/2010 - 16:32
नवीन
हा हा हा.
आता आमचा पयल्या ष्टोरीचा अॅणालिसिस ऐका.
अंतिम वाचक वाचन करार मूळ लेखातल्याप्रमाणे.
टार्या म्हणतो तसे मागच्या दाराने येता आले असते हे खरे. पण राम & कं वनवासात झोपडीत रहात होती हे विसरून चालणार नाही. झोपडीत रहात असल्याने आत 'सोय' नसणार हे उघड आहे. त्यामुळे मागच्या बाजूने रावणाने कितीही प्रयत्न केला तरी त्या मागच्या बाजूच्या 'राड्या'मधून दारापर्यंत पोचणे शक्य नव्हते. आणि रावणाने स्लमडॉग पाहिला नसल्याने आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी त्या राड्याची परवा करायची नसते हे उदाहरण त्याच्यापुढे नव्हते. त्यामुळे त्याला पुढच्या बाजूणेच येणे भाग होते.
लाईन क्रॉस करायची नाही हा नियम रावणाने पाळला हे खरे नाही. 'तेव्हाच्या टेक्नॉलॉजी'प्रमाणे लक्ष्मणाने एक खास घाण वासाचे औषध (गुडनाईट सारखे) त्या लायनीवर मारले होते. त्याचा वास फक्त रावणाला येई. त्यामुळे तो लांब उभा राहून भिक्षा मागत होता.
आता राहिला प्रश्न सीतेला लंकेतून घेऊन येण्याचा. तर रावणाने सीतेला पळवली होती लग्न करण्यासाठी. त्यामुळे गुलामांना सांगावे तसे अशोकवन दिवसातून दोनदा झाडणे वगैरे कामे त्याने सीतेला सांगितली नाहीत. त्यामुळे नुसते बसून बसून सीतेचे वजन कै च्या कै वाढले होते.
सीता सापडल्याचे हनुमानाने सांगताच रामाने " मग तिला घेऊन का नाही आलास?" असे विचारले होते. तेव्हा कामगार मॅणेजरला देतात तसेच उत्तर हनुमानाने दिले. "तुम्ही मला फक्त पत्ता काढायला सांगितले होते. तसे पण तुम्ही साहेब असाल पण सायबाच्या बायकोला उचलून आणणे माझ्या जॉब डिस्क्रिप्शनमधे नाही. जमायचं नाही. बायको तुमची आहे. तुमचं तुम्ही काय ते बघा".
मग रामाने सुग्रीवाबरोबर लेबर कॉण्ट्रॅक्ट केले आणि लढायला सेना मिळवली वगैरे.
बाकीची अॅनालिसिस नंतर.
नितिन थत्ते
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sat, 05/15/2010 - 16:48
नवीन
>> त्यामुळे मागच्या बाजूने रावणाने कितीही प्रयत्न केला तरी त्या मागच्या बाजूच्या 'राड्या'मधून दारापर्यंत पोचणे शक्य नव्हते.
=)) खरं आहे , ह्यावर विचार केला होता , आहो .. पण रावण हे सगळं मुक्ती साठी करत होता , ज्या प्रभु श्रीरामांच्या आणि सितेच्या चरणस्पर्षाची धुळ लागण्याने मुक्ति मिळते असे दाखले आहेत ,त्यात "राडा" मधे एक डुबकी मारली तर "नखशिखांत" मुक्ति नसती का मिळाली ? :)
वेडा रे वेडा .. रावण वेडा ...
- Log in or register to post comments
स
सहज
Sat, 05/15/2010 - 16:50
नवीन
एक महाबोधी म्हणून गेला आहे की माणसाची उत्क्रांती अद्याप पूर्ण झाली नाही या "माझ्या" सिद्धांताला रोजच अश्या कशा न कशा कथांमुळे बळ मिळते.
;-)
जाताजाता - जाहीरात
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 05/15/2010 - 21:18
नवीन
ए बाबा लक्ष्मणानी रेषा आखली .... रेषा इन्फायनाइट लांब असते. त्याने रेषाखंड नाही आखला.
______
त्या काळी कारागृहांना प्रायव्हसी असायची रे बाबा. कंसाला बहीणीला मारायचं नव्हतं. पिरीअड. ओव्हर कन्फिडन्स मधी गेला त्यो.
_________________
अरे रावण हनुमानाच्या हातून मेला नसता ना पण. त्याला आदल्या जन्मी वर होता की पुढ्च्या जन्मी विष्णूच्या हाती मृत्यू येइल का काहीतरी. मग हनुमानाने कितीही पराक्रम गाजवला असता तरी कशी सीता सुटली असती ?
__________
महाभारताची उदाहरणं नीट दे प्लीज.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments
प
पक्या
Sun, 05/16/2010 - 00:04
नवीन
ग्रंथांचा अभ्यास थोडा कमी पडला असे दिसतंय.
लक्ष्मणाने पूर्ण झोपडीभोवती रेषा आखली होती.(पुढून मागून) आता त्याला रेषा का म्हणतात ते माहिती नाही.. समोरून पाहिल्यास रेषाच दिसणार म्हणून असेल कदाचित.
हनुमानाने सितेला अशोक वनातून परत रामाकडे आणण्याची तयारी दर्शवली होती. पण सीतेने त्यास नकार दिला. रावणाने पकडलेल्या इतर अनेक स्त्रियांची सुटका झालेली तिला हवी होती शिवाय रावणाला रामच मारू शकत होता.
बाकी वर मांडलेले सर्वच मुद्दे खोडता येण्यासारखे आहेत पण आता घाईत असल्याने बाकी प्रतिसाद नंतर.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 05/16/2010 - 03:44
नवीन
भट्टी जमली नाही , त्यामुळे 'टारझनचा सिनेमा बघायला गेलो आणि 'झिंबो कम्स् टु टाऊन' बघावा लागला , अशी स्थिती झाली.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 05/16/2010 - 06:16
नवीन
=)) =)) =))
अपेक्षाभंगा बद्दल सॉरी शक्तिमान !!
बाकी , पक्या बाबा , मुद्दे जरुर खोडा राव ... त्यावर आम्हालाही खुडलब्बर फिरवायला आवडेल ... वेळ काढुन मुद्दे खोडुन काढणे ... प्लिज :)
आम्ही अरुण गोवील चं रामायण पाहिलं .. त्यात लक्ष्मणाने एक रेघ मारली होती , जशी आपण गल्ली क्रिकेट मधे पिच आखताना मारतो ना, तशी :)
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 05/16/2010 - 06:33
नवीन
पक्याप्रमाणे अजून मुद्दे खोडता येऊ शकतात. एकदा का देवांना कथेची पात्रे म्हणले की त्यात अॅनॅलिसिस कसले करायचे हा एक वेगळाच मुद्दा ;) पण ह्या लेखाशी इमान राखून त्या संदर्भातच प्रतिसाद देतो. केवळ विरंगुळा म्हणून घ्यावात ही विनंती :-)
सर्वप्रथम: एखादे संकेतस्थळ निर्माण होते. मात्र संकेतस्थळकर्ता अदृश्य राहून त्या संसृष्टीत (हा नवीनच शब्द आहे, आत्ता झाला मला!) राग-लोभ-यापासून सर्व भावना निर्माण होतात, मैत्री तयार होते, शत्रू दिसू लागतात पण संस्थळकर्ता कधीच दिसत नाही. फक्त त्याचा अदृश्य हात कधीतरी दिसू शकतो. जर असा संस्थळकर्ता न दिसताही आपण त्याचे अस्तित्व मानतो तर मग देवाचे अस्तित्व का मानायचे नाही? :?
बाकी रामायणातील कथा-अॅनॅलिसिस वाचताना मला एकदम मच्छिंद्र कांबळींचे "राम तुझी सीता माऊली" हे वगनाट्य आठवले. एकदम सॉलीड होते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 05/16/2010 - 06:58
नवीन
हा हा हा .. आहो संकेतस्थळ चालु असल्याचे प्रॅक्टिकल पुरावे असतात (ते चालु आहे हे फक्त दिसतंच नाही ), संकेतस्थळ कर्त्याला आम्ही चार वेळेला भेटुन आलो ... :)
बाकी देव माणण्यावर आहे :) आणि संकेतस्थळ वेबसर्वरवर आहे :)
मच्छिंद्र कांबळींच्या रामायण अॅणॅलिसिस बद्दल बिल्कुल कल्पणा नव्हती ... :) पहायला हवे.
"आत्मा" हा अजुन एक मनोरंजक विषय आहे =)) =))
- परमात्मा
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
Sun, 05/16/2010 - 07:31
नवीन
ह्या वरून एक कथा आठवली, एकदा एक शिष्य गुरुन्ना देव असण्याचा पुरावा मागतो, गुरु म्हणतात की सांगेन कधीतरी.
पुढे कधीतरी ते एकदा एक धरण बघतात, गुरु म्हणतात, बघ ते आपोआप तयार झालेला धरण बघ, शिष्य म्हणतो की ते आपोआप तयार झालेले नहीं, ते मनुष्याच्या अथःक प्रयत्नातून तयार झालेले आहे. मग पुढे गुरु त्याला एक यन्त्र दाख्वीतात, व म्हणतात की ते बघ आपोआप तयार झालेले यन्त्र यावर शिष्य म्हणतो ते यन्त्र आपोआप तयार झालेले नहीं, ते मनुष्याच्या अथःक प्रयत्नातून तयार झालेले आहे. मग गुरु त्याला सांगतात की आता स्वताला बघ की तू आपोआप तयार झालेल आहेस. तुसे सर्व अवयव डोळे, नाक कान हाथ, पाय हे सर्व आपोआप तयार झालेले आहे. शिष्याकडे उत्तर नव्हते.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 05/16/2010 - 07:42
नवीन
>> स्वताला बघ की तू आपोआप तयार झालेल आहेस. तुसे सर्व अवयव डोळे, नाक कान हाथ, पाय हे सर्व आपोआप तयार झालेले आहे.
=)) =)) =)) =)) अ जेन्युअन जोक :) शिष्याने जेनेटिक एंजिनियरिंग ला अॅड्मिशन घ्यावे , जीवशास्त्राचा अभ्यास करावा .. :) डिएनए वगैरे काय असते ते गुगल करुन समजुन घ्यावे , उगा गुरु म्हणतो म्हणुन काहीही मानु नये
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
Sun, 05/16/2010 - 08:37
नवीन
आहो टारू भाऊ मला सुद्धा हेच म्हणायचे होते की हे सगले एवढे अवघड देवा शिवाय कोण करू शकणार आहे. गूगल करून आपण माहिती घेऊ शकतो, पण तयार करने अजुन तरी आपल्या हातात आहे का ? (आणि जरी भविष्यत् ते आपल्या हातात आले तर मृत्यु ला जिंकने शक्य आहे का ?) (आणि जरी मृत्युला आपन जिंकले तरी आपण स्वताला देव म्हणून घेऊ शकतो का ?)
मान्य आहे की जरा विषयांतर होत आहे पण सर्व मुद्दे शेवटी इथेच येउन थांबतात
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
Sun, 05/16/2010 - 07:39
नवीन
देव आहे हे म्हानन्या पेक्षा देव नाही हे म्हणे जरा जास्त जबाबदारीचे आहे. मला प्रथम हे समजू दे की देव नहीं म्हानानार्यन्नी देव किती व कुठे शोधला?. आपन सध्या समुद्राच्या तलाशी सुद्धा कही शोधू शकत अणि, बाकि ब्रम्हांड वगेरे तर अजुन पुढील ५००/१००० वर्ष तर सोडूनच दया.
आणि आपण जितके शोधू त्याच्या पेक्षा १००० पट शोधने बाकि असेल नेहमीच.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Sun, 05/16/2010 - 07:04
नवीन
अ क्रिटीक इज वन हू नोज प्राईस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग इत्यादि आठवले.
'राशीभविष्य' धागा पुरेशा तयारीने काढलेला असावा, ही अपेक्षा.
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
Sun, 05/16/2010 - 07:19
नवीन
आपला लेख वाचून आवडला.
आहो टारू भाऊ, तुमचा आउट ऑफ़ बॉक्स विचार पाहून डोक्याचा बॉक्स पार फुटुन गेला.
पण एक विचार डोक्यात येउन गेला, राम, कृष्ण हे खरतर आपल्या सारखी मानसेच होती, त्यांना देवत्व बहल केले ते आपणच. पण
आपण चूका शोधू लागलो म्हणजे प्रगतिचे खरे लक्षण आहे.
त्या काळात मोबाइल, इन्टरनेट , विमान, helicopters आदि साधने नव्हती तरी सुद्धा त्यांनी जो निकराने लढा दिला तो खरेच वाखनन्याजोगा आहे.
भले ही हजार चूका असतील आपल्या इतिहासात, पण आपण त्यातून काहीतरी चांगलेच शोधावे. चूका ह्या प्रत्येकाने कधीनाकधी केलेल्याच असतात.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 05/16/2010 - 07:26
नवीन
>> त्या काळात मोबाइल, इन्टरनेट , विमान, helicopters आदि साधने नव्हती तरी सुद्धा त्यांनी जो निकराने लढा दिला तो खरेच वाखनन्याजोगा आहे.
क्या मजाक कर रेले मिया ...
मोबाईल : आहो .. टेलेपथी वगैरे होती त्या काळात .. इकडं मनात बोललं की तिकडं ऐकू जाई ... नो टेरिफ प्लान्स , नो ट्राफिक प्रॉब्लेम .. , आत्ता टेलिपथी स्पेक्ट्रम बंद आहे
इंटरनेट : हा हा हा .. ते विरंगुळ्यासाठी अजुन बरेच प्रकार होते , जे आत्ता नाहीत
विमान /चॉपर : हाहा , पुष्पक वगैरे चं अधुनिक तंत्रज्ञान अजुन आपण शोधु शकलेलो नाही , तेंव्हा पब्लिक विना पंखाचा उडु शकायचं ... एवढंच काय .. आपल्याला स्वप्नवत वाटणारं "टेलेपोर्टिंग" अर्थात ढिश्श करुन प्रकट / गायब होणं , आणि त्रिलोकात कुठेही पोचणं ... :) कोण जास्त अॅड्वाण्स होतं ... तुम्हीच सांगा ...
- Log in or register to post comments
D
Dipankar
Sun, 05/16/2010 - 09:09
नवीन
:) :) :)
अहो टार्येंद्र आता तुम्ही बग रहित टारायण, महाटारत टुराण लिव्हा की,
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
- Log in or register to post comments