हल्ली
💬 प्रतिसाद
(5)
श
शिल्पा ब
गुरुवार, 06/10/2010 - 07:37
नवीन
बरं...आता याच गोष्टींवर पुन्हा दोन धागे निघाल्यावर आणि डोंगराएवढा काथ्याकुट झाल्यावर आम्ही नेमके काय करावे असे मत आहे?
(बाकी असेच 'आता कंटाळा आला' असे सांगणारे किती धागे निघताहेत काय माहिती !!)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
त
तिमा
गुरुवार, 06/10/2010 - 07:49
नवीन
धन्यवाद.दुर्लक्ष करावे, अनुल्लेखाने मारावे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
- Log in or register to post comments
न
नाना बेरके
गुरुवार, 06/10/2010 - 08:52
नवीन
तुमच्यामते पाणी जास्त घातल्याने हल्ली रश्श्याला "पाण्चटपणा" आलेला आहे. हॉलीवुडच्या मिरच्यांमुळे चव येईल असे वाटले होते. पण असो. आजकाल बाकरवडीसुध्दा बेचव वाटायला लागलीये.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 06/10/2010 - 16:52
नवीन
खडा बिडा माझ्या दाताखाली नाही बाई आला.
मला मिसळ पूर्वीहूनही जास्त आवडू लागलेय. मस्त लागते लिंबू पिळून.
जसे स्वभावाचे नमुने कळू लागले तशी चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे मजा वाढू लागली. प्रत्येकाचा एक स्वभाव आहे, सात्विक, राजसिक, तामसी , स्वच्छंद, मस्तमौला, कलंदर, आनंदी.... रसिक साहित्यीक मंडळी आहेत. एकमेकांच्या साहित्यीक कोपरखळ्या, चिमटे सगळं काही चाललेलं असतं. पण कोणाचा तोल सुटलेला क्वचितच पाहीलाय (हो पाहीलाय :( ) .... पोच ठेऊन, मान राखून पण छान शालजोडीतले ठेऊन देतात.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
- Log in or register to post comments
प
प्रियाली
गुरुवार, 06/10/2010 - 17:31
नवीन
पालथ्या घड्यावरून पाणी?
- Log in or register to post comments