किती मोठ्या काळानंतर ह्या भल्या माणसाचं लेखन वाचायची संधी मिळाली!
का रे बाबा, तुला असंच लिहितं राहण्यासाठी काय सारखे बंद/दंगली वगैरे व्हायला हवे काय?
लिहीत जा रे बाबा...लिहीत जा.... फार अप्रतिम लिहितोस तू. मला अजुनही तुझी आणि मिभोची काव्य जुगलबंदी आठवतेय.
विदारक वास्तव आहे तसं उतरवलं आहे, बहोत खूब!
{फालतू 'संदेश' फॉरवर्ड करण्यापेक्षा लोकांनी असल्या "डोळे-उघडू" कविता फॉरवर्ड कराव्यात असं वाटलं, मी तर नक्की करेन. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असं म्हणायची वेळ कधीची आलेली आहे, थोडीशी जागृती झाली तर हवीच आहे.}
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी