Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तीन बातम्या...........

व
वेताळ
Sat, 08/14/2010 - 14:14
🗣 9 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2350 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ग
गांधीवादी Sat, 08/14/2010 - 15:43 नवीन
एक बातमी दुसरी बातमी.
  • Log in or register to post comments
प
पारुबाई Sun, 08/15/2010 - 04:39 नवीन
ही अशी प्रतिक्रिया देण्याचे कारण ? तुम्हाला ह्या बातम्या सिरियस वाटत नाहीत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
ह
हुप्प्या Sat, 08/14/2010 - 16:25 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6310286.cms हलकट दाऊद नक्षलवाद्यांना मदत पुरवतोय म्हणे. ह्याचा कुणी केसही वाकडा करु शकत नाही असे दिसतेय. बहुधा येणारी काही वर्षे नक्षलवाद्याच्या हिंसाचाराने बरबटलेली असतील. दोनचार उच्चपदस्थ राजकारणी त्यांच्या हातून मेले तरच सरकार जागे होऊन काही तरी करेल. नाहीतर असेच शेकडो पोलिस आणि सीमा सुरक्षा दलाचे लोक मरणार.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Sat, 08/14/2010 - 19:07 नवीन
दोनचार उच्चपदस्थ राजकारणी त्यांच्या हातून मेले तरच सरकार जागे होऊन काही तरी करेल
खरे आहे. सरकार्,पोलिसांमधले लोक त्यांना मिळाल्याशिवाय बॉम्बस्फोट होवू शकत नाहीतं. जंगलात राहणार्‍या नक्षलवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळतातच कशी? तुरुंगात बस्तान मांडणारे दावूद/शकीलच्या लोकांना दारु/चरस वगैरे सेवा पुरवल्या जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
श
शिल्पा ब Sat, 08/14/2010 - 19:25 नवीन
भयावह आहे...सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ...मग ते धान्यापासून दारू असो कि नक्षलवाद.
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sat, 08/14/2010 - 19:43 नवीन
अगदि बरोबर आहे,जरका त्या संसद हल्ला झाला होता त्यात १०-२० हलकट राजकारणी मारले गेले असते तर अत्ता पर्यन्त अफजल गुरु फासावर असता,आघी दहशतवादी आणी आता नक्श्लवादी कसे होणार देवच जाणे
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Sun, 08/15/2010 - 12:25 नवीन
इस देश का कुछ नही हो सकता असे काहे लोक का म्हणतात ते या बातम्यांवरुन स्पष्ट होते.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 08/15/2010 - 12:30 नवीन
बातमी केवळ वाचून त्यावर तात्कालीक प्रतिक्रिया देणे सोपे असते मात्र एखाद्या बातमीचा मागोवा घेणे आणि त्याच अनुशंगाने येत्या काळातील घडामोडींवर लक्ष ठेवणे हे अभ्यासाचे काम आहे. वेताळ यांनी वर तीन महत्वाच्या बातम्यांचा उत्तम मागोवा घेतला आहे. आणि तिन्ही घटना भारतीय व्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षेवर गंभीर परिणाम करणार्‍या आहेत. विवेचन आणि सहसंबंध आवडले ... - नीलकांत
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/15/2010 - 12:34 नवीन
हेच म्हणतो. स्फोटके भरलेले ट्र्क नाहीसे होणे अतिशय गंभीर बाब आहे. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा