सामना वुत्तपत्रातील आग्रलेख
💬 प्रतिसाद
(3)
व
विजुभाऊ
गुरुवार, 09/16/2010 - 11:20
नवीन
हे विचार करणारे जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा का नाही त्यानी ३७० कलम रद्द केले?
ओसाड् मशीद उध्वस्त करण्यात धन्यता मानणारे पक्ष हातात सत्ता असताना इतके हतबल का होते.
- Log in or register to post comments
स
सुधीर१३७
Fri, 09/17/2010 - 10:23
नवीन
त्यावेळी त्यांना संपूर्ण बहुमत नव्हते व कडबोळी सरकारमधील काही पक्ष ३७० रद्द करण्याविरुद्ध होते, हे कसे विसरता????
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 09/16/2010 - 15:07
नवीन
नुसते ३७० कलम नाहि.....समान नागरी कायदा पण करणार होते..आता विसरा..काश्मीर गेले..चिन च्या ताब्यात...
- Log in or register to post comments