Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिनांक २४ सप्टेंबर २०१०

ब
बाबुराव
Tue, 09/21/2010 - 14:54
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1958 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
सुनील Tue, 09/21/2010 - 15:05 नवीन
२६/११ झाल्यानंतर मिपावर अनेक धागे आले. त्यातील काही प्रतिसाद मिपाला कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे ठरू शकतील असे वाटल्याने, ते सगळे धागे नंतर अप्रकाशित केले गेले होते. माझी ही विनंती आहे की, हा धागा आताच अप्रकाशित केला जावा.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Tue, 09/21/2010 - 15:16 नवीन
द्वेष फैलावणारे प्रतिसाद टाळले तर धाग्याला काय धोका नाय. आन धाग्यापासून मिपाला मा.कोर्ट बोललं वरच्या इषयावर. म्या तर पॉझीटीव्ह इचार मांडा म्हणलं. आन समजा धागा उडला तरीबी च्योवीस तारीख उजाडायची थामनार थोडी. बाबुराव :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ग
गांधीवादी Tue, 09/21/2010 - 15:34 नवीन
जाऊ द्या ना साहेब, त्या मंदिर आणि मस्जिद ने कोणाचेहि पोट भरत नाही. त्या ऐवजी रहीम-राम वा राम-रहीम असे इस्पितळ काढावे तिथे, अशी मनोमन इच्छा आहे. खर्च करणार असतील तर पहिली ५०० ची पावती मीच फाडीन. (जास्त नाय देऊ शकणार , आपली तेवढीच ऐपत आहे ) आणि माननीय संपादकांना सुद्धा नम्र विनंती, सगळे संवेदनशील धागे (तात्पुरते का होईना) अप्रकाशित करावेत.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 09/21/2010 - 15:49 नवीन
राष्ट्रकुल स्पर्धा होतील कि नाही हा प्रश्न गंभीर वाटतो आहे.आताच हाती आलेल्या बातमीनुसार एक दिल्लीतला एक नवा पुल कोसळला आणि त्यात २४ कामगार जखमी झालेत .आता असे जर कलमाडी व कॉग्रेस बांधकाम करणार असेल तर वाट लागलीच हे लक्षात येते. त्यामानाने भाजपा व शिवसेनेच्या काळातील कामे उच्च दर्जाची होती हे म्हणावे लागते.राणीबाय व युवराज काय करतात ते आता बघुया.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 09/21/2010 - 15:50 नवीन
राष्ट्रकुल स्पर्धा होतील कि नाही हा प्रश्न गंभीर वाटतो आहे.आताच हाती आलेल्या बातमीनुसार एक दिल्लीतला एक नवा पुल कोसळला आणि त्यात २४ कामगार जखमी झालेत .आता असे जर कलमाडी व कॉग्रेस बांधकाम करणार असेल तर वाट लागलीच हे लक्षात येते. त्यामानाने भाजपा व शिवसेनेच्या काळातील कामे उच्च दर्जाची होती हे म्हणावे लागते.राणीबाय व युवराज काय करतात ते आता बघुया.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/21/2010 - 16:05 नवीन
वेताळा राष्ट्रकुल स्पर्धा अनेक गोष्टी घेउन येतय... सध्या cwg ****** असे गुगलल्यावर बर्‍याच "तसल्या" साईट्स मिळतील ज्यात सध्या बुकींग करायला बसले आहेत. http://www.youtube.com/watch?v=fcPbBTsajOw अनेक हाटिलात अनेक "ती" मशिन्स बसवली जात आहेत...इं. निकालचं म्हणाल तर आता २४ तारखेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे... अवांतर :--- २४ तारिख... तारिख म्हंटले की च्यामारी फक्त सनी देओलच आठवतो... ;) कसा ? असा... ;) http://www.youtube.com/watch?v=7EwH444882c
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Wed, 09/22/2010 - 06:53 नवीन
निकाल म्होरं ढकलायची याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर व्हती का नाय कोणास ठाव. पर कंच्या तरी गटाला आनंद व्हईन आन कंच्या गटाला दु:ख. मुख्यमंत्र्यानं धर्मगुरु-राजकारण्यांच्या मिटिंगा घ्यायला सुरुवात केलीच हाय. काय डिसीजन व्हईन काय अंदाज लागना. रामाला जागा सोडावी लागती ? बाबुराव :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा