आजची सकाळ...!!
💬 प्रतिसाद
(5)
न
नितिन थत्ते
Fri, 11/12/2010 - 07:17
नवीन
कंपोस्ट खत बनावे म्हणून फुलझाडात कचरा टाकत होती.
- Log in or register to post comments
झ
झक्कास...
Fri, 11/12/2010 - 07:25
नवीन
अहो ते मला पण कळल हो...
पण कचऱ्यासोबत प्लास्टिक पण होत ना
- Log in or register to post comments
प
पंख
Fri, 11/12/2010 - 07:27
नवीन
कंपोस्ट खत वाटरप्रुफ होण्यासाठी त्यात प्लॅस्टीकचा कचराही मिसळला असावा..
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Fri, 11/12/2010 - 07:38
नवीन
१. जॉब सेक्युरीटी: शहरातले नागरीक सुज्ञ झाल्यामुळे आजकाल रस्त्यावर फारसा कचरा येत नसावा. रस्ते अस स्वच्छ राहू लागले तर ह्या गरीबांच्या पोटावर पाय. त्यामुळे ते सकाळी हा कचरा दुभाजकांमध्ये टाकतात आणि रात्री सर्व लोक झोपल्यावर पुन्हा रस्त्यावर विसकटात ( आयटीमध्ये नाही का बग असलेल प्रोडक्ट रीलीज करून नेक्स्ट व्हर्जन बनवत तसं)
२. पर्वा नाही- ह्याच्या कामाची कोणी दखल घेत नाहीत अशी त्यांची भावना बनली असेल आणि किती साफ केले तरी पूढच्या तासाभरात शहर पून्हा घाण टाकतेच रस्त्यावर. जॉब सॅटीस्फॅक्शन नसल्यामुळे ते अस करत असावेत.
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Fri, 11/12/2010 - 08:06
नवीन
नविन मुख्यमंत्र्यांना जाब विचारायला हवा.
पुण्याचे पालक मंत्री कोण आहेत?
- Log in or register to post comments