Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(((निशाण)))

अ — अवलिया, Sat, 11/13/2010 - 07:41

प्रतिक्रिया द्या
2172 वाचन

💬 प्रतिसाद (12)
S
sneharani Sat, 11/13/2010 - 07:47 नवीन
आता मात्र शब्दच संपले? अगदी मस्त जुगलबंदी रंगली.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sat, 11/13/2010 - 08:42 नवीन
मस्त मस्त मस्त रे नानूस. च्यायला, दिवाळीच्या वेळी सगळी मंडळी चकल्या चिवडा लाडू खाण्यात गर्क होती त्यामुळं तेव्हा निवांत चालू होतं, आता मात्र खरंच दिवाळी आल्यासारखं वाटायला लागलंय. मस्त मस्त दिवाळीच्या भेटींसारखे धागे येतायत...छान चर्चा रंगल्यात, आणि त्यावर कडी म्हणजे नाना आणि निरंजनच्या निशाणांची जुगलबंदी! सुंदर अनुभव.. नानबा, कवितेचा गाभा आणि मर्म अत्यंत सुंदर! फारच छान. बा निरंजना, तुझेही उत्तर येऊ दे आता. आम्ही मेजवानीची वाट पाहतो आहो. -(भोजराजाच्या दरबारी पांडित्यवाद ऐकत असलेला भालदार) ध.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 11/13/2010 - 10:54 नवीन
नाना मस्तच रे धम्स अप +१०००००००००००००००००००००० (नाना व ननिच्या निशाण ची फ्यान )प्रीमो
  • Log in or register to post comments
र
रन्गराव Sat, 11/13/2010 - 11:20 नवीन
कविता म्हणून ही एक उच्च दर्जाची काव्यशैली आहे ह्यात वाद नाही नाना. आणि भाषा तर अप्रतिम आहे. पण काही न आवडलेल्या गोष्टी आहेत. तुमच्या सारख किंवा निरंजन सारखा प्रभावी पणे लिहायची औकाद नाही तरीही जमेल तस विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. काही चुकल तर माफ करा. १. काही विचार/ वाद कमकुवत वाटले. उदा. व्यासांनी सांगितल म्हणून त्यावर वाद नको. तुमची मागची कविता तुम्ही स्वतःच्या बुद्धीमतेच्या जोरावर लढवली होती ( अस किमान मला तरी वाटल) म्हणून त्याला वजन होत. ह्यावेळी वैचारीक लढाई व्यासांकडे आउट सोअर्स केल्यासारखी वाटली २. अभिमन्यूचा वध तसेच घटत्कोचा वध ह्या हीन घटना होत्या. पण कौरवांनी कधीही धर्मपालक आणि धर्मरक्षक असा दावा केला नव्हता आणि तसा त्यांचा लौकीकही नव्हता. पण पांडवांना आदर्श मानल जात होतं. त्यांनी "एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर' अस म्हणून धर्मबाह्य वर्तन जर केलं तर त्यांना धर्मरक्षक म्हणन बरोबर नाही. कदाचित फक्त महान योध्दे अस म्हणता येइल.
  • Log in or register to post comments
र
राघव Sat, 11/13/2010 - 15:49 नवीन
मला वाटतं धर्मरक्षक, धर्मानुसार वर्तन हे पांडवांच्या माथी सतत थोपवून त्याचा फायदा कौरवांनी, टु बी प्रिसाईज - दुर्योधनानं करून घेतलाय. उदा. कृष्णशिष्टाईच्या आधी संजय शिष्टाई करण्यास जातो तेव्हा तो केवळ धर्मानुसार वर्तन करा याच गोष्टीवर जोर देतांना दिसतो. का? अन् तसेही गटार साफ करण्यासाठी गटारात उतरले तर पाय घाण होणारच, आता साफ करायचे की त्यातलेच होऊन जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रन्गराव
र
रन्गराव Sat, 11/13/2010 - 16:30 नवीन
म्हणजे युद्ध धर्म आणि राजकारण ह्यांच्या सीमेवर लढल गेल तर! म्हणून सीमांतर हे मुत्सदीपणाला धरून होत. हमम, थोड पटतय आता. अजून विचार करायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघव
L
llपुण्याचे पेशवेll Sat, 11/13/2010 - 14:20 नवीन
मस्तं रे नानूस.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Tue, 11/16/2010 - 09:17 नवीन
कविता जबरदस्त
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 11/16/2010 - 09:22 नवीन
__/\__ सह्ही रे नानबा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश१११ Wed, 11/17/2010 - 16:33 नवीन
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे कुणास न झुकते माप इथे व्यास प्रतिभेचा सन्मान आहे एकदम जबरदस्त. आवडले मनापासून !!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/17/2010 - 17:38 नवीन
नाना.. तुमची प्रतिभा... !! अशक्य आहे!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 11/18/2010 - 02:57 नवीन
अवलिया यांचे उत्तर योग्यच आहे आणि त्यांच्या प्रतिभेबद्दल कौतुक वाटते. मूळ निशाण लिहीण्याबाबतचा खुलासा करणे आवश्यक समजतो कारण काहींच्या भावना दुखावल्या असण्याची शक्यता आहे. मूळ निशाणात केवळ महाभारतातल्या सूड प्रवासाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहून आणि ते रूपक वापरून आजकालचे सत्य मांडण्याचा तो एक प्रयत्न होता. श्रीकृष्णाबद्दल किंवा व्यासांबद्दल किंचितही अनादर नाही हे वेगळं सांगायची गरज भासत नाही. व्यासांनी कोणतेही पात्र पांढर्‍या किंवा काळ्या रंगात रंगवले नाही. नुकतीच एस्.एल.भैरप्पा यांची पर्व ही कादंबरी वाचण्यात आली आणि त्यात त्यांनी महाभारतातली पात्रे आणि त्यांच्या भाव भावना अगदी मानवी पातळीवर उलगडून दाखवली आहेत आणि त्यासाठी भरपूर संशोधनही केले आहे. त्याने प्रभावित होऊन महाभारतातल्या काही ग्रे शेड्स थोड्या ठळक करून हे रुपक लिहीले. असं करण्याचे स्वातंत्र्य आपली संस्कृती मला देते याचा मला अभिमान आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा