अच्छा ! म्हणजे ही तांत्रिक समस्या नाहीतर !
मिसळपावच्या तांत्रिक समितीची शुद्ध (!) मराठीच्या रक्षणासाठी स्वतःला कटिबद्ध करवुन घेत प्रगल्भतेकडे जोमाने वाटचाल चालु असलेली पाहून डॉळे प्वाणावले.
ज्यांना शुध्दलेखनाबद्दल अतीउमाळे आहेत त्यांना तात्यांनी याआधीच सडेतोड उत्तर दिले आहे. जुण्या जाणत्या सदस्यांना ह्याबद्दल अज्ञान असेल असे वाटत नाही. तरी सुध्दा त्यांना शोध घेता येईल. मिपाचा शोध चालला नाही तरी गुगलबाबाने मिपाची आवृत्ती ठेवलेली असेलच.
सबब मिपावर यापुढे शुध्दलेखनाच्या नावाने गळे काढू नये आणि मिपाची काळजी घेण्यासाठी संपादन आणि व्यवस्थापन मंड़ळ सक्षम आहे. याची खात्री बाळगा व असे धागे सुध्दा काढू नका.
- नीलकांत
मिसळपावच्या व्यवस्थापनाबाबत काही अडचण असेल तर वैयक्तीक विचारणा करावी.
अडचण विचारणारे सदस्य जुणे व जाणते असल्यामुळे कुठे आणि कुणाला याची सविस्तर माहिती येथे देत नाही.
- नीलकांत
मिपावरच लै घसरू राह्यले लोकं.
गदारोळात मूळ मुद्दा राह्यला की बाजूला राव! खरं म्हणजे दोन मुद्दे.
१) या जज्जवाणीच राज ठाकरे म्हणतात भैय्यांनी मराठी शिकलं पाहिजे तर त्यात काय चुकलं?
२) बघा हे लोकं. साह्यबाच्या देशात राहूनपण त्यांच्या भाषेला तोंड नाय लावलं. नाय तं आपले, निघाले लगी लोटा घीऊन वाघिणीचं दूध प्यायला अन आता आपल्याच गावात आगंतुकांसाठी हिंदी बोलायला.
प्रतिक्रिया