पेपर टाकण्याचे पैसे......
आज सकाळी पेपर बरोबर एक पॅमप्लेट आलं........... मथळा होता..... "पुणे व्रुत्तपत्र वितरक संघ"
त्यात लिहिलेला काहि मजकूर असा.......
"गेल्या १० वर्षात महाघाई वाढली आहे......दुधाचे भाव वाढले, पेट्रोल वाढले....... पण पेपर चे भाव स्थिर राहिले आहेत. त्या मुळे वितरकांना मिळणार्या कमिशन मधे काहिच वाढ झालेली नाही......
सध्या बरिच व्रुत्तपत्र नविन नविन स्किमस देत अहेत....... (उदा. ११ रुपयात चार महिने पेपर, २५० रुपयात २ वर्ष पेपर......). तर त्याचा त्यांना मिळणारा फायदा कमी आहे.......... म्हणून १ जानेवारी पासुन त्यांनी "टाकनावळ" (पेपर टाकायचे पैसे, चांगला गोंडस शब्द शोधला आहे) घरटी १० ऐवजी अता २० रुपये केली आहे.........."
खरच त्यांना कमिशन इतक कमि मिळत का कि त्यांनी पेपर टाकण्याचे पैसे असे जाहिर करुन वाढवून घ्यावे लागत आहेत.......... ???
जर तस असेल.......तर मग १० वर्ष हि मंडळी झोपली होती का ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा...
प्रतिक्रिया