भस्म्या
प्रधानमंत्री, कृषिमंत्री व योजना आयो्गाचे मोंटेक सिंह यांनी
"भारतीय लोग ज्यादा खाने लगे हैं…इसलिये महंगाई बढ़ी है…"
असे एक विधान केले आहे....
निरनिराळ्या वाहिनिवर दाखवले जाणारे..खाना खजाना,,खाद्य भ्रमंत्या..खवय्ये गीरी..तसे जागोजागी दिसणारे फुड ब्लॉग्ज या मुळे क्षूधा वाढण्यास मदत होते का? व खाव खाव सुटते का?....
परीणाम स्वरुप आज सारी हॉटेल्स..पाव भाजी स्टॉल्स.वडा पाव.उपहार गृहे..भेळेच्या गाड्या..पिझ्झा बर्गर्र गृहे तुडुंब भरलेली दिसतात. व चरणे संस्कृति उदयास आली..
अति खा खा च्या भस्म्या मुळे महागाई वाढली असेल का?
प्रतिक्रिया