रोमांचक अनुभव आणि प्रत्ययकारी लेखन.
पण इतक्या समर्पित तरुणांना आपल्याकडे, विशेषतः महाराष्ट्रात मुलगी देण्यास लोक का कू करतात. शिवाजी आपल्या घरात नको अशीच सर्वांची अपेक्षा असते. नात्यातल्या अशाच एका तरण्याबांड देखण्या हसतमुख कमांडोचे लग्न जुळता जुळत नव्हते. शेवटी एक (अर्थातच) पंजाबी कुटुंबाने आपणहून संपर्क साधाला आणि त्या पंजाबी मुलीशी लग्न झाले.
थरारक प्रसंग आहे. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
जो पकडला गेला त्याला कांही शिक्षा होते का? कारण प्रत्यक्ष शत्रूच्या जहाजाला बॉम्ब लावायचा प्रसंग आला तर त्याने अधिक काळजी घेतली पाहिजे. इतक्या सहजासहजी पकडले जाणे धोक्याचेच.
मॉक ड्रिल मधे ज्याने कर्तव्यतत्परता दाखविली त्या, विक्रांतवरील, सैनिकाला कांही बक्षिस, प्रशस्तीपत्र मि़ळते का? जे काम करणे त्याच्याकडून अपेक्षित होते ते त्याने चोख बजावले आहे. त्याला प्रोत्साहनपर कांही फायदा देण्यात येतो किंवा कसे?
अशी कर्तव्य तत्पर आणि समर्पित माणसे काय तयारीची असतात आणी कोणत्या मुशीत घडलेली असतात ते परमेश्वरालाच ठाऊक.............रोजच्या बोलण्यात हि माणसे तुमच्या आमच्या सारखीच असतात पण अशी काय गोष्ट आहे कि जी त्यांना इतक्या समर्पित वृत्तीचे बनवतात हे मला आजही ठाऊक नाही.
+१११. आणि त्यानाही मुलं-बाळं, संसार असतो. सगळेच काहि सडेफटिंग नसतात. आणि चार चव्वल जास्तीचे मिळतातच असंहि नाहि.
प्रतिक्रिया
विक्रांतवरचे आपले अनुभव अतिशय
रोमांचक अनुभव आणि प्रत्ययकारी
भयावह.
रोमांचक अनुभव आहे!
वल्लीशीं सहमत..रोचक आणी
रोमांचक. अजुन असेच खूप लिहीत
खरंय डॉक्टरसाहेब,
वाचतोय
सुरेख अनुभव!
वा:!
आवडेश....