Welcome to misalpav.com
लेखक: राजा सोव्नी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पहाटेची अजान तुम्हाला खटकते. गणपतीत रात्री उशीरापर्यन्त चालणारा कानठाळी बसवणरा धांगडधिंगा. चालतो. कधीही वेळीअवेळी होणार्‍या काकडाअरत्या वगैरे बद्दल काहीच बोलत नाहीत. दिवाळीत फटाक्याम्च्या आवाजाने /धुराने किती पक्ष्याना जनावराना काय त्रास होत असेल या बद्दल अवक्षर नाही. सम्क्रांतीच्या दिवसात पतंग उडवण्यातुन किती पक्षी बळी पडतात त्याबद्दल नाही. बहुतेक स्वप्न देखील बायस्ड व्हायला लागली आहेत.

विजुभाऊ शाह अब्दाली ह्यांच्याशी तह-ए-दिल से सहमत! -धमाल महंमद बिन तुघलक.

चार दिवस दिवाळी, १-२ आठवडे पतंग, १० दिवस गणपती यावर बंदी आलीच पाहिजे. आणि "रोज" पहाटे कानाचे पडदे फाटतील एवढ्या मोठया आवाजात मशीदीवर कर्णे लावून कर्णमधूर अजान झालीच पाहिजे. ते तर लोकांना झोपेतून उठवायचे पवित्र काम करतात. आणि मोठ्या आवाजात कर्णे लावा हे तर पैगंबरानच लिहून ठेवलंय कुराणात. त्याला कुणाचा काय इलाज.