फार त्रोटक झाले लिखाण. सुर गवसला गवसला म्हणे पर्यंत पुन्हा हातून निसटला. असो.
इतक्या सुंदर वातावरण निर्मितीनंतर,
>>>>डोळ्यातली चिपाडं तशीच ठेऊन तोंडही न धुता तो परत पांघरुणात शिरला.
हे वाक्य बासुंदीत माशी पडल्यासारखे वाटले.
काहीतरी हरवलेलं आहे ते पुन्हा मिळणार नाही.
"डोळ्यातली चिपाडं तशीच ठेऊन तोंडही न धुता परत पांघरुणात शिरून" कदाचित तो हरवलेलं लहाणपण पुन्हा
गवसण्यासाचा प्रयत्न कदाचित तो करत असावा.
छान स्फुट...
हे आधी वाचल्यासारखे वाटतेय.. बहुतेक प्रविण टोकेकरांनी साप्ताहिक 'लोकप्रभा' चे संपादक असताना लिहिलेले संपादकिय याच तर्हेच्या सकाळचे वर्णन होते..
तरी असो.. सुन्दर थंडीची सकाळ आणि बालपणाच्या आठवणी यावर कोणाचाही प्रताधिकार असू शकत नाही..
प्रतिक्रिया
असो! ?? का म्हणुन?
छान.फारच सेन्टी
चांगला प्रयत्न.
काहीतरी हरवलेलं आहे ते पुन्हा
+१
अहाहा !
आवडल .
द्विशतशब्दकथा आहे हो ती.
चांगली सुरुवात होती
छान ..
थोडकंच पण सुंदर लिहिलेय.. पार