(कश्या कश्याला मुकलो ते...)
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो..
समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन.
हाती पाण्याने भरलेला डबा.
आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे
कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते..
माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते...
💬 प्रतिसाद
(6)
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 02/21/2014 - 19:19
नवीन
@माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते... >>>
अगागागागा.... मेलो मेलो... धन्या... सखू'नी पेटवले बहुतेक धनाजींना! 
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Fri, 02/21/2014 - 19:45
नवीन
कस्सा राव थांबू (शकलो) =)) =)) =))
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 02/22/2014 - 04:07
नवीन
काय रे धन्या,
तुझा आयडी हॅक तर नाय ना केला कुण्णी? =))
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sat, 02/22/2014 - 08:04
नवीन
:))
एक बारीक तपशील-दुरुस्ती. अशा ठिकाणी एकांत + वास असतो, पण उजेड नसतो शक्यतो.
अवांतरः या विषयावरची ब्रिटिश यांची एक कथा आठवली!
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 02/22/2014 - 08:18
नवीन
ते तुम्ही पुण्यातल्या " जुन्या" दारातल्या" बद्द्ल बोलताय ! मम्बईत जरा गोस्ट उजेडाची आसंल !
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sat, 02/22/2014 - 10:26
नवीन
अजुन येउद्या.
- Log in or register to post comments