Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विवाहांतर्गत बलात्कारांचा प्रश्न

A
arunjoshi123 यांनी
Wed, 04/30/2014 - 12:24  ·  लेख
लेख
या संदंर्भात सद्य भारतात ही माहिती उपयुक्त ठरावी. http://timesofindia.indiatimes.com/india/Treat-marital-sexual-abuse-as-r... नि http://www.indialawjournal.com/volume2/issue_2/article_by_priyanka.html नि http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-justifies-exclusion-of-mar... अन्यायाचे स्वरुप - १. According to the UN Population Fund, more than two-thirds of married women in India, aged between 15 to 49, (पतींकडून) have been beaten, raped or forced to provide sex. आजच्या कायद्यांचे स्वरुप - १. Section 375, the provision of rape in the Indian Penal Code (IPC), has echoing very archaic sentiments, mentioned as its exception clause- “Sexual intercourse by man with his own wife, the wife not being under 15 years of age, is not rape.” Section 376 of IPC provides punishment for rape. २. Even after the Nirbhaya assault, when laws dealing with crimes against women were made stricter, marital rape was not made a criminal offence. The law offers some protection to minor victims of marital rape but rape of a wife above 15 (हे १८ असायला पाहिजे ना?) years of age is not punishable. ३. Marital rape is illegal in countries such as New Zealand, Canada, Israel, France, Sweden, Denmark, Norway, Russia and Poland. It is also an offense in 18 states in the US. (बाकी ५०-१८ राज्यांत का नसावा? ही कोणकोणेती राज्ये आहेत नि त्यांची काही कारणे असावित का?) ३. इथे काही मार्ग उपलब्ध आहे परंतु त्यात पतीकडून क्रौय असा शब्द आहे नि बलात्कार हा शब्द अपेक्षित नाही. A survivor of marital rape in the country can get some relief by filing a case against her husband under 498A IPC (husband subjecting his wife to cruelty). However, the section doesn't clearly define the term cruelty and carries a maximum punishment of three years and fine. ४. दिल्लीच्या एका न्यायालयाने अजून एका कलमाखाली, (चक्क त्या फेमस समलैंगिकता वाल्या कलमाचा वापर करून) वैवाहिक बलात्कार करणारास सजा सुनावली आहे. A victim of marital sexual abuse should be treated as a rape survivor, a trial court has held while denying bail to a man accused of sodomizing his pregnant wife. Pushing the envelope to apply section 377 of IPC, which deals with 'unnatural sex', to relations within marriage, additional sessions judge Kamini Lau said sexually abused wives had every right to getting help and protection from the state. ५. इथे या कायद्याखाली क्रिमिनल पनिशमेंटच होत नाही. The much awaited Domestic Violence Act, 2005 (DVA) has also been a disappointment. It condones sexual abuse in a domestic relationship of marriage or a live-in, only if it is life threatening or grievously hurtful. It is not about the freedom of decision of a woman’s wants. एक प्रशासनिक लोचा- संसद नीट कायदे पास करत नाहीय नि म्हणून आम्हाला या लोकांना सजा द्यायला अवघड जातेय अशी तक्रार कोर्टाने चालवली आहे. हे अवांतर आहे पण अशा अशा स्वरुपाचे कायदे करा वा नाहीत म्हणून कोर्टाला झालेले दु:ख ते उघड व्यक्त करत असते हे विचित्र नाही का? १. The court lamented that there were no laws to protect survivors of marital rape but said such a victim cannot be discriminated against just because she is the wife of the sexual aggressor. ....Legislatures are yet to take serious note of rampant marital sexual abuse which women suffer silently ... अन्यायकर्ते राजरोसपणे सुटतही आहेत- १. yet again in a case where a Delhi court acquitted a man of charges of raping his wife on the premise that having sexual relations with a spouse, even if forcibly, did not amount to 'marital rape'. लॉ कमिशनचे म्हणणे- या मुद्द्यावर काय बदल करायचे आहेत याबद्दल जागृती नाही असे म्हणता येत नाही. The 172nd Law Commission report had made the following recommendations for substantial change in the law with regard to rape. १. ‘Rape’ should be replaced by the term ‘sexual assault’. ‘Sexual intercourse as contained in section 375 of IPC should include all forms of penetration such as penile/vaginal, penile/oral, finger/vaginal, finger/anal and object/vaginal. In the light of Sakshi v. Union of India and Others [2004 (5) SCC 518], ‘sexual assault on any part of the body should be construed as rape. Rape laws should be made gender neutral as custodial rape of young boys has been neglected by law. A new offence, namely section 376E with the title ‘unlawful sexual conduct’ should be created. Section 509 of the IPC was also sought to be amended, providing higher punishment where the offence set out in the said section is committed with sexual intent. Under the Indian Evidence Act (IEA), when alleged that a victim consented to the sexual act and it is denied, the court shall presume it to be so. २. Marital rape: explanation (2) of section 375 of IPC should be deleted. Forced sexual intercourse by a husband with his wife should be treated equally as an offence just as any physical violence by a husband against the wife is treated as an offence. On the same reasoning, section 376 A was to be deleted. वर्मा कमिटीने योग्य सल्ला दिला - १. लग्नास संमती म्हणजे लैगिंक संबंधास सदैव अप्रतिग्रहणीय संमती नव्हे. The IPC differentiates between rape within marriage and outside marriage. Under the IPC sexual intercourse without consent is prohibited. However, an exception to the offence of rape exists in relation to un-consented sexual intercourse by a husband upon a wife. The Committee recommended that the exception to marital rape should be removed. Marriage should not be considered as an irrevocable consent to sexual acts. Therefore, with regard to an inquiry about whether the complainant consented to the sexual activity, the relationship between the victim and the accused should not be relevant. पण शेवटी सरकारने पाणी फिरवले - १. सरकारच्या मते वैवाहिक बलात्कार विवाहसंस्था दुर्बल करेल. सरकारला नक्की कोणते धोके अपेक्षित आहेत हे कळले नाही. The government on Monday (फेब २०१३ मधे) justified its decision not to include marital rape as a sexual offence in the Criminal Law Amendment Ordinance, 2013, saying that this could weaken the institution of marriage, but admitted that it was still grappling with the tricky issue of failed live-in relationships where an ex-partner is accused of rape committed under the false promise of marriage. २. संसदेत केवळ स्त्री खासदारांनीच या निर्णयाला विरोध केला. हे ही प्रचंड विचित्र आहे. जया बच्चन तर (त्या कोणत्याही चित्रपटात रडल्या असतील त्यापेक्षा) हुम्सून हुमसून ढसाढसा रडल्या होत्या. राज्यसभेत त्यांनी खूप पोडतिडकिने हा मुद्दा मांडला हे पाहिल्याचे आठवते. The government has said that criminalising marital rape would weaken traditional family values in India, and that marriage presumes consent, arguments opposed fiercely by women's activists. ३. सरकारच्या निर्णयाला सर्वपक्षीय पॅनेलने पाठींबा दिला. Speaking to reporters, panel chairman Venkaiah Naidu said, "The committee agrees with the government that we shouldn't disrupt the family system. He added that government decided against recognizing marital rape as this would go against the traditional family system in India where a marriage is seen as a steadfast institution. The official is said to have articulated the government's apprehensions that accusations of rape might be made in the wake of marital disputes, causing irreparable damage to the institution of marriage. या सुमारास वा कसे हा विषय डोक्यात घोळत होता. तेव्हा मी अजून एक प्रचंड धक्कादायक गोष्ट पाहिली. ती अशी. 'भारत सरकारची' अधिकृत वाक्यरचना खालिलप्रमाणे होती (कोण्या pib notice मधे असेल): Criminalizing marital rape will endanger our family institutions. इथे मी आपले लक्ष रेप या शब्दाकडे वेधू इच्छितो. मी हे वाचून प्रचंड गोंधळून गेलो. ऐसीअक्षरे तेव्हा मी कविता महाजन यांच्या एका लेखात माझे प्रश्न विचारले. ती लिंक http://www.aisiakshare.com/node/2039#comment-31499. नि ते प्रश्न नि कविताजींची उत्तरे पूर्णत्वासाठी इथे देत आहे. मी -
मानवी समाजात अनेक गुन्हे आहेत. त्यातले काही गुन्हे अतिशय भयंकर मानले जातात. अमानवी, पशूवत, मानवतेला कलंक फासणारे, गुन्हेगारास फाशी द्यावी असे, इतर क्रौयपूर्ण वागणूक द्यावी असे, इ त्यांचे वर्णन केले जाते. असे सर्व गुन्हे एकत्र मांडले तर बलात्कार त्यातील सर्वात घाण अशा पहिल्या काहींमधे मोडेल असे सर्व मानतात. प्रवाहाप्रमाणे मी ही बलात्कार अतिशय घृणास्पद आहे असे मानतो. मित्रांमधे ऑफिसमधील वातावरणाचे वर्णन करताना मी पहिल्यांदा हे वाक्य ऐकले तेव्हा बलात्काराबद्दल माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले - If rape is certain, lie down and enjoy it. मी हे वाक्य ऐकून भयंकर चमकलो होतो. मी ज्या शंका खाली लिहित आहे त्या वाचून कृपया माझ्यावर तुटून पडू नका. त्या शंका केवळ माझे अज्ञान आणि संभ्रम दाखवतात, कोणती विचारसरणी नाही. बलात्कार प्रोजेक्ट केला जातो तितका गंभीर गुन्हा आहे का असा प्रश्न वरील आंग्लभाषीय वाक्प्रचार ऐकून माझ्या मनात आला. त्या दृष्टीने मी पुढे विचार केला नि खालील शंका जमा झाल्या. १. आनंददायक संभोग आणि बलात्कार यांच्यात बरेच फरक आहेत. पण इतर गुन्ह्यांना असा आनंददायक equivalent नाहीच. काही केसेस मधे तरी बलात्कार केवळ दॄष्टीकोन तर नव्हे? २. गर्भ नाही राहिला तर या अपराधाचा केवळ शारीरिक परिणाम कितपत असतो? ३. समाजाची बलात्कृतेची स्वीकृती हा एक मोठा मुद्दा आहे. हा नाही असे मानले तर या अपराधाचा मानसिक परिणाम किती? मानसिक परिणाम कितपत 'समाजाच्या स्वीकृतीशी' निगडित असतो आणि कितपत 'बलप्रयोगाच्या भयाशी'. ४. बलात्काराला मोठा गुन्हा नाही मानले तर काहीही होऊन समाज व्यवस्था बिघडेल म्हणून त्याला मोठा गुन्हा मानले आहे का? ५. स्त्रीयांबद्दल समाजाला सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून हा गुन्हा मोठा आहे का? ६. वैवाहिक बलात्कार मानला तर आपला समाजाचा पायाच खचून जाईल हा स्टँड भारतीय संसदेने अगदी अलिकडच्या काळात घेतला आहे. बलात्कार हा इतका मोठा गुन्हा असेल, (पती धरून ) तो कोणीही पुरुष करू शकत असेल तर संसद इतके निर्लज्ज विधान देईलच कसे? ७. पतीने केलेला बलात्कार स्त्रीयांना भयंकर गुन्हा का वाटत नाही? पती या रोलमधे पुरुषाला पाशवी गुन्हा करण्याचे लायसन्स कसे असू शकते? स्त्रीयांचा या बाबतीत शुकशुकाट (बर्‍याच देशात तसे कायदे आहेत, भारतात क्वचित आवाज उठतो) या गुन्ह्याचे कोणते तांत्रिक स्वरुप दर्शवतो?
कविताजी-
१. इतर गुन्हेही गुन्हेगारांसाठी आनंददायकच असतात. गुन्हेगारांचे मानसशास्त्र पाहिले की हे लक्षात येईल. बलात्कार हा दृष्टिकोन नक्कीच नाही, कोणत्याच केसमध्ये. २. अ. गर्भ राहणं हा परिणाम वाईटच. कारण त्यात दुसरा एक जीवही अकारण बळी जातो. वेळेतच लक्षात आलं तर गर्भपात शक्य होतो; अन्यथा मूल जन्माला घालावं लागतं. ११ वर्षांच्या एका मुलीवर तिच्या वडलांनी बलात्कार केल्याची केस मी हाताळली होती. ती गरोदर राहिली. तिचं गरोदरपण अवघड होतंच; कारण मानसिक त्रासही खूप होते; पण बाळंतपण इतक्या कमी वयानं अत्यंत गुंतागुंतीचं आणि जीवावर बेतणारं होतं. ज्यानं डिलिव्हरी केली त्या डॉक्टरवरही तिनं अविश्वास दाखवला; ज्या मुलीचा वडलांवरचा विश्वास उडतो ती जगातल्या दुसर्‍या कोणत्याही पुरुषावर काय विश्वास दाखवणार? तिचं मूल पुढे दत्तक दिलं गेलं. त्या बाळातही तिची गुंतवणूक अजिबात नव्हती. ( जी इतर कुमारीमातांची असते अनेकदा!) आज सुमारे नऊ वर्षांनी ती बर्‍यापैकी सावरली आहे. कारण सकस जेवण, समुपदेशन, शिक्षण या गोष्टी तिला संस्थेत मिळाल्या. जिथं हे मिळत नाही तिथले प्रश्न कायमची जखम होऊन बसतात. ब. ज्या मुली अगदीच लहान असतात, त्यांच्या शारीरिक जखमा तुलनेत लवकर बर्‍या होतात आणि काही कळण्याच्या वयाच्या नसल्याने मानसिक संघर्ष नसतो. उदा. सगळ्यात लहान वयाची केस मी ४ महिन्यांच्या मुलीची हाताळली होती. तिच्या मांड्यांवर भाजल्यासारख्या जखमा त्वचा सोलवटल्याने दिसत होत्या. ती तुलनेत लवकर, म्हणजे आठेक महिन्यांत क्युअर झाली. क. तोंडात लिंग खुपसल्याने एका छोट्या मुलीचा घसा फाटला होता. ( ही घटना मी माझ्या 'भिन्न' या कादंबरीत लिहिली आहे.) ती आजही बोलू शकत नाही. आणि केवळ पातळ आहार घेऊ शकते. ड. अनैसर्गिक संभोग झालेला असेल तर जखमा बर्‍या होण्यात पुष्कळ काळ जातो. इ. इतर वस्तूंचा वापर केला गेला असेल, तर जखमा तीव्र असतात. असे गुन्हेगार अधिक हिंसक वृत्तीचे असतात. त्यामुळे ते पूर्ण शरीरावर जखमा करू शकतात. दिल्लीच्या केसमध्ये तर योनीत लोखंडी रॉड खुपसून आतडी बाहेर काढल्याचे आपल्याला माहीत आहेच. असे अनेक प्रकार आहेत. ई. शरीर आणि मन वेगळं असतं, असं मी मानत नाही. मानसिक विकारांचे परिणाम शरीरावर व शारीरिक विकारांचे मनावर होतच असतात. हे ती व्यक्ती मरेपर्यंत विसरत नाही; हां... काळाने आणि अनुकूल परिस्थिती लाभली तर हे परिणाम काहीसे सौम्य होत जातात. ३. केवळ समाजातच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नजरेतूनही ती उतरते. हा पगडा अजून किती पिढ्या राहणार आहे माहीत नाही. पुरुषांनाही विपरित अनुभव येतात; पण स्त्रीच्या तुलनेत ते मानसिक त्रासातून लवकर मुक्त होतात. किंवा त्रास देणार्‍या व्यक्तीचा 'बदला' घेण्याची वा काहीवेळा जाहीर नाचक्की-तक्रार करण्याचीही हिंमत दाखवू शकतात. स्त्रियांकडून हे क्वचित घडते. उलट बलात्कारित व्यक्तीशी तिचं लग्न लावून देणे इत्यादी आचरट प्रयोग आपल्याकडे केले जातात. सिनेमांमधून असली चित्रणं दिसतातच. ४. तो मोठा गुन्हा आहे, म्हणूनच त्याला मोठा गुन्हा मानले जाते. केवळ समाजव्यवस्थेचा प्रश्न नाही. ५. स्त्रियांबद्दल समाजाला सॉफ्टकॉर्नर असता, तर असे गुन्हे घडलेच नसते. हा प्रश्नच हास्यास्पद आहे. असं कुणाला सुचू शकतं, हेच मला माणूस म्हणून लाजिरवाणं वाटतं. ६. संसदेचं विधान असं म्हणताना लोकप्रतिनिधी नेमके कोण आहेत, कोणत्या मानसिकतेत वाढलेले आहेत, कसे वर्तन त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात ते करतात इत्यादी अनेक मुद्दे उपस्थित होतात. ते काही सर्वज्ञ नव्हेत आणि सर्वयोग्यही नव्हेत; असते तर आज अनेक सुयोग्य कायदे झाले असते, रखडले नसते. ७. स्त्रियाही याच पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मलेल्या, वाढलेल्या आहेत; त्यांच्यात बदल होताहेत, पण काळ जावा लागणारच.
मग - १. या विषयावर संसदेत पुरुष विरुद्ध स्त्री असे विभाजन का झाले? दोन्ही बाजूला थोडे तरी लोक सुज्ञ निघायला हवे. शिवाय २००५ पासून सगळे त्यांच्यामागे लागले आहेत कायदा बदला म्हणून. (If you read all things together) इथे स्त्री वोट बँक कुठे गेली? २. असा कायदा होण्याचा पुरुषांना संभाव्य धोका काय? ३. किती टक्के विवाहांत असे होते हे सांगणारे आकडे थरकाप आणणारे आहेत. पोलिसांत रजिस्तर होणारे हे बलात्काराचे मामले वास्तविक संख्येच्या तुलनेत ०% च आहेत. ४. मी कविताजींना विचारलेल्या बलात्काराच्या तांत्रिक स्वरुपाबद्दलच्या प्रश्नांत तथ्य आहे का? कुणाचं वेगळं मत आहे का? ५. समजा यामुळे ती कोसलणार आहे तर कुटुंब व्यवस्था फक्त पुरुषांना हवी आहे का? ते का तिच्या बाजूने आहेत? ६. म्हटले जाते तसे सद्य कायदा बदलल्याने 'बलात्काराचा हक्क' काढता येईल. पण इतर सहजीवनसंस्थांचा फोफाव होण्यामागे हे कारण बर्‍यापैकी असावे का? ७. अमेरिकेत गुन्हा मानणारी १८ राज्ये नि न मानणारी ३२ राज्ये यांत स्त्रीयांच्या सौख्यांत प्रचंड फरक असावा काय?

प्रतिक्रिया द्या
42742 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

P
Pain Sun, 05/04/2014 - 04:59 नवीन
"बोलताना काहीपण बोलता येतंय." मग तुम्ही कशावरून "काहीपण" बोलत नाही आहात? हा लेखच कशावरून "काहीपण" नाही? मुद्दा खोडता आला नाही की असल काहीतरी लिहायच. फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 05/04/2014 - 05:02 नवीन
http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projects/research_Section%20498A.html यातल्या आकडेवारीसारखी स्पष्ट आकडेवारी द्या.
फेक आयड्यांकडून दुसरी काय अपेक्षा ठेवणार म्हणा
हे तुम्ही मला म्हणावे हाच एक मोठा जोक आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Sun, 05/04/2014 - 06:04 नवीन
का? तुम्ही इथे फार प्रसिद्ध आहात का? मी बरेच दिवस वाचनमात्रच आहे आणि गवि, सुबोध खरे, जयंत कुलकर्णी, स्पार्टाकस, बॅटमॅन इत्यादींचे लेख नेहमी पाहतो पण तुमचे नाव कधी पाहिलेले आठवत नाही. फेक नसाल तर ते वाक्य इग्नोअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 05/04/2014 - 06:40 नवीन
वैयक्तिक क्षुद्र हल्ले करण्यापेक्षा आकडेवारी द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Tue, 05/06/2014 - 06:32 नवीन
तुम्हाला आकडेवारी कशासाठी असे विचारले तर "बोलताना काहीपण बोलता येतंय" असा बाष्कळ प्रतिसाद मिळाला. सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते. अजूनही ना कारण दिलेत ना काही मुद्दे मांडलेत, नुसता आकडेवारी द्या, आकडेवारी द्या असा धोशा लावलेला आहे. गंमत म्हणजे तुम्ही मला विचारत असलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध आहे. ती पहा, काही मुद्दे असतील तर मांडा नाहीतर जाउ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 05/06/2014 - 06:38 नवीन
हजारो केसेस ४९८अ च्या गैरवापराच्या आहेत असे तुम्ही म्हणालात. तेव्हा ते सिद्ध करायची जबाबदारी तुमची. तसे नाही हे दाखवणारे अधिकृत अभ्यासाचे दुवे मी आणि डॉ खरे यांनी दिले आहेत. त्याच्या विरुद्ध आकडेवारी तुम्ही द्या, आम्ही ते मान्य करतो. तुमच्यासारखी हिणकस भाषा वापरणे मला जमत नाही. अजून आपल्या विधानाला आधारभूत अशी आकडेवारी द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Tue, 05/06/2014 - 07:29 नवीन
माझा या कायद्याच्या सध्याच्या स्वरूपास विरोध असून दुसर्या बाजूवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेतली जावी, ४९८ अ सारखा तो बाय डीफॉल्ट पक्षपाती बनवू नये असा आक्षेप आहे. डॉ. खरे आणि गोडबोले यांनी मांडलेल्या प्रश्नांना तुम्ही किंवा या कायद्याच्या इतर कुठ्ल्याच समर्थकाने उत्तर दिलेले नाही. तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही. असो. हिणकस(?) भाषा तुमच्या बाष्कळ प्रतिसादाचा परिणाम आहे. इतर आयड्यांशी झालेल्या संवादात तुम्हाला ती आढळून येणार नाही. आता आकडेवारीबद्दल- तुम्ही मागत असेलेली आकडेवारी तुमच्याच दुव्यावर उपलब्ध असताना पुन्हा पुन्हा मला का विचारत आहात हे अजूनही कोडेच आहे. तुमच्या दुव्यावर ५ कोटी स्त्रिया बळी असल्याचे नमूद केलेले आहे. त्यापैकी हजारात १ असे नोंदणी होण्याचे प्रमाण आहे (म्हणजे ५०,०००). यांची तपासणी करता ६.५% केसेस कायद्याचा दुरुपयोग घेण्याच्या हेतूने दाखल केलेल्या आढळून आल्या. ५०,००० चे ६.५% = ३२५०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Tue, 05/06/2014 - 07:55 नवीन
तुम्ही अजूनही वैयक्तिकरीत्या अपमानास्पद शब्द वापरत आहात.
तसेच या कायद्याव्यतिरिक्त पुरुषांवर होणार्‍या अन्यायाची दखलही तुम्ही समर्थक लोक घेउ इच्छित नाही.
याच्याशी माझा काही संबंध नाही. मी सुरुवातीपासून फक्त "४९८ अ च्या गैरवापराच्या हजारो केसेस" या विधानाबद्दल बोलत आहे. आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. आता तुमच्या "हजारों केसेस" या विधानाला सपोर्ट देणारी आकडेवारी तुम्ही द्या. मी तुमचे विधान बरोबर आहे हे मान्य करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Mon, 05/19/2014 - 06:53 नवीन
"आकडेवारीबद्दलः ३२५० हा आकडा १२० कोटीच्या देशात कितीसा मोठा आहे आणि कायदा अमलात आल्यापासूनचा आहे हे लक्षात घ्यावे लागेल. म्हणजे दर वर्षी सरासरी किती केसेस गैरवापराच्या होतात याचे गणित तुम्हाला करता येत असेल असे समजते. त्याचवेळी खर्‍या हुंडाबळींना या कलमामुळे किती प्रमाणात न्याय मिळाला याचीही गैरवापराच्या केसेसबरोबर तुलना करावी ही विनंती. " ३२५० हा आकडा १२० कोटींमध्ये नाही तर ५,००,००० मधला आहे. त्याचा अर्थ ५ कोटी स्त्रियांमध्ये ३,२५,००० स्त्रियांनी कायद्याचा गैरवापर केला आहे असा होतो. १२० कोटी ही देशाची लोकसंख्या झाली. तिला मध्ये आणण्याचे काय प्रयोजन? संपादित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 05/19/2014 - 10:20 नवीन
अभ्यास वाढवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
क
कवितानागेश Tue, 05/06/2014 - 09:38 नवीन
अहो दु:खदबुवा, प्रश्न समजल्यावर क्रुपया 'सामान्यतः फेक आयड्यांचे असे वर्तन दिसते.' या विधानाची सुद्धा आकडेवारी द्या. आम्हाला पुढची कामं करायला बरे पडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
स
स्पंदना Mon, 05/05/2014 - 01:09 नवीन
माझ्या भुवया वर वर जाउन गायब झाल्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
प
पिशी अबोली Mon, 05/05/2014 - 09:08 नवीन
फेक आयड्यांकडून
=)) रहावलं नाही... कसला भारी जोक आहे... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
त
त्रिवेणी Tue, 05/06/2014 - 11:17 नवीन
नया हे वह
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
भ
भावना कल्लोळ Tue, 05/06/2014 - 13:42 नवीन
दुखदबुवाचे वाचन कच्चे दिसतंय जणु … कि फक्त काही निवडक लोकांच्या लेखाचाच दांडगा अभ्यास आहे. नाही तसे हि काही असेल तर आमची काही हरकत नाही. होते कधी कधी असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 05/02/2014 - 12:28 नवीन
आज घासुगुर्जींची आठवण येउन भरुन आले. धन्यवाद पैसाताई ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 05/02/2014 - 14:26 नवीन
अरे म्हणजे काय, दर वर्षी अमूक इतके बलात्कार होतात, त्यातल्या अमूक इतक्या केसेस नोंदल्या जातात असे आकडे नेहमी प्रसिद्ध होतात त्यावरून काहीतरी निष्कर्ष काढता येतो, की किती जणी बळी पडल्या आहेत. आता ४९८अ च्या बाबतीत पुढील अभ्यास प्रातिनिधिक आहे. http://web.archive.org/web/20080430104935/http://www.csrindia.org/projects/research_Section%20498A.html ज्यांना हे कलम रद्द व्हायला हवं आहे त्यांनी असा अभ्यास करून तसे निष्कर्ष पुढे ठेवावेत. शिंपल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
स
सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 16:55 नवीन
दुवा -- ४९८ अ गैरफायदा हा २००७ चा आहे.(सात वर्षात स्थिती सुधारली असावी असे म्हणण्याला आधार नसावा.) पण एक प्रातिनिधिक म्हणून देत आहे. गैरवापर कमी आहे पण नगण्य नाही. http://www.498a.org.in/rsrcs_RTI_DA498AInd.html ज्यांना या विषयात रस आहे त्यांनी विधी आयोगाचा अहवाल मुळातून वाचावा (८५ पाने आहेत) http://lawcommissionofindia.nic.in/reports/report243.pdf
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 16:57 नवीन
विधी आयोगा चा अहवाल सरकार वर उठसूट टीका करणार्यांनी अवश्य वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 Fri, 05/02/2014 - 20:48 नवीन
४९८ अ चा गैरफायदा घेणार्या हजारो स्त्रियांनी तुमचा दावा अगोदरच पोकळ ठरवलेला आहे.
१.तुम्हाला ज्या अर्थाने अभिप्रेत आहे त्या अर्थाने अर्थातच मान्य. पण मला मांडायचा मुद्दा वेगळा आहे. २. समजा ३५० लोकांचा समाज आहे. त्यात १०० जोडपी आहेत. त्यातली ४० सुखाने राहतात. ६० मधे ४९८ अ ची गरज आहे. म्हणजे नवरे क्रूर आहेत. वर त्याचे त्यांना काही वाटत नाही. आता ही सुविधा आल्यानंतर या ६० पैकी ४५ जणींचे नवरे माहौल (इतरांच्या सजा)पाहून सुधारतील. इतर १० जणींना अजूनही दाबले जाईल. अजून ५ जणीचे नवरे सुधरतील पण बायका बिघडतील. खून का बदला खून से म्हणत आता अन्याय उरला नसला तरी 'गैरफायदा' घेतील. आता सुखी राहणार्‍या पूर्वीच्या त्या ४० जोडप्यांत पुन्हा ५ बायका खुरापती निघतील. कायदा संरक्षण देतोच आहे म्हणून त्या गैरफायदा घेतील. कायद्यापूर्वीची स्थिती पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - ६० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -० कायद्यानंतरची स्थिती - पुरुषांचे स्त्रीयांवर अन्याय - १० स्त्रीयांचे पुरुषांवर अन्याय -१० इथे एका लिंगावरचा अधिकचा अन्याय तर कमी होतोच आहे, शिवाय समाजातला एकूण अन्यायही कमी होत आहे, परंतु एक दुसर्‍या प्रकारचा (म्हणजे पुरुषावर)अन्याय सुरु झाला आहे हे मान्य. पण परिस्थिती -२ चांगली वाटते.
कायदा करायचाच असेल तर तो लिंग, धर्म, जात वगैरे निरपेक्ष असला पाहिजे नाहीतर काही उपयोग नाही.
अर्थातच बलात्काराचा कायदा धर्म नि जात निरपेक्ष असतो. दोन्ही लिंगे एक्मेकांवर बलात्कार करू शकत नाहीत, असली तरी त्यात गुणात्मक फरक आहे म्हणून तो लिंगनिरपेक्ष करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Sun, 05/04/2014 - 05:57 नवीन
सांख्यिकीच विचारात घ्यायची झाली तर थोडी आधीपासून घेउ. वर दिल्याप्रमाणे बहुतांश ( कर्वेंच्या काळापासून ते प्रमाण कमी झालेले आहे पण बहुमत गृहित धरायला हरकत नसावी. नोकरी करणार्या स्त्रिया या प्रतिसादात अभिप्रेत नाहीत.) (हा किंवा इतर प्रतिसाद हे माझे मत नसून धागा + प्रतिक्रिया वचून आलेले विचार आहेत, संपूर्ण विचार झालेला नाही) स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.) त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात. फक्त विवाहित असतानाच नव्हे तर घटस्फोटानंतरही (पोटगी). संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा. सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा). जर हा कायदा आला तर माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते. सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे? मुळात बलात्कार* होण्यापर्यंत उपासमार का घडवून आणावी? ते क्रूर नाही का? प्रेम आटले असेल तर संबंध संपवावेत. नाहीतर नुसते विवाहीत असण्याचे फायदे उपटणार्‍या या बायका आणि पगार घेउन काम न करणारे सरकारी बाबू यात फरक काय राहिला? @पैसा- मुद्देसूद आणि तार्किक प्रतिसादाच्या उदाहरणासाठी arunjoshi123 यांचा हा प्रतिसाद पहा. मी सामान्यत: किमान एवढ्या दर्जाची अपेक्षा ठेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पैसा Mon, 05/05/2014 - 04:41 नवीन
४९८अ बद्दलच्या तुमच्या मूळ प्रतिसादासाठी आवश्यक ती आकडेवारी तुम्ही दिलेली नाही. मला सुद्धा एका किमान दर्जाचे प्रतिसाद अपेक्षित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
A
arunjoshi123 Tue, 05/06/2014 - 11:10 नवीन
पेनजी, हा प्रतिसाद उत्तर देण्यासाठी माझ्याकरिता सर्वात अवघड निघाला आहे. कोणी आंधळा स्त्रीवादी असता तर आपल्या भाषेवर व हेतूवर शंका घेऊन विषय इतरत्र नेला असता. पण मला आपल्या विचारसरणीच्या लोकांना जर मी माझे म्हणणे मांडून देऊ शकलो तरच या चर्चेची उपयुक्तता आहे असे जाणवले. आता खालिल लेखनप्रपंच. १. पुरुष स्त्रीयांवर या प्रकरणामधे क्ष अन्याय करतात. २. स्त्रीया पुरुषांवर याच प्रकारणामधे ज्ञ अन्याय करतात. इथे माझे आता पावेतोची समजूत होती कि आपण १ बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे निवारण झाले पाहिले. त्यात "एकूणातच सर्व बाबतीत स्त्रीया व पुरुषांचे एकमेकांवर अन्याय करण्याचे प्रमाण काय आहे" हे मधे आणण्याचे कारण नाही. हे आपल्याला मान्य असावे. पण १ हे २ चे फंक्शन असेल तर मात्र मुद्दा किचकट होतो हे मान्य आहे. नॉट टू काँम्प्लिकेट द मॅटर, आपण खालिल गोष्टी बाजूला ठेऊ- १. स्त्रीया बलात्कार करू शकतात. २. पुरुषही आपण म्हणता तसे बायकांना उपाशी ठेवतात. इथे स्त्रीया पाच प्रकारे नकार देऊ शकतात (म्हणजे उपाशी, वै ठेऊ शकतात.)- १. समर्थनीय कारण - पतीस रोग आहे, पाळी आहे, पत्नी आजारी आहे, मूल नको, आता नको, वय, इ इ २. असमर्थनीय कारण - मालमत्ता, सोनेनाणे, इतर काही फेवर याकरिता ३. विचित्र कारण - कोणतीही दुर्भावना नाही पण अंधश्रद्धा, समजूती, गंमत, इ इ ४. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे कारण - अकारण, दुर्भावनेने नाही वा चांगल्या भावनेने नाही, पण केवळ आपले स्वातंत्र्य वठवण्यासाठी नकार. हा प्रकार शहरांत जास्त निघावा. ५. जैविक कारण - म्हणजे हार्मोन्स वै चा प्रॉब्लेम असल्याने नकार. पैकी प्रत्येक वेळी पुरुष खालिल प्रकारे वागू शकतात- १. निदान - समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करून मग प्रयत्नांती संबंध प्रस्थापित करणे. २. उपास - आपण वर विषद केलं आहे. ३. काडीमोड - घटस्फोट घेऊन वेगळे मग दुसर्‍या स्त्रीशी विवाह करणे. (पोटगी देऊन वा न देता) ४. बलात्कार - जबरदस्तीने संभोग करणे. यातल्या बलात्कारातही तीन प्रकारच्या भावना असू शकतात - १. क्रौय - पत्नीवर राग येऊन क्रौर्यतापूर्ण बलात्कार २. अन्याय - अन्यायाच्या भावनेने बलात्कार ३. वासनापूर्ती - क्रौय , अन्यायाची भावना/बुद्धी नसणे, पण शुद्ध वासनेसाठी संमतीशिवाय बलात्कार्/संभोग करणे.
स्त्रिया चरितार्थासाठी विवाह करतात. पती त्याची कर्तव्ये करण्यास २४ * ७ जबाबदार असतो (उदा. अन्न, वस्त्र, निवारा पुरविणे इ.)
तुम्हाला जे म्हणायचे आहे त्याचा संदर्भ बाजूला ठेवला तर लैंगिकजीवन, पुनरुत्पादन, चरितार्थ, कामे करणे, इ इ मधे दोन्ही लिंगाचा रोल सारखा असतो. बाय अँड लार्ज त्याची किंमत समान असते. किंमत समान नसली ती व्यवस्थाच टिकत नाही. असो. हे अवांतर आहे.
त्याने संमतीचा अधिकार वापरला तर स्त्रियांची प्रतिक्रिया काय असेल? कल्पना करा, आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे, २१ मधील ५च जेवणे देणे? विचित्र वाटते ना? पुरुषांची कर्तव्ये कायम गृहित धरलेली असतात.
देशातल्या सगळ्या संपत्तीचे टायटल पुरुषांचे असते ही एक प्रथा आहे. 'संपत्ती कमावण्यात' दोहोंचे समान योगदान असते. म्हणून लैंगिक व अलैंगिक मालमत्तेचे, मालकिचे हक्क मिसळून संभ्रम करून घेऊ नये. उद्या माझ्या मुलाने 'माझ्यासाठी' १०० कोटी रुपये कमावले तर माझ्या बायकोची, तिच्या कामाची किंमत किती? ती नसती तर या आकड्यातली शून्ये देखिल माझ्याकडे नसती.लैंगिक अधिकार, लैंगिक कर्तव्ये, सांपत्तिक अधिकार, सांपत्तिक कर्तव्ये ही कुटुंबात एकत्र नांदतात. जसे पुरुषाने आठवड्याचे २च दिवस घरी राहू देणे विचित्र वाटते तसेच स्त्रीने दिवसात ४ लोकांसाठी 'फक्त एक घास' पोळी बनवणे सुद्धा विचित्र वाटते. पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!!! मी बर्‍यापैकी पुरुषप्रधानतावादी नि परंपरावादी आहे आणि किंमती काढण्याचा विषय टाळणे पुरुषांच्या हिताचे आहे असे माझे मत आहे. म्हणून वा अन्यथाही चर्चा केवळ लैंगिक बाबतीत सिमित ठेऊ या.
संमतीचा अधिकार द्यायचा झाला तर दोघांनाही द्यावा.
अर्थातच. पण पुरुषाला निसर्गदत्त संमतीचा अधिकार आहे ना! मग द्यायचा उरला तो स्त्रीयांना.देणे ही उरलेले नाही. लोकशाहीत ते अभिप्रेत आहे. पण विवाह हा एक करार मानला नि त्यात अभिप्रेत कर्तव्यांना स्त्रीने नकार दिला तर करार रद्दबातल होतो. घटस्फोट होतो. करारात ज्या नुकसानभरपाईचा अंतर्भाव आहे (जो दोन्ही बाजूंनी, अशा नकाराच्या केसेस मधे शून्य आहे)
सध्या असा कायदा नसतानाही सर्व जबाबदर्‍या पार पाडणार्‍या आणि तरिही "उपास" पडत असणार्‍या, आणि सुसंस्कृत असल्याने बलात्कार न करणार्या पुरुषांची संख्या तुमच्या आकडेवारीत अंतर्भूत नाही. जसे आजही (खरा) बलात्कार नोंदवायला बर्‍याच स्त्रिया पुढे येत नाहीत तसेच "माझी पत्नी मला "उपाशी" ठेवते, अशी तक्रार उघडपणे पुरुष दाखल करत नाहीत (कुठे करणार म्हणा).
हे शंभर टक्के मान्य आहे. यासाठी काय करायला हवे? कळीचा प्रश्न उरतो कि असे वाईट वागणार्‍या काही स्त्रीयांमुळे वैवाहिक बलात्काराचा कायदा नसावा असे म्हणावे का? इथे 'माकडाच्या हातात कोलीत दिल्यासारखे होण्याची भीती वाटते' असे म्हणणे गैर असावे. समाजात दोन-तीन प्रकारचे लोक असतात असे माझे मत आहे - १. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते चांगलेच वागतात. २. ज्यांना कायदा काय आहे त्याने काहीच फरक पडत नाही. ते वाईटच वागतात. ३. ज्यांना कायदा काय आहे त्याने फरक पडतो. कायद्याप्रमाणे आपला बरेवाईटपणा बदलून घेतात. जास्तीत जास्त समाज, ७०-८०%, प्रकार एकचा असतो. त्यामुळे एकंदर समाजाबद्दल असे म्हणता येणार नाही. स्त्रीया पुरुषांवर अन्याय करण्यासाठी योग्य त्या कायद्यांची वाट पाहत आसुसलेल्या आहेत ही विचारसरणी चुकीची आहे. मग इथून पुढे वरच्या प्रतिसादातले ६०-१० व १०-१० चे लॉजिक कामास येईल.
सध्या फक्त उपास घडवून आणतात, पुढे या कायद्यानुसार ब्लॅकमेलही करण्याची सुविधा उपलब्ध होइल. ती टाळण्यासाठी प्रत्येकवेळा स्टॅम्पपेपरवर सही घ्यायची का साक्षीदार बसवायचे?
मेकॅनिझम इज अ सेपरेट मॅटर. अन्याय आहे, कायदा असावा हे मान्य केल्यावर तो ठरवता येतो. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? पण याशी सहमत आहे कि या कायद्याने बर्‍याच पुरुषांच्या बाबतीत अन्याय होईल (१०-१० मधले दुसरे १०). शेवटी संस्कार हेच महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Mon, 05/19/2014 - 06:27 नवीन
पुरुषांची सांपत्तिक कर्तव्ये हे कुटुंबातले सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले प्रकरण आहे. पण त्याचा बोलाबाला केवळ एक प्रथा आहे. चालू आर्थिक वर्षापासून स्त्रीयांची झाडून सारी घरकामे जीडीपीत घातली तर तो किमान पाच पट वाढेल हे मला 'माहित आहे'!! असहमत. जेंडर नुट्रल राहण्यासाठी फक्त घरकाम आणि कार्यालयातले काम, अशी वर्गवारी करू. घरकाम करण्यासाठी, कुठलेही विशेष कौशल्य असण्याची, शिक्षण घेण्याची आणि गरज नसते आणि कार्यालायात येणार्‍या इतर समस्या, नोकरी जाण्याची भीती वगैरे गोष्टी अंतर्भूत नसतात. घरकाम करणार्‍या लोकांचे आणि एखद्या डॉक्टरचे, आर्किटेक्चरचे पगार यांची तुलना केल्यास ते दिसून येइल. त्यातही मुले ८ तास शाळेत, २ तास खेळ आणि ९- १० तास झोप यात व्यस्त असतात. घरकाम, स्वयंपाक करायला माणसे असतात. हे सगळे नवर्याच्या पगारातून होते आणि स्त्रीला फार - फार तर ४-५ तास "ऑन डुटी" राहावे लागते. समजा घरकाम सगळे स्त्रीने केले असे गृहित धरले, तर वाचलेला पगार जीडीपी ४-५ पट वाढेल असे वाटत नाही. पण तुम्ही म्हणता तसे आपल्या चर्चेच्या कक्षेत हा मुद्दा येत नाही, यास्तव इथेच थांबू. उपास होणार्‍या लोकांनी आपल्या बायका सोडाव्यात हेच बरे. त्यांच्या साठी इतर पिडित स्त्रीयांवर अन्याय का? कायदा एकतर्फी असू नये, जेंडर बायस्ड असू नये हा माझा आक्षेप आहे. सर्व पीडितांना न्याय मिळावाच पण तसे करताना नवीन पीडित तयार होउ नयेत, हे माझे मत आहे. स्त्रिया अजिबात गुन्हे करत नाही असे तुम्ही म्हणाला आहात. स्त्रिया कायद्याचा गैरवापर करत नाहीत, करणार नाहीत, असेही तुम्ही म्हणाला आहात. तर भारतात असलेले महिला तुरुंग आणि सध्याच्या कायद्याचा गैरवापर केलेल्या स्त्रिया याबद्दल तुमचे काय मत आहे? पैसा यांनी दिलेल्या साईटवर - The study also has observed that 6.5 percent of the total cases studied through victims' interviews were found false at the level of investigation. Many of the accused, police, judges and lawyers, categorically said that 'educated and independent minded women' misuse the section. हे आहे. त्यातही "educated and independent minded women' misuse the section." हे फार महत्त्वाचे आहे. educated and independent minded women ची संख्या वाढत आहे अणि ती तशी वाढत राहावीच पण त्यांना अनिर्बंध, एकतर्फी हत्यार दिले जाउ नये कारण एकदा का होइना पण खोटा गुन्हा दाखल झाला की त्या पुरुषाला कुठेही नोकरी मिळणार नाही, परदेशी जाता येणार नाही आणि कोर्टकचेर्‍यांधे खेटे मारण्यात त्याचे आणि कुटुंबियांचे आयुष्य खर्च होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
स्पंदना गुरुवार, 05/01/2014 - 03:32 नवीन
एकदा विवाह झाला की याबाबतीत अजिबात काहीही म्हणन नसल्याचा जो अविर्भाव आजवर आपल्या विवाह संस्थेत होता तो जरा जरी कमी झाला तरी बर्‍याच व्यक्तींना (मी जाणुन बुजुन व्यक्ती हा शब्द वापरते आहे) न्याय मिळेल. मी स्त्रीयांवर जसे अत्याचार होतात तसेच काही परिस्थीत पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात या मताची आहे. त्यामुळे कायदा हा फक्त स्त्रीविषयक न होता व्यक्ती विषयक असावा. बाकी सांसदिय व्यक्तींबद्दल जी काही टिप्पणी आहे ती अतिशय योग्य!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 11:51 नवीन
दोन्ही लिंगांना, प्रुरुषांना नि स्त्रीयांना, संमतीचा अधिकार दिला नि या अधिकारांमुळेच काही स्त्रीयांवर व पुरुषांवर, अनुक्रमे लैंगिक अन्याय (म्हणजे भूक न भागवले जाणे) होऊ लागतील असे म्हणणे अवाजवी असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
आ
आत्मशून्य Sun, 05/04/2014 - 05:59 नवीन
तर मुद्दा हा उरतो की जोदीदारापैकी समजा एकाने जरी व्हेटो वापरला तर दुसर्‍याने त्याच्या कामवासनेचे काय करावे ? लैगीक प्रेरणा ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला कशाचा काहीही बनवु शकते. मग हाताशी पर्याय कोणता उरतो ? कामवासनेच्या बाबत सर्वच जण समजुतदार निग्रही वगैरे नसतात, उल्ट बरेच उथळ आणी असंयमशील असतात, मग ते विनाकारण लैंगीक गुन्हेगार ठरले जातील त्याचे काय ? त्यांच्या फ्यामीलीचे काय ? क्रौर्य नसावे, अनैसर्गीकता नसावी वगैरे पर्यंत योग्य आहे, पण त्या पुढे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
श
शैलेन्द्र गुरुवार, 05/01/2014 - 10:58 नवीन
मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. गरज आहे ते असलेले कायदे योग्य प्रकारे वापरायची..
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 05/01/2014 - 11:08 नवीन
बर्‍याच लोकांना कदाचित पटणार नाही पण माझ्यामते एखाद्या सुदृढ स्त्रीवर, एका पुरुषाने, निव्वळ शारिरीक बलाने, बलात्कार करणे जवळ-जवळ अशक्य आहे. नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच. कामांध पुरुषालाही यावेळी जरा जास्तच बळ येत असावे. अर्थात जेव्हा पुरुष पुर्णपणे कामांध झाला नसतो वा संधी मिळालीय तर करूया अश्या हिशोबात असतो तेव्हा स्त्रीच्या प्रतिकाराने दचकून सारासार विचार करून माघार घेऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Fri, 05/02/2014 - 12:41 नवीन
नाही पटले हे खरेच. आपण म्हणता तसे निव्वळ शारीरीक बलाचा वापर पुर्णवेळ लागतो असे गरजेचे नाही. तो एकदाच करून समोरच्या स्त्री वर पकड मिळवली की ती स्त्री कुठेतरी हार मानणारच. आणि जेवढे ती प्रतिकार करते तेवढ्याच तिला यातना जास्त तेवढी तिला होणारी मारहाण जास्त. कुठेतरी तिला हे समजतेच.
मान्य, म्हणूनच मी आधीच म्हटलय की विवाहांतर्गत जे बलात्कार होतात ते धाक दाखवून, मानसिक छळवणूक करून, किंवा अर्धवट संमती(?) घेवून (किंवा गृहीत धरून) केले जातात. या सगळ्या गोष्टी वैवाहिक हिंसेच्या चौकटीत बसतात आणि त्या रोखण्यासाठी पुरेसे कायदे आहेत. अजून वेगळे कायदे करून गोंधळ कशाला वाढवायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक
A
arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 12:21 नवीन
"मुळात पतीपत्नीतील या सनातन संबंधांना कायद्याच्या चौकटीत बसवायची गरज नाही. " एका अर्थाने या वाक्याशी सहमत आहे. मानवी जीवनातले सूक्ष्म घटक, भावभावना कायदे , घटना परिपूर्ण वर्णन करू शकत नाहीत. मागच्या काळातही शास्त्रे निर्माण झाली नि त्यांनी परिस्थितींचे पूर्ण वर्णन करण्याचा व त्यांच्यामते न्याय्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला. तो ही फोल ठरला. एक तर असे असावे समाजाचा एकूण शहाणपणा, गुन्हे न करण्याची वृत्ती एक विशिष्ट प्रमाणात असतच असावी, कायद्याने थोडा पुश पूल होत असावा. किंवा असे होत असावे कि मानवजातीची एकूण सद्वर्तनाची वृत्ती या कायद्या-शास्त्रांनीच कमी जास्त होत असावी. सांगणे कठिण आहे. पण सगळे कायदे करतात, एवढी यंत्रणा राबवतात म्हणजे कायद्यात तथ्य असावे. पण तरीही या वाक्याशी स्वल्प सहानुभूती आहे, मलाही वाटते - बोलण्याचे स्वांतंत्र्य देणारी घटना कोण? ते मला अगोदर पासूनच आहे. असो. हे अवांतर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/01/2014 - 17:39 नवीन
ह्यानिमित्ताने काही प्रश्न मनात आले : १) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ? २) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ? ३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p ) ४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न :

ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?

  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 05/02/2014 - 00:36 नवीन
नाही हो गिरिजा काका. विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 03:26 नवीन
विवाह संस्था ही पुरुषांनी स्वतःचे लहाणपणापासुन नीट संगोपन व्हावे म्हणुन निर्माण केली आही.
हाण्ना हवेत बार. जणु काही स्त्रियाँ संगोपनाशिवाय आपोआप मोठ्या होतात आणी ज्या खरेच मोठ्या होतात त्या निव्वळ कन्याशालेचा हट्ट जीवनात कधीच धरत नाहित जर जीवन हे एक शिक्षण मानत असाल तर. असो डार्विञ्चा उत्क्रांती वाद आणि स्त्रिया एक वैज्ञानिक निकोप उहापोह नोंदवला तर ते एक विलक्षण वैज्ञानिक निरिक्षण ठरते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
स
स्पंदना Fri, 05/02/2014 - 04:20 नवीन
स्त्रीयांना पण गरज असतेच हो संगोपनाची नाही कुठे म्हंटलय मी,पण जर जशी दुधपिलाई आहे तस काही सुरु केल स्त्रीयांनी तर? मग कस होणार नाही का? मुद्दा असा आहे की विवाह संस्था ही स्त्रीयांनी निर्माण केली आहे. हा गिरीजाकाकांचा मुद्दा. अन मझ उत्तर हे त्यांना आहे. गिरीजाकाकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 22:36 नवीन
बिंगो, नेमक्या याच कारणासाठी डार्विन अभ्यासावा लागतो. डिस्कवरी सौजन्याने थोडक्यात बोलायचे तर माकडिण अनेक न्रांशी समागम करते आणि पिलु कोणाचे आहे ते फक्त तिलाच माहीत असते पण ती प्रत्येकाला हे तुमचेच पिलु म्हणुन पिलाचे कवतुक सगळ्याकडून करून घेते व त्याला जास्ती जास्त सँवरक्षण व अमेनिटिजि उपलब्ध करूँ द्यायचा प्रयत्न करते, ही निसर्गाची योजना आहे. नर मात्र किती जणिशि समागम करतो याचा विदा नाही पण तो ही एकनिष्ट नसलेल्या माकडीनिशी एकनिष्ट नसावा म्हटले तर बार्याच माकडिनिचि बरीच पिल्लै तो स्वत:ची मानून त्यांची जबाबदारी आपलेच कार्ट या विश्वासाने एकाच वेळी बरेच नर घेतात घेतो म्ह्नण्ने फारच गोन्ध्ळाचे होइल. कारण कोंफ्लिक्ट ऑफ़ इंटरेस्ट. तर मुद्दा हां आहे की माकडानचे मानावाशी साधर्म्य आहे. माकिडिनिला माहीत आहे बाप कोण पण ती अपत्यप्रेमापायी तिला एका पेक्षा जास्त नर गाठिला असणे आवश्यक वाटते. पण मानव म्हणजे माकड न्हवे... तर सुधारित आवृत्ती आहे. इथे मादी नराची आवश्यकता मान्यच करत नाही तर स्थैर्य अन सुरक्षेसाठी एकनिष्टतेची अनैसर्गिक अपेक्षा ठेवते, जी मोड्ल्यास त्याची मोठी भरपाई नराला मानसिक, आर्थिक व अनेकदा शारीरिक स्वास्थ्य घालवून करायला भाग पाडते. नर तर माकाड असल्या पासूनच प्रेमळ आहे स्वत:ची कितीदा फसवणुक सहन करतोय, पण मादिला सगळ्यात मोठी चिंता सरवायावल चीच आहे. याचा पगडा इतका मोठा आहे की तिनेच स्थैर्य व सुरक्शितातेला धक्के लागू नयेत म्हणुन विवाह, एकनिष्टता रूपी संकल्पनाना जन्म देऊन कवटाळ्ले आहे. बरे नर तर तसेही शब्दा बाहर जाणार नाहित तर इतर स्त्रियाच त्यांना फ़ितवुन आपल्याला धोका निर्माण करतील हे धूर्त माद्यान्नी ओलखून त्यांनी उलट माद्यावरच नियम लादले शील सौख्य एकानिष्ट ता फार महत्वाची ते नसेल तर तुमचा सामाजिक दर्जा सन्मान्दायक मानला जाणार नाही. अगदी मनाविरुध्द जरी समागम झाला तरी. झाले. पिढ्यान पिढ्या पध्दाताशिर ब्रेन वोशिंग मुला मुलींचे करण्यात आले. व हा अजेंडा पुढे रेटायला पुरुषांच्या शारीरिक क्षमतेचा पद्धतशीर गैर वापर करून त्याना फसवण्यात आल आणि हे सगळे पुरुषांनी ठरवले असा पध्दताशिर प्रचार पिढोन पिढ्या सुरु झाला. काही हुशार स्त्रिया याला बळि पडल्या नाहित. त्या माझ्या प्रमाणे निपक्ष पाती विचार अनुसरणार्या होत्या. त्यानी हां कावा लक्षात घेतला व पुरुषाना यापुढे त्रास होउ न देण्याची शपथ घेतली ज्या या अनुमानाला पोचल्या की स्त्रिया स्त्रियांच्या शत्रु आहेतपुरुष न्हवे. व त्यांनी स्त्रियांना भ्रामकस्त्रित्वा पासून मुक्त करायची शपयथ घेतली त्याना हे उमगले होते बौधिक काम करायला लिंग न्हवे इच्छा शक्ती अनुकूल असावी लागते हे धूर्त स्त्रियांना माहीत आहे पण त्या पध्दाताशिर आम्ही स्त्रिया असुनही पुरुषांच्याबरोबरीने काम करू शकतो असा लिंग भेदी प्रचार व प्रसार सुरु करुन पुरुषांपेक्षा श्रेष्टत्वाचा प्रचार सुरु केला जेणे करून पुरुष हे सर्व बाबतीत नालायक ठरवून फक्त स्त्रियाच लायक आहेत हे बिम्ब्वता येउन पुरुषांच्या पुढील पिढ्या कायमच्या अंकित करायचा पध्दतशिर घाट घातला आहे. कारण स्त्रियांना पुरुषांची असलेली आवश्यकता नाकारता येत नाही म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
आ
आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 22:49 नवीन
एक सोपे उदाहरण देतो, बायका कशा मुर्ख आहेत याची मुद्देसुद चर्चा करा शेवटी मुद्दे सूद चर्चा सोडुन त्या पुढील पैकी दोन शब्द हमखास बोलतील 1) त्या म्हणतील तुला आई बहिण नाही का ? पुन्हा पुरुषांच्या भावनिक प्रेमाचाच उध्दार कारण स्त्रिया शाह्ण्या नाहीतच तर सिध्द करणार 2) अथवा इतरांना मुर्ख म्हणायचे लायसन्स दिली आहे काय ? आता मुर्खाना मुर्ख म्हणायला लास्यसंस कोण बरे देते/मागते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
स
स्पंदना Fri, 05/02/2014 - 00:40 नवीन
समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ?
मला आता रेफरन्स देता येत नाही पण मध्यंतरी जर एखादा पुरुष त्याच्या पत्निला शरीर सुखापासून वंचित ठेवत असेल तर तिला घटस्फोट मिळु शकतो असं काहीस न्यायालयीन मत वाचलेलं आठवत आहे. आता यात पुरुष देत नाही तसेच स्त्री सुद्धा वंचित ठेवत असेल तर तोच न्याय मिळाला पाहिजे अस मला वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
आ
आत्मशून्य Fri, 05/02/2014 - 03:31 नवीन
इथे चर्चा गुन्हा (क्राईम )याबाबत चालु आहे, घटस्फोट मिळने ही गुन्हेगारी न्हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
P
Pain Fri, 05/02/2014 - 07:58 नवीन
टिपिकल फेमीनाझी लेख लिहिणारा लेखक / लेखिका आणि त्याचे समर्थक, कोणीही याची उत्तरे देण्यास पुढे आलेले नाही, यावरुनच त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
A
arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 12:48 नवीन
लेखक, म्हणजे मी, फेमिनाझी किंवा फेमिनिस्ट नाही. अगदी विरोध आहे असेही नाही पण एकाच संज्ञेतलं सगळं काळंपाढरं अंगावर ओतून घेण्याची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain
P
Pain Sun, 05/04/2014 - 06:08 नवीन
तुम्ही वाचकांच्या प्रतिसादास उत्तरे देण्यास उपलब्ध आहात आणि समतोल दृष्टिकोन ठेवून आहात हे पाहून बरे वाटले. माझा वरचा प्रतिसाद रद्द समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 12:36 नवीन
१) जर विवाहांतर्गत सक्तीने संभोग हा बलात्कार ठरवला जाणार असेल तर ...समजा एखादी विवाहीत स्त्री पतीला "सामान्य" व "नैसर्गिक" शरीरसुखापासुन वंचीत ठेवत असेल तर तो ही कायद्याने गुन्हा ठरवता येईल काय ? -----एखाद प्रसंगी नकार नाही. पण वंचित ठेवणे आहे. यात पत्नीला सजा करता येत नाही हे दुर्देव आहे. पण पतीला तिच्यापासून त्याआधारावर घटस्फोट मिळतो. २) जर शरीरसंबंधच नाकारायचे असतील तर विवाह संस्थेला अर्थ काय ? प्रजोत्पादनासाठी विवाहाची गरज थोडीच असते ? -----आपण फक्त शुद्ध संमतीचा विचार करू. मर्जी म्हणून स्त्रीचा नकार. इथे स्त्रीच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यअचा प्रश्न विरुद्ध एका कराराचे (लग्नाचे) स्त्रीकडून उल्लंघन विरुद्ध कराराचे उपनियम स्पष्ट नसणे. इथे दोन्ही लिंगासाठी संतुलित कायदा करता असता पण बलात्कार स्त्री करू शकत नाही हा तांत्रिक मुद्दा आडवा येतो. ३) विवाहांतर्गत सक्तीचेसंबध जर कायदाने गुन्हा ठरत असतील तर मग विवाह बाह्य संमतीने संबंध हे कायद्याने मान्य का ठरवु नयेत ? (लॉजिक : p => q then -q=> -p ) Between numbers a and b (विवाहात), p=q then outside a to b , p =/ q असं लॉजिक आपण मांडताय. विवाह बाह्य संबंध मान्य ठरवण्यासाठी वेगळ्याने मागणी करावी लागेल. विवाहात कोणते एक बंधन , कोणत्या एका काळी, कोनत्या एका कारणाने आहे याने 'अमर्याद' विवाह बाह्य संबंध ठेवायचा हक्क तरी मागता येनार नाही. ४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न : ही विवाहसंस्था स्त्रियांनी ह्यानात्या निमित्ताने पुरुषांचा छळ करण्यासाठी तर निर्माण केली नसेल ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
A
arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 12:43 नवीन
४) समजा पुरुषाची इच्छा नसताना त्याच्या पत्नीने त्याचावर सक्ती केली तर तो ही बलात्कार ठरवता येईल का ? -----ठरवला गेला पाहिजे. ५) समजा ह्या असल्या विवाहांतर्गत बलात्कारात पतीला शिक्षा झाली आणि पत्नीने घटस्फोट मागितला तर नक्की काय करायचे , पतीला तुरुगात टाकायचे की पोटगी देता यावी म्हणुन बाहेर ठेवायचे ? की तुरंगातल्या कमाईतुन पोटगी द्यायला लावायची ? ----बायकोवर बलात्कार न झालेल्या (म्हणजे अन्य) केसेस मधे ही पुरुष जेल मधे जातात. तेव्हा ही पत्नी त्यांच्यावर अवलंबून असते. मग त्या केस मधे तेच होणार. नि गेला नाही तर पोटगी मिळाली पाहिजे कारण घटस्फोट स्त्रीच्या दोषामुळे झाला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/01/2014 - 21:38 नवीन
असे असे एका टीशर्ट वर लिहलेले वाचलेले पाहिल्याचे स्मरते. कायदा काय म्हणतो ? का ही कृती देखील विवाहाँतर्गत बलात्कार ठरू शकते.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/02/2014 - 16:31 नवीन
"सरप्राईज सेक्स इस नॉट रेप "
>>> करेक्ट !! नॉन-कन्सेन्शुल सेक्स इस रेप !! (पण आपला वायझेड कायद्याने काही कन्सेन्शुअल सेक्स ला बलात्काराच्या व्याखेत घालुन घोळ केला बस्स ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
A
arunjoshi123 Sat, 05/03/2014 - 12:53 नवीन
मिसळपाववर राम सीतेतील एक वर्तन्/समागम बलात्कार म्हटले जाऊ शकते याची एक चर्चा झाली होती. त्याची कोणी लिंक इथे दिली बरे होईल. विवाहांतर्गत बलात्काराची(?) ती ही विक्षिप्त केस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
आ
आत्मशून्य Sat, 05/03/2014 - 18:51 नवीन
पण, चर्चा न्हवे निष्कर्ष महत्वाचे असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सुबोध खरे Fri, 05/02/2014 - 09:25 नवीन
हा प्रश्न बराच गहन आहे आणि यात मूळ दोन मुद्द्यांचा विचार केल्याशिवाय केवळ कायदा करून हा प्रश्न सुटणार नाही. १) जोवर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत तोवर नवर्याविरुद्ध पोलिसात तक्रार करून त्यांना होणार्या फायद्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता आहे. कारण एकदा का नवरा एक दिवस जरी पोलिस कोठडी न्यायालयीन कोठडी किंवा तुरुंगात गेला तरी नवरा बायकोच्या नात्याला गेलेला तडा सांधणे कठीण होत जाते. कारण पुरुष प्रधान संस्कृती मध्ये बायको मुळे मला तुरुंगाची हवा खावी लागली हा गुन्हा नवरा सहजासहजी विसरत नाही. घटस्फोटाच्या अशा अनेक केसेस मध्ये जरी कोर्टाने घटस्फोट नाकारला तरी बर्याच स्त्रियांची स्थिती अशा लग्नात हलाखीची झालेली आढळते. मूळ स्त्रीला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र नसेल तर आई वडील सुद्धा सहजासहजी आधार देत नाहीत. मग अशा स्त्रीची स्थिती दयनीय होते कि न सासरचा आधार न माहेरचा. १९३१ साली र धों कार्वेनी लिहून ठेवले आहे कि बहुतांश स्त्रिया चरितार्थासाठी लग्न करतात.आजही स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या स्त्रियांची संख्या ७-८% च्या वर नाही. यास्तव केवळ कायदा करून स्थिती सुधारणार नाही तर स्त्रीयाची शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारत नाही तोवर कायदा फक्त कागदोपत्री राहतो. २) सामाजिक मनस्थिती सुधारणे आवश्यक आहे- स्त्री हि उपभोग्य वस्तू नसून एक व्यक्ती आहे आणि तिच्या भावभावनांचा एक व्यक्ती म्हणून आदर करणे हे मुलांना त्यांच्या शालेय वयापासून शिकवणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मुलीचे आईवडीलसुद्धा तशा बाबतीत तिची बाजू घेताना आढळत नाहीत. याचे एक कारण गरिबी अफाट लोकसंख्या हे आहे. खायचे एक तोंड वाढले तर काय हा प्रश्न इतका ज्वलंत असतो कि मग ती आपली स्वतःची मुलगी असेल तरी ती सासरी राहिली तर बरी. आणि नवर्याने बलात्कार किंवा मारहाण केली तरी अजून त्याला समाजात अप्रतिष्ठा नाही.( एखाद्या तिसर्या माणसाने बलात्कार केला तर स्त्री आयुष्यातूनच उठते) त्यामुळे विवाहांतर्गत बलात्कार आणि इतर् बलात्कार एकाच पातळीवर आणणे आता तरी कठीण आहे. कोणतीही शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार हा गुन्हा नक्कीच आहे. पण बहुतांश स्त्रीया तो सहन करत राहतात याचे महत्त्वाचे कारण नाईलाज हे आहे. या नाईलाजाचे कारण आर्थिक( स्वावलंबी नसणे), सामाजिक( आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असलि समाजात होणारी अप्रतिष्ठा) राजकीय( गुन्हा दाखल केला तरी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जितकि मानसिक खम्बिरता लागते तिचा अभाव) आणि वैयक्तिक असते( जवळचे नातेवाईक सुद्धा विरोधात जातात शिवाय मुलांची कुतरओढ होते.) ३) लैंगिक सुख हे एकमेव सुख असे आहे कि ज्यात दोन व्यक्तीनचा सहभाग आवश्यक लागतो. दुर्दैवाने पुरुषांची काम वासना हि स्त्रियांपेक्षा जास्त असते आणि भारतीय ( किंवा हिंदू) विवाह कायद्याने एक पत्नीव्रत लादले गेले आहे. जर नावर बायकोला चरितार्थ साठी पैसे देत नसेल तर ते क्रौर्य आहे पण पत्नी जर शरीरसंबंधाला नकार देत असेल तर त्या बद्दल कायद्यात कोणताही शब्द नाही.( दोन्ही शरीराच्या प्राथमिक गरजा आहेत) मग अशा वेळेस पुरुषाने काय करायचे. जर एखादा पुरुष बाहेरख्याली पण करू लागला तर ते कायद्याला मान्य होईल काय? किंवा बहुपत्नीव्रत ( बहु पतिव्रत) हे कायद्यात मान्य होईल काय? जसे विवाहातील बलात्कार हा एक सामाजिक प्रश्न आहे तसाच शारीरिक सुखातील असमतोल हा एक सामाजिक प्रश्न आहे. पन्नास टक्के तरी स्त्रिया आपल्या नवर्याला शारीरिक सुखासाठी वेठीस धरतात असे वाचल्याचे आठवते. भारतीय पुरुषाची मानसिक जडणघडण अशी घडवलेली असते कि त्याला मर्दपणा 'सिद्ध" करावा लागतो. आणि संवेदनशील राहणे किंवा तसे न करणे म्हणजे नामर्द ठरवले जाण्याची भीती असते. बाकी क्रमशः
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या Fri, 05/02/2014 - 13:36 नवीन
दंडवत..! संपूर्ण लेखावरती हा जवळपास सर्वच मुद्दे आणि समस्यांना स्पर्श करणारा प्रतिसाद.. धन्यवाद डॉक्टर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा