आज १ ऑगस्ट २०१४ पासुन पालघर हा स्वतंत्र जिल्हा होतोय जो आधी तालुका होता, लहानपणापासुन ता. पालघर , जिल्हा. ठाणे हा पत्ता लिहित आलोत आता जिल्हा पालघर झालाय हे ऐकुन खुपच आनंद झालाय. जिल्हापातळीवरच्या सर्व कामांसाठी ठाण्याला जावे लागायचे , ट्रेनचा २.३० ते ३.०० तासांचा प्रवास आणी बसने जायचं असेल तर सुपरफास्ट बसने २.३० तास, आता मात्र जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १० मिनिटांच्या अंतरावर झाले आहे.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
अरे वा अभिनन्दन !
+१
अवांतर
साई वरुन आठवलं स्वसंपादनाचा फ़ायदा घेत आपण साईपदयात्रेचा धागा अन्यत्र हलवला होतास्वसंपादनाची सोय? कुठे असते ती? काही मोजक्या सदस्यांना फक्त आहे का ती?हलवला नव्हता
धन्यवाद
प्लीज प्लीज
प्लीज म्हणु नका.
धन्यवाद कविताताई.
यांना कोणती ओढ़ असते ते मला
मी स्वतः उपास तापास किंवा
नवीन जिल्हा पालघरला शुभेच्छा
पालघर सोबतच
बुलढाण्यातून खामगाव
सातार्यातून कराड राहीलं.
कोल्हापुरातून हुपरी-रेंदाळ
ते सोडा हो
अलिबाग हे जिल्ह्याचे ठीकाण
रत्नांग्री जिल्हा पण खूप मोठा
शुभेच्छा
अभिनंदन!
.
जिल्हाचे ठीकाण आमच्यासाठी ट्रेन ने १ तास ३० मिनिटांच्या अंतरावर