पाऊल नाद की विनाश वाटेवरील मृत्युगीत?
💬 प्रतिसाद
(8)
म
मनीषा
Tue, 08/12/2008 - 06:55
नवीन
कविता छान आहे... माणसाने नैसर्गिक संपत्तीचा जो गैरवापर चालवला आहे त्याचे अगदी नेमके वर्णन केले आहे .
कविता आवडली !!
- Log in or register to post comments
प
पावसाची परी
Wed, 08/13/2008 - 08:01
नवीन
>>नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
रान रहाया कापले ताव करून जाळले
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
अतिशय छान वर्णन आजच्या आपण मानवाने बिघडवलेल्य निसर्गाचे
१०/१०
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 08/13/2008 - 14:34
नवीन
क्या बात है!
कैलास पाषाणले गंगातीर पुरावले
पाणी धरीत्री सांडले आणि आभाळी हरवले
नाद थोडे जाणवले चार जाणते चिंतले
वाजे पाऊल आपले ऐका निसर्ग कण्हले
हे तर अत्युच्च.
डोळ्यात अंजन घालणारी कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 08/13/2008 - 14:39
नवीन
निसर्गक्रंदन फार नेमक्या शब्दात मांडले आहे. आपल्याच मस्तीत जगणार्या माणसाची विनाशवाटेवरील वाटचाल बोचली!
भेदक कविता! सुंदर!!
चतुरंग
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 08/13/2008 - 18:53
नवीन
मानवाकडून निसर्गाच्या विनाशाची गाथा.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
गुरुवार, 08/14/2008 - 05:19
नवीन
वरील मंडळींशी सहमत..
कविता लै भारी!
- Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी
गुरुवार, 08/14/2008 - 05:45
नवीन
दोन्ही करांनी लुटले नाही थोडेही फेडले
नाद चहूकडे आले जग बहिरे झोपले
----
वास्तवाचे भयाण दर्शन!!!
सारे प्राण घुस्मटले जारे संचित संपले : प्रलयकाळ जवळ येतोय्....सावधान
|| निर्लज्जम् सदा सुखी ||
- Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर
गुरुवार, 08/14/2008 - 08:07
नवीन
सर्व वाचकांचे आभार.
प्रोत्साहन दिल्या साठी मनीषा, पावसाची परी, प्राजु, चतुरंग, सहज, तात्या, हष॑द आनंदी ह्यांना विशेष धन्यवाद.
- Log in or register to post comments