भारतीय शेती व्यवसाय
माझ्या एका मित्राने भारतीय शेती व्यवसाय ह्या विषयावर एक लेख लिहिला आहे. कृपया खालील दुवा तपासावा.
लेख आवडल्यास त्या दुव्यावर प्रतिसाद द्यव ही विनंती.
लेखात मांडलेल्या मुद्द्यांवर इथे चर्चा करायला आवडेल.
http://prafulnikam.blogspot.in/2015/03/who-is-killing-our-farmers.html?showComment=1432011865762#c6394273444463748179
या वरून एकूण विदर्भातील राजकीय्-सामाजीक इच्छा शक्तीच कशी निस्तेज आणि कर्तुत्वहीन (दूरदर्शीपणाचा अभाव असलेली) होती हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.
काकाश्री मला व्यक्तीशः कितीही अप्रिय असले तरी (गुंडा-पुंडाना राजाश्रय देणे) त्यांनी स्वतःबरोबर स्वतःचे जिल्हा-तालुक्याचा-भागाचाही विकास नक्कीच केला जे त्याचे पुतणे करीत नाहीत हे मान्यच करावे लागेल. महाराश्ट्रातील मानव चलित सायकल रिक्षा सन १९९३ मध्ये वाशीम मध्ये अनुभवलेला. आणि कंपनी (कंपनी बी-बियाणांशी संबधीत असल्याने शेतकर्यांची भेटही झालेला) कामानिमित्त विदर्भ्-मराठवाड्यात फिरलेला (सन १९९३ ते १९९६) नाखु