Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कादंबरी

स — स्वामी संकेतानंद, गुरुवार, 12/10/2015 - 09:46
अखेर जगणे अशक्य होते.. रात्रंदिन मुखवट्याची झूल पांघरून, हसणे, खेळणे, नाचणे, आनंदाने गाणे.. मुखवटा उतरायचे ठरते. एकेक पापुद्रा गळत जातो.. आणि हे घडताना.. चीरवेदनेचा चीरआक्रोश, रीतीभातींच्या चिरेबंदी वाड्याबाहेर पडू शकत नाही काही... सगळे पापुद्रे गळल्यानंतर.. मागे उरते निव्वळ निर्वात पोकळी.. मुखवटा गळताना अस्तित्वाच्या खाणाखुणाही केव्हा गळून जातात.. कळतच नाही.

प्रतिक्रिया द्या
1075 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
पैसा गुरुवार, 12/10/2015 - 10:48 नवीन
अप्रतिम लिहिले आहेस!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/10/2015 - 11:19 नवीन
स्वामिज्जि की महान रचनाएँ..
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/10/2015 - 13:52 नवीन
वाह मस्तच
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा