हवाबाणहरडेचघळ
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
सोडत होता गुपचुप तो, हळूच् उनाड वारा,
श्वास रोखून् धरत होता, उभा आसमंत सारा,
उनाड वार्या बरोबर, त्याने करार एक केला,
न चुकता खायला देणार, पादेलोण त्याला,
पाच दहा मिनिटा मधे मोकळा होउन आला,
राकट त्याच्या हातात होता, मोठा एक डब्बा
मोठी थोरली ढेरी दाखवत, चालला होता ढब्बा,
हाता मधल्या डब्ब्याशी त्याने, एक करार आहे केला,
लपवून थोडा धोतरा आड, नेणार आहे त्याला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
येई मातीसही शिसरी, पाऊल त्याचे थबकता,
जशी भरधाव स्कॉर्पिओतून् , गुटक्याची पिंक उडता,
(आठवा गर्दीमधे वायुवेगाने पांडरी कॉर्पिओ चालवताना काळी काच खाली करुन जोरदार उडवलेले कारंजे)
मातीशीही त्याने असा, एक करार आहे केला,
खड्डा करुनच डाउनलोड करणार, पुण्यसंचिताला,
(सतिश सर मी माझा शब्द पाळाला आहे)
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
पोटात जोरात कळ येता, डोळा अलवार आले पाणी,
मोठे त्याचे Xगण, आणि चुळुकभर पाणी,
त्या चुळुकभर पाण्याशी, त्याने एक करार आहे केला,
झटकणार नाही हात आता, पंचा वापरणार पुसायला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
घरात् सोय नव्हती, म्हणुन माळरानात गेला,
पाच दहा मिनिटा मधे, मोकळा होउन आला,
घालपाणी
तुमच्या मित्राच्या जवळपासही आम्ही जाऊ शकता नाहीअसली कामे फार जवळपास जावून करायचीही नसतात ;)