Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शाश्वत विकासाचा पर्याय - मच्छीमारांसाठी

च
चैतन्यकुलकर्णी
Sun, 04/03/2016 - 21:02
🗣 0 प्रतिसाद
एक लेख नुकताच वाचनात आला. सध्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार व संबधीत संस्थांकडून मासेमारीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातील प्रमुख बाब घटलेले मस्त्योत्पाद्न आहे. परदेशी ट्रेलर्स, प्रचंड प्रमाणात वाढलेले जल प्रदुषण आणि हवामान बदल अशी प्रमुख कारणे सांगितली जातात. खालील लिंक एका प्रयोगाची माहिती देते. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. The Seas Will Save Us: How an Army of Ocean Farmers are Starting an Economic Revolution माझ्या मते हवामान बदल, प्रदुषण व रोजगाराची शाश्वतता याला जबाबदार फक्त आणि फक्त (काही) माणसांचा वाढलेला हव्यासच आहे. डिस्क्लेमरः मी कट्टर शाकाहारी आहे त्यामुळे मासे याबाबतीत मी तज्ञ नाही. सदर लेखाचा उद्देश फक्त पर्यावरणपुरक माहिती सादर करणे हा आहे.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
1018 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा