मुळात कविता एक नाजुक कलाविष्कार आहे त्यात छंद व्याकरण वृत्त सगळ्यांचा कस लागतो, लोकं फ़क्त यमक तितकं पाहतात अन नको नको ते सोसायला लावतात ! मुळात काव्यशास्त्राचा पुरेसा अभ्यास झाल्या शिवाय कविता करुच नयेत, मी तरी अजुन धजावलो नाही
तरीही कोणाला जर काव्यशास्त्र शिकायचेच असेल तर रविकिरण मंडळीचं 'छंदोरचना' उपयोगी ठरावे
धन्यवाद
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात ! असो! आपला आक्षेप समजू शकतो
अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात !
अगदी बरोबर! म्हणूनच तर मी याचा निषेध केला आहे!
कविता फ़ाडण्याचा मंत्र
दोन टोके पानांची
दोन चिमटी बोटांच्या
एक कागद गाण्याचा
दुसरे दिवशी वाण्याचा
मोडा तोडा ओढा
एक दऊत फोडा
एक पाय खुर्चीचा
एक पाय टेबलाचा
दोन घाव घाला
कवी खाली आला
गाणे चोळामोळा
पावसात जाऊन खेळा!
- पुलं
=))
Sandy
अन नको नको ते सोसायला लावतात !येग्झ्याटली ! हेच तर मला सांगायचंय ;)अहो पण असं सोसायतान भोग नजर करणारी मंडळी जर विशिष्ठ कंपुतली असेल किंवा त्या विशिष्ठ कंपुची कृपापात्र असेल तर आमच्यासारखी माणसे फ़क्त चरफडत बसु शकतात !अगदी बरोबर! म्हणूनच तर मी याचा निषेध केला आहे!-बाल वॉशिंग्टन जव्हेरगंज