Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण?

म — मिसळपाव, गुरुवार, 08/25/2016 - 22:15
उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे? तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे? ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?

प्रतिक्रिया द्या
1709 वाचन

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Fri, 08/26/2016 - 08:44 नवीन
सुरेख! कविता खूप आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Fri, 08/26/2016 - 08:50 नवीन
छान आहे कविता, थोडी अगोदर (मे महिन्यात) आली असती तर समयोचित झाली असती.
  • Log in or register to post comments
क
क्षमस्व Sat, 08/27/2016 - 08:53 नवीन
छान।
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 09/01/2016 - 07:58 नवीन
सुंदर कविता.... आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा