नवी बाटली, जुनी दारु ...
💬 प्रतिसाद
(5)
स
संजय अभ्यंकर
Mon, 10/06/2008 - 08:05
नवीन
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
- Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे
Mon, 10/06/2008 - 18:36
नवीन
पाकिस्तानला दुर्दैवाने नेहमीच फसवे नेतृत्व मिळत गेलेले आहे. आपलेही काही फार उच्च कोटीचे असते अशातला भाग नाही. पण पाकचे नशीब यात अंमळ फुटकेच आहे. हा झरदारी त्याताला शिरोमणी म्हणायला हवा. घटनेतील पळवाटांचा फायदा घेऊन व कपटाचे राजकारण करुन हा व्यक्ती अध्यक्ष झाला आहे. त्याचे फुसके बार फुटायला वेळ लागणार नाही. एव्हाना खुद्द पाकिस्तानात तर ते फुटायलाही लागले आहेत. वाट पहा पुढे याचा काय खेळ खंडोबा होतो ते.
बाकी आपण "कुत्ता भोंकता है हाथी चला है "नुसार आपले मार्गक्रमण करत रहायला हवे.
आपला,
(जागरुक) भास्कर
आम्ही येथे वसतो.
- Log in or register to post comments
म
मृदुला
Tue, 10/07/2008 - 00:45
नवीन
सहमत. त्यात आता अमेरिकेचे आणि तालिबान्यांचे युद्धपर्व सुरू असल्याने इकडे आड तिकडे विहीर परिस्थिती.
- Log in or register to post comments
अ
अभिजीत
Tue, 10/07/2008 - 03:11
नवीन
>> पाकिस्तानला दुर्दैवाने नेहमीच फसवे नेतृत्व मिळत गेलेले आहे. आपलेही काही फार उच्च कोटीचे असते अशातला भाग नाही...
पाकिस्तानच्या बाबतीत आपल्या राजकीय नेतृत्वाने नेहमीच कचखाउ भूमिका घेतली आहे. काश्मिरचा प्रश्न युनो मधे येउ नये म्हणून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचे एक(मेव) उदाहरण सोडले तर आपल्या राजकीय नेतृत्वाकडून काहीही भरीव काम झालेलं नाही.
बाकी आपली मदार नेहमीच आपल्या शूर आणि शक्तीशाली लष्करावर असते. पण राजकिय पातळीवर त्यातही आपण 'जशास-तसे' उत्तर देण्यात कमी पडतो. लष्कराने शौर्य दाखवून युद्धे जिंकायची आणि नेत्यांनी युद्धोत्तर तहात ती हारायची हा तर आपल्याकडचा शिरस्ताच आहे.
या बाबतीत आपण अमेरीका-इस्त्रायल ची उदाहरणे समोर ठेवली पाहिजेत. अमेरिकी नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी अगदी परक्या राष्ट्रातही घुसून हल्ले करायला अमेरिका मागे-पुढे पहात नाही. लष्कराने तशी परवानगी मागितल्यावर सरकारने ती नुसती मान्यच केली नाही तर अशा कारवाया यशस्वी होण्यासाठी लागणारी इंटरनॅशनल डिप्लोमसी ताकत ही पणाला लावली.
तसेच, दुसर्या महायुद्धानंतर निर्माण झालेला इस्त्रायल नष्ट व्हावा म्हणून कितीही प्रयत्न झाले तरी इस्त्रायलचे सरकार-लष्कर नेहमीच यशस्वीपणे त्याला उत्तर देत आहे.
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Tue, 10/07/2008 - 04:17
नवीन
अभिजीत राव !!
इथेच तर घोड पेंड खातय ना !!!
ईतक मोठ लष्कर असुन देखील फायदा काय ?
आज पार शहारा -शहरातुन बाँब स्फोट होतायेत !!
ह्या घडीला सांगता येत नाय कुठली रेल्वे ,कुठल्या बस मध्ये अचानक धमाका होइन !!!
आणी आमचे माननीय मंत्री- सन्त्री साले झेड प्लस सुरक्षे मध्ये बसून निषेध नोन्दवून मोकळे !!!
ह्यामुळे मानतो आपण इस्त्रायल ला !!!!!
छटाक भर मोठा देश नाय, पण हिम्मत बघा त्यांची !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
- Log in or register to post comments