कोल्हापूरकर बिनडोकच !
दर दोन चार वर्षांनी कुणीतरी करवीरकर उपटतो आणि त्या अंबाबाईवरून वादंग निर्माण करतो. ती अंबाबाई आहे, सोनिया गांधी नाही ! हे आम कोल्हापूरकराना कळत नाही का ? वादंग निर्माण करणारी टाळकी दोन किंवा अडीच आणि श्रद्धाळू करवीरकर किती ?? काय राजकारण करायचे ते करा, एकमेकाचे कपडे काढा पण श्रद्धास्थानांच्या ठिकाणचे पावित्र्य चव्हाट्यावर आणाल तर कुणीही असला तरी जोड्याने मारू - एव्हढी साधी भूमिका घेण्याची हिम्मत आम कोल्हापूरकरांकडे नाही आणि म्हणे मटण खाणारे ! कसले बोडक्याचे झणझणीत !!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राकासी राकासी... ;) :- Rabhasa