चारोळ्या
💬 प्रतिसाद
(2)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/20/2008 - 17:44
नवीन
गोड शब्दांमुळे कितीतरी माणसं आपल्या आयुष्यात येतात हे खरं आहे.
आणि त्यांच्या आठवणी विचारांना जराशी फट मिळाली की आपल्या भोवती फेर धरतात, सुंदर कविता !!!
अवांतर : आपल्याला विशेष खरड केली आहे, त्यावर योग्य कार्यवाही करावी. :)
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Mon, 10/20/2008 - 17:57
नवीन
काळाचे बांध फुटून जातात
वाहून जाते पाणी
तरिही मैत्रीचा अंकूर
तग धरुन राहतो
- हे आवडलं
- Log in or register to post comments