तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार
💬 प्रतिसाद
(3)
स
सुक्या
Sat, 11/01/2008 - 09:50
नवीन
मला नाही वाटत शाळांना पानी मिळेल. हां नेते, भ्रष्ट अधीकारी अन काही ठेकेदार यांना काही पैसे जरुर मिळतील. ही योजनाच मुळी हा फायदा डोळ्यासमोर ठेउन मंजुर केली गेली असावी. शाळांमध्ये पिण्याचे पाणी कसे देणार ? नळाने देनार तर त्यासाठी नळ पानीपुरवठा योजना असायला हवी. कुपनलीका खोदनार तर ते पानी पिण्यायोग्य राहील याची शश्वती काय? जिथे रोजच्या पाण्यासाठी लोकांना वन वन भटकावे लागते तिथे शाळेच्या पाण्याची कोण चिंता करतो. सकस आहार योजनेचे झालेले फायदे माहीत नाहीत पन शि़क्षक लोक पाककलेत मात्र निष्णात झालेत. शिकवण्याचे सोडुन हातात दाळतांदुळ घेउन त्यांना खिचडी बनवावी लागते. आता या पाणी योजने नंतर गावचा शि़क्षक डोक्यावर हंडा घेउन पानी शोधताना दिसला तर कुनाला नवल वाटायला नको.
ज्ञानदानाचे पवित्र काम करनार शि़क्षक बिगार्यासारखा राबताना मी खुप जवळुन पाहीला आहे. मतदार याद्या, आर्थिक सर्वेक्षण, कुपोषीत बालकांचे पालकत्व, शालेय पोषण आहार, सर्वशिक्षा अभियान .. हे ना ते .. शि़क्षक शिकवायचं विसरला हो. हे शाळांमध्ये पानी देण्यापेक्षा सरकार ने दर्जा सुधारण्यासाठी काही केले तर जरा बरे होइल. कित्येक शाळांना इमारत नाही, पुरेसे शि़क्षक नाहीत, शाळेत शिकवण्यासाठी साधने नाहीत. या गोष्टी अधी पुरवा. पाण्याच्या टाक्या बांधुन काहीही साध्य होणार नाहे. सर्व पैसा असाच वाया जाइल. कित्येक शाळांच्या गळ्क्या टाक्या अन त्यातले घाण पानी मी पाहीले आहे. आनी हो नियमानुसार पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही त्या शाळेची असते. म्हणजे एक तर विद्यार्थी ती साफ करतील किवा शि़क्षक.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
- Log in or register to post comments
M
mina
Sat, 11/01/2008 - 14:46
नवीन
ज्ञानदानाचे पवित्र काम करनार शि़क्षक बिगार्यासारखा राबताना मी खुप जवळुन पाहीला आहे. मतदार याद्या, आर्थिक सर्वेक्षण, कुपोषीत बालकांचे पालकत्व, शालेय पोषण आहार, सर्वशिक्षा अभियान .. हे ना ते .. शि़क्षक शिकवायचं विसरला हो. हे शाळांमध्ये पानी देण्यापेक्षा सरकार ने दर्जा सुधारण्यासाठी काही केले तर जरा बरे होइल. कित्येक शाळांना इमारत नाही, पुरेसे शि़क्षक नाहीत, शाळेत शिकवण्यासाठी साधने नाहीत. या गोष्टी अधी पुरवा. पाण्याच्या टाक्या बांधुन काहीही साध्य होणार नाहे. सर्व पैसा असाच वाया जाइल. कित्येक शाळांच्या गळ्क्या टाक्या अन त्यातले घाण पानी मी पाहीले आहे. आनी हो नियमानुसार पाण्याची टाकी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही त्या शाळेची असते. म्हणजे एक तर विद्यार्थी ती साफ करतील किवा शि़क्षक.
सर्वासर्वी मान्य..आजची परिस्थिती हीच आहे.
- Log in or register to post comments
स
सुधारक
Sat, 11/01/2008 - 11:15
नवीन
पण मुलांना शिक्षण मिळेल कां? मुलांना शाळेत कां पाठविले जाते हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे.
- Log in or register to post comments