दात्यांचे नाव उज्वल केलेस मित्रवर्या...
सुंदर अभिजित सुंदर
खास करुन शेवटच्या ३ कडव्यांत प्राण ओतला आहे
तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो.
घडले आहे जागवेलसे बरेच काही..
जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो.
श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही..
आज किनारी उरलेले वेचण्यास आलो,
वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..!
एकदम सुंदर... अजुन येऊ देत....
माझ्या हृदयांत पण उमटतात तरंग काव्याचे
तिच्या - माझ्या, आठवणी.... आणि बरंच काही....
(कधी तरी कविता करणारा) सागर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी