Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात citizenship amendment Bill 2019

C
chittmanthan.OOO
Fri, 12/13/2019 - 13:15
🗣 153 प्रतिसाद

रामनाथ कोविंद यांनी केलेल्या सहिने नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. आता सर्व देशात हा कायदा लागू होईल. जसे इतर कायदे परित होतात तसाच हा कायदा देखील परीत झाला पण याला मिळणारा प्रतिसाद काहीसा नकारात्मक असाच होता. वर्तमानपत्राची पानेच पाने भरून येत आहेत. हिंसाचाराच्या बातम्या हेडलाईन्स बनत आहेत. त्यामुळेच याबद्दल तुमच्याशी बोलायच ठरवलं आहे.

हा कायदा नक्की काय आहे हे समजावून घेऊ. या कायद्याद्वारे ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतामध्ये अवैधपणे स्थलांतरित झालेले व सध्या भारतात वास्तव्यास असणारे मुस्लिमेतर लोक म्हणजेच हिंदू , शीख, बौद्ध धर्मीय नागरिक म्हणून गणले जातील. त्यांच्या स्थलान्तर मागे त्यांच्या पूर्वीच्या देशात झालेला धार्मिक हिंसाचार याला कारण मानून हेच नागरिकत्व देण्यासाठीच पाया ठरवला गेला.

एखाद्या देशात धार्मिक हिंसाचार होत असेल व त्या कारणाने अल्पसंख्याक समाज दुसऱ्या देशात स्थलांतर करत असेल तर त्याला नागरिकत्व देणे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे योग्य की अयोग्य? या कायद्याला संपूर्ण देशात विरोध केला जातोय.प्रत्येकाचे विरोध करण्याचे कारण व मार्ग वेगळे आहेत.विरोधी पक्षांनी बिल पारित झालेल्या दिवसाला काळा दिवस असे संबोधले . काहींनी तर हा धर्मभेद्यांचा विजय असा मानला गेला . उर्दू लेखक शिरीन दळवी यांनी अवॉर्ड वापसी केली.

सगळ्या विरोधाचे प्रखर केंद्रबिदू ठरले ते आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्ये. इतर वेळी ही राज्य मुख्य प्रवाहापासून दूर आपल्याच नादात शीळ घालत जाणाऱ्या स्वछंद्याप्रमाने वाटतात.पण तीच राज्य सर्वात जास्त पेटलेली दिसत आहेत. पोलिस गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झालाय. आसाममधील इंटरनेट सुविधा तर कालपासून बंद केली गेली आहे .आज सकाळीच माननीय प्रधानमंत्र्यांच आसामला शांततेसाठी संबोधित करणारे ट्विट आले. आता इंटरनेट नसताना हे ट्विट लोकांपर्यंत कशी पोचणार आणि त्याला लोक कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

फक्त विरोध करून उपयोग नाही तर त्यामागची कारणे देखील आपल्याला जाणून घेतली पाहिजेत.

सगळ्यात पहिला आरोप जो विरोधकांकडून केला जातोय तो म्हणजे हा कायदा संविधान विरोधी आहे. खरंच तस आहे काय? आपल्या संविधानाने समान व सर्वसमावेशक नागरिकत्वाची तरतूद केली आहे . त्यामुळे मुस्लिमांना वगळून इतर धर्मियांना नागरिकत्व देणे म्हणजे ह्या तरतुदीचा भंग आहे का हे तपासले पाहिजे .

ह्याच मुद्द्याला धरून खूप सरी मते प्रदर्शित होतात. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांडून ह्याला देशहिताचा व सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा कायदा मानला जातो. ह्याला विरोध करणारे पाकिस्तानची भाषा बोलतात असाही आरोप केला जातो.विरोधक या गोष्टीला मतपेटीचे राजकारण मानतात. मुस्लिमांना वंचित ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना खुपसा फरक पडत नसल्याने हा अन्याय चालवला असा आरोप आहे. तसाच विरोधकांवर सुध्दा मुस्लिम मतासाठी घाणेरड्या राजकारणाचा आरोप होतो.

त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा वेगळा मतप्रवाह आहे जो सर्वच धर्मातील अवैध स्थलांतराचा विरोध करतो व नागरिकत्व न देण्याची मागणी करतो. त्यामध्ये ईशान्येकडील राज्ये अग्रेसर आहेत.काही लोक असाही म्हणतात की ज्या मुस्लिमेतर लोकांना भारतात यायचं होत ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थलांतरित झाली त्यातले एक पंतप्रधान पण झाले(मनमोहन सिंह यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाब प्रांतातला). आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं.

काही लोक या कायद्याला आसाम कराराचा भंग मानतात. कारण या कराराने १९७१ पूर्वीच्या स्थलांतर करणाऱ्यांना नागरिकत्वाची तरतूद केली होती.आता नागरिकत्व कायद्याने ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत स्थलांतर नागरिकत्वाासाठी पात्र ठरवला गेला.

१९७१ असे किती लोक स्थलांतरित झाले असतील असा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येते की बांगलादेशातून आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये लाखो हिंदू स्थलांतरित झाले ज्यामुळे मूळचे असामी बोडो व इतर आदिवासी अल्पसंख्याक झाले. त्यामुळे आपल्यावर हिंदू संस्कृती लादली जाईल व आपली मूळची संस्कृती आणि भाषा नामशेष होतील अशी भीती त्यांना जाणवते .

आत्ता आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश मधून मुस्लिम का भारतामध्ये स्थलांतरित झाले? त्यावेळी अस लक्षात येत की या देशात असलेल्या शिया सुन्नी मधल्या जीवघेण्या संघर्षाला कंटाळून अनेक मुस्लिमांनी भारतात स्थलांतर केले .तसेच म्यानमार व चीन यासारख्या मुस्लिम अल्पसंख्यांक असलेल्या देशातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले . चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या दोन्ही बाजू ऐकल्यावर आपण संभ्रमात पडतो की नक्की याला समर्थन द्यायचे की नाही. ह्याचे उत्तर काय? मला अस वाटत की जेव्हा भारतातल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर भारताच्या हिताच्या दृष्टीने हवे असेल तर पुन्हा एकदा गांधी नावाच्या देशभक्ताचा प्रेमात पडावे लागेल व त्याचा मानवतेचा मंत्र घेवून संपूर्ण देशातच नव्हे तर जगात धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लढले पाहिजे . इतर देशातील धार्मिक शोषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील . तसेच आपल्या देशातील सामाजिक सलोखा नीट ठेवावा लागेल जेणेकरून कोणत्याही कारणाने अवैध स्थलांतर होणार नाही व ज्यांचे शोषण झाले त्यांना त्यांच्या देशातच न्याय मिळेल.

मानवता परमो धर्म !!


प्रतिक्रिया द्या
47138 वाचन

💬 प्रतिसाद (153)
म
मुक्त विहारि Mon, 12/23/2019 - 17:05 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धर्मराजमुटके Tue, 12/24/2019 - 15:07 नवीन
आपण मुलीचे लग्न चार वर्षे लांबणीवर टाकाल का? तसं नाही करायचं, यावर्षी पैसे नाहीत, पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही, त्यापुढच्या वर्षी म्हातारं गेलं अस करत करत ६०-७० साल ढकलायचे. तोपर्यंत पोरगी म्हातारी होऊन द्यायची आणि मग म्हातारीला कशाला हवेत हे म्हातारचाळे म्हणून गप्प बसवायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
य
यश राज Wed, 12/25/2019 - 10:50 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रणजित चितळे Fri, 01/03/2020 - 08:34 नवीन
अगदी मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 12/26/2019 - 12:10 नवीन
पाकीस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे त्याच्यावर अन्याय झाला. ही बातमी
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले गुरुवार, 12/26/2019 - 14:02 नवीन
हिंदूंवर अन्याय होणारच हे खुद्द हिंदूच गृहीत धरून चालतात तर इतरांची काय कथा. आता पाकिस्तानात हिंदूंवर अत्याचार होणारच. सौदीला जाताना हिंदू धर्माशी संबंधित काहीही नेता येणार नाही.या सगळ्या गोष्टी आपण गृहीतच धरलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ट
ट्रम्प Sat, 01/04/2020 - 10:35 नवीन
भारत में बलात्कार का आरंभ और यौन अपराध.. इस्लाम की देन !! मुझे पता है 90 % बिना पढ़े ही निकल लेंगे.. आखिर भारत जैसे देवियों को पूजने वाले देश में बलात्कार की गन्दी मानसिकता कहाँ से आयी ? आखिर क्या बात है कि जब प्राचीन भारत के रामायण, महाभारत आदि लगभग सभी हिन्दू-ग्रंथ के उल्लेखों में अनेकों लड़ाईयाँ लड़ी और जीती गयीं, परन्तु विजेता सेना द्वारा किसी भी स्त्री का बलात्कार होने का उल्लेख नहीं है ? तब आखिर ऐसा क्या हो गया ?.. कि आज के आधुनिक भारत में बलात्कार रोज की सामान्य बात बन कर रह गयी है ?? श्री राम ने लंका पर विजय प्राप्त की पर न ही उन्होंने और न उनकी सेना ने पराजित लंका की स्त्रियों को हाथ लगाया। महाभारत में पांडवों की जीत हुयी लाखों की संख्या में योद्धा मारे गए। पर किसी भी पांडव सैनिक ने कौरव सेना की विधवा स्त्रियों को हाथ तक न लगाया । अब आते हैं ईसापूर्व इतिहास में - 220-175 ईसापूर्व में यूनान के शासक "डेमेट्रियस प्रथम" ने भारत पर आक्रमण किया। 183 ईसापूर्व के लगभग उसने पंजाब को जीतकर साकल को अपनी राजधानी बनाया और पंजाब सहित सिन्ध पर भी राज किया। लेकिन उसके पूरे समयकाल में बलात्कार का कोई जिक्र नहीं। इसके बाद "युक्रेटीदस" भी भारत की ओर बढ़ा और कुछ भागों को जीतकर उसने "तक्षशिला" को अपनी राजधानी बनाया। बलात्कार का कोई जिक्र नहीं। डेमेट्रियस के वंश के मीनेंडर (ईपू 160-120) ने नौवें बौद्ध शासक "वृहद्रथ" को पराजित कर सिन्धु के पार पंजाब और स्वात घाटी से लेकर मथुरा तक राज किया परन्तु उसके शासनकाल में भी बलात्कार का कोई उल्लेख नहीं मिलता। सिकंदर ने भारत पर लगभग 326-327 ई .पू आक्रमण किया जिसमें हजारों सैनिक मारे गए लेकिन यहां भी परस्त्रीहरण का कोई उदाहरण नहीं मिलता। इसके बाद शकों ने भारत पर आक्रमण किया (जिन्होंने ई.78 से शक संवत शुरू किया था)। सिन्ध नदी के तट पर स्थित मीननगर को उन्होंने अपनी राजधानी बनाकर गुजरात क्षेत्र के सौराष्ट्र , अवंतिका, उज्जयिनी,गंधार,सिन्ध,मथुरा समेत महाराष्ट्र के बहुत बड़े भू भाग पर 130 ईस्वी से 188 ईस्वी तक शासन किया। परन्तु इनके राज्य में भी बलात्कार का कोई उल्लेख नहीं। इसके बाद तिब्बत के "युइशि" (यूची) कबीले की लड़ाकू प्रजाति "कुषाणों" ने काबुल और कंधार पर अपना अधिकार कायम कर लिया। जिसमें "कनिष्क प्रथम" (127-140ई.) नाम का सबसे शक्तिशाली सम्राट हुआ।जिसका राज्य कश्मीर से उत्तरी सिन्ध तथा पेशावर से सारनाथ के आगे तक फैला था। कुषाणों ने भी भारत पर लम्बे समय तक विभिन्न क्षेत्रों में शासन किया। परन्तु इतिहास में कहीं नहीं लिखा कि इन्होंने भारतीय स्त्रियों का बलात्कार किया हो । इसके बाद अफगानिस्तान से होते हुए भारत तक आये हूणों ने 520 AD के समयकाल में भारत पर अधिसंख्य बड़े आक्रमण किए और यहाँ पर राज भी किया। ये क्रूर तो थे परन्तु बलात्कारी होने का कलंक इन पर भी नहीं लगा। इन सबके अलावा भारतीय इतिहास के हजारों साल के इतिहास में और भी कई आक्रमणकारी आये जिन्होंने भारत में बहुत मार काट मचाई जैसे नेपालवंशी शक्य आदि। पर बलात्कार शब्द भारत में तब तक शायद ही किसी को पता था। अब आते हैं मध्यकालीन भारत में - जहाँ से शुरू होता है इस्लामी आक्रमण - और यहीं से शुरू होता है भारत में बलात्कार का प्रचलन !! सबसे पहले 711 ईस्वी में "मुहम्मद बिन कासिम" ने सिंध पर हमला करके राजा दाहिर को हराने के बाद उसकी दोनों बेटियों को "यौनदासियों" के रूप में "खलीफा" को तोहफे में दे दिया। तब शायद भारत की स्त्रियों का पहली बार बलात्कार जैसे कुकर्म से सामना हुआ जिसमें हारे हुए राजा की बेटियों और साधारण भारतीय स्त्रियों का जीती हुयी इस्लामी सेना द्वारा बुरी तरह से बलात्कार और अपहरण किया गया । फिर आया 1001 इस्वी में "गजनवी"। इसके बारे में ये कहा जाता है कि इसने इस्लाम को फ़ैलाने के उद्देश्य से ही आक्रमण किया था। सोमनाथ के मंदिर को तोड़ने के बाद इसकी सेना ने हजारों "काफिर" औरतों का बलात्कार किया फिर उनको अफगानिस्तान ले जाकर "बाजारों में बोलियाँ" लगाकर "जानवरों" की तरह "बेच" दिया । फिर "गौरी" ने 1192 में "पृथ्वीराज चौहान" को हराने के बाद भारत में "इस्लाम का प्रकाश" फैलाने के लिए "हजारों काफिरों" को मौत के घाट उतार दिया और उसकी "फौज" ने "अनगिनत हिन्दू स्त्रियों" के साथ बलात्कार कर उनका "धर्म-परिवर्तन" करवाया। ये विदेशी मुस्लिम अपने साथ औरतों को लेकर नहीं आए थे। मुहम्मद बिन कासिम से लेकर सुबुक्तगीन, बख्तियार खिलजी, जूना खाँ उर्फ अलाउद्दीन खिलजी, फिरोजशाह, तैमूरलंग, आरामशाह, इल्तुतमिश, रुकुनुद्दीन फिरोजशाह, मुइजुद्दीन बहरामशाह, अलाउद्दीन मसूद, नसीरुद्दीन महमूद, गयासुद्दीन बलबन, जलालुद्दीन खिलजी, शिहाबुद्दीन उमर खिलजी, कुतुबुद्दीन मुबारक खिलजी, नसरत शाह तुगलक, महमूद तुगलक, खिज्र खां, मुबारक शाह, मुहम्मद शाह, अलाउद्दीन आलम शाह, बहलोल लोदी, सिकंदर शाह लोदी, बाबर, नूरुद्दीन सलीम जहांगीर, और अपने हरम में 8000 रखैलें रखने वाला तथाकथित lover-boy शाहजहाँ। इसके आगे अपने ही दरबारियों और कमजोर मुसलमानों की औरतों से अय्याशी करने के लिए "मीना बाजार" लगवाने वाला "जलालुद्दीन मुहम्मद अकबर"। मुहीउद्दीन मुहम्मद से लेकर औरंगजेब तक बलात्कारियों की ये सूची बहुत लम्बी है। जिनकी फौजों ने हारे हुए राज्य की लाखों "काफिर महिलाओं" "(माल-ए-गनीमत)" का बेरहमी से बलात्कार किया और "जेहाद के इनाम" के तौर पर कभी वस्तुओं की तरह "सिपहसालारों" में बांटा तो कभी बाजारों में "जानवरों की तरह उनकी कीमत लगायी" गई। ये असहाय और बेबस महिलाएं "हरमों" से लेकर "वेश्यालयों" तक में पहुँची। इनकी संतानें भी हुईं पर वो अपने मूलधर्म में कभी वापस नहीं पहुँच पायीं। एकबार फिर से बता दूँ कि मुस्लिम "आक्रमणकारी" अपने साथ "औरतों" को लेकर नहीं आए थे। वास्तव में मध्यकालीन भारत में मुगलों द्वारा "पराजित काफिर स्त्रियों का बलात्कार" करना एक आम बात थी क्योंकि वो इसे "अपनी जीत" या "जिहाद का इनाम" (माल-ए-गनीमत) मानते थे। केवल यही नहीं इन सुल्तानों द्वारा किये अत्याचारों और असंख्य बलात्कारों के बारे में आज के किसी इतिहासकार ने नहीं लिखा। बल्कि खुद इन्हीं सुल्तानों के साथ रहने वाले लेखकों ने बड़े ही शान से अपनी कलम चलायीं और बड़े घमण्ड से अपने मालिकों द्वारा काफिरों को सबक सिखाने का विस्तृत वर्णन किया। गूगल के कुछ लिंक्स पर क्लिक करके हिन्दुओं और हिन्दू महिलाओं पर हुए "दिल दहला" देने वाले अत्याचारों के बारे में विस्तार से जान पाएँगे। वो भी पूरे सबूतों के साथ। इनके सैकड़ों वर्षों के खूनी शासनकाल में भारत की हिन्दू जनता अपनी महिलाओं का सम्मान बचाने के लिए देश के एक कोने से दूसरे कोने तक भागती और बसती रहीं। इन मुस्लिम बलात्कारियों से सम्मान-रक्षा के लिए हजारों की संख्या में हिन्दू महिलाओं ने स्वयं को जौहर की ज्वाला में जलाकर भस्म कर लिया। ठीक इसी काल में कभी स्वच्छंद विचरण करने वाली प्रकृति-पुत्री भारतवर्ष की हिन्दू महिलाओं को भी मुस्लिम सैनिकों की दृष्टि से बचाने के लिए पर्दा-प्रथा की शुरूआत हुई। महिलाओं पर अत्याचार और बलात्कार का इतना घिनौना स्वरूप तो 17वीं शताब्दी के प्रारंभ से लेकर 1947 तक अंग्रेजों की ईस्ट इंडिया कंपनी के शासनकाल में भी नहीं दिखीं। अंग्रेजों ने भारत को बहुत लूटा परन्तु बलात्कारियों में वे नहीं गिने जाते। 1946 में मुहम्मद अली जिन्ना के डायरेक्टर एक्शन प्लान, 1947 विभाजन के दंगों से लेकर 1971 के बांग्लादेश मुक्ति संग्राम तक तो लाखों काफिर महिलाओं का बलात्कार हुआ या फिर उनका अपहरण हो गया। फिर वो कभी नहीं मिलीं। नवंबर 1947 मे मेरे मीरपुर पर मुसलमानों ने हमला कर हिन्दूओ व सिक्खो का कत्लेआम करने के बाद 10 साल से 40 साल की औरतों को बंदी बनाकर पाकिस्तान ले जाकर नीलाम किया गया । इस दौरान स्थिती ऐसी हो गयी थी कि "पाकिस्तान समर्थित मुस्लिम बहुल इलाकों" से "बलात्कार" किये बिना एक भी "काफिर स्त्री" वहां से वापस नहीं आ सकती थी। जो स्त्रियाँ वहां से जिन्दा वापस आ भी गयीं वो अपनी जांच करवाने से डरती थी। जब डॉक्टर पूछते क्यों तब ज्यादातर महिलाओं का एक ही जवाब होता था कि "हमपर कितने लोगों ने बलात्कार किये हैं ये हमें भी पता नहीं"। विभाजन के समय पाकिस्तान के कई स्थानों में सड़कों पर काफिर स्त्रियों की "नग्न यात्राएं (धिंड) "निकाली गयीं, "बाज़ार सजाकर उनकी बोलियाँ लगायी गयीं" अर्थात हमारी देवियां और इस दुर्दांत कौम के लिए कमोडिटी !! और 10 लाख से ज्यादा की संख्या में उनको दासियों की तरह खरीदा बेचा गया। 20 लाख से ज्यादा महिलाओं को जबरन मुस्लिम बना कर अपने घरों में रखा गया। (देखें फिल्म "पिंजर" और पढ़ें पूरा सच्चा इतिहास गूगल पर)। इस विभाजन के दौर में हिन्दुओं को मारने वाले सबके सब विदेशी नहीं थे। इन्हें मारने वाले स्थानीय मुस्लिम भी थे। वे समूहों में कत्ल से पहले हिन्दुओं के अंग-भंग करना, आंखें निकालना, नाखुन खींचना, बाल नोचना, जिंदा जलाना, चमड़ी खींचना खासकर महिलाओं का बलात्कार करने के बाद उनके "स्तनों को काटकर" तड़पा-तड़पा कर मारना आम बात थी। अंत में कश्मीर की बात - 19 जनवरी 1990 - सारे कश्मीरी पंडितों के घर के दरवाजों पर नोट लगा दिया जिसमें लिखा था - "या तो मुस्लिम बन जाओ या मरने के लिए तैयार हो जाओ या फिर कश्मीर छोड़कर भाग जाओ लेकिन.. अपनी औरतों को यहीं छोड़कर "। लखनऊ में विस्थापित जीवन जी रहे कश्मीरी पण्डित संजय बहादुर उस मंजर को याद करते हुए आज भी सिहर जाते हैं। वह कहते हैं कि "मस्जिदों के लाउडस्पीकर" लगातार तीन दिन तक यही आवाज दे रहे थे कि यहां क्या चलेगा, "निजाम-ए-मुस्तफा", 'आजादी का मतलब क्या "ला इलाहा इलल्लाह", 'कश्मीर में अगर रहना है, "अल्लाह-ओ-अकबर" कहना है। और 'असि गच्ची पाकिस्तान, बताओ "रोअस ते बतानेव सान" जिसका मतलब था कि हमें यहां अपना पाकिस्तान बनाना है, कश्मीरी पंडितों के बिना मगर कश्मीरी पंडित महिलाओं के साथ। सदियों का भाईचारा कुछ ही समय में समाप्त हो गया जहाँ पंडितों से ही तालीम हासिल किए लोग उनकी ही महिलाओं की अस्मत लूटने को तैयार हो गए थे। सारे कश्मीर की मस्जिदों में एक टेप चलाया गया। जिसमें मुस्लिमों को कहा गया की वो हिन्दुओं को कश्मीर से निकाल बाहर करें। उसके बाद कश्मीरी मुस्लिम सड़कों पर उतर आये। उन्होंने कश्मीरी पंडितों के घरों को जला दिया, कश्मीर पंडित महिलाओ का बलात्कार करके, फिर उनकी हत्या करके उनके "नग्न शरीर को पेड़ पर लटका दिया गया"। कुछ महिलाओं को बलात्कार कर जिन्दा जला दिया गया और बाकियों को लोहे के गरम सलाखों से दाग-दाग कर मार दिया गया। कश्मीरी पंडित नर्स सरला भट्टजो श्रीनगर के सौर मेडिकल कॉलेज अस्पताल में काम करती थी, का सामूहिक बलात्कार किया गया और फिर हाथों और लातों से पीट-पीट कर उसकी हत्या कर दी गयी। कुछ वर्षों से कुछ महीनों तक की उम्र के बच्चों को उनकी माँओं के सामने स्टील के तार से पेड़ों पर लटका फाँसी दे कर मार दिया गया। कश्मीरी काफिर महिलाएँ पहाड़ों की गहरी घाटियों और भागने का रास्ता न मिलने पर ऊंचे मकानों की छतों से कूद कूद कर जान देने लगी। लेखक राहुल पंडिता उस समय 14 वर्ष के थे। बाहर माहौल ख़राब था। मस्जिदों से उनके ख़िलाफ़ नारे लग रहे थे। पीढ़ियों से उनके भाईचारे से रह रहे पड़ोसी ही कह रहे थे, 'मुसलमान बनकर आज़ादी की लड़ाई में शामिल हो या वादी छोड़कर भागो'। राहुल पंडिता के परिवार ने तीन महीने इस उम्मीद में काटे कि शायद माहौल सुधर जाए। राहुल आगे कहते हैं, "कुछ लड़के जिनके साथ हम बचपन से क्रिकेट खेला करते थे वही हमारे घर के बाहर पंडितों के ख़ाली घरों को आपस में बांटने की बातें कर रहे थे और हमारी लड़कियों के बारे में गंदी बातें कह रहे थे। ये बातें मेरे ज़हन में अब भी ताज़ा हैं। 1989 में कश्मीर में जिहाद के लिए गठित जमात-ए-इस्लामी संगठन का नारा था- 'हम सब एक, तुम भागो या मरो'। घाटी में कई कश्मीरी पंडितों की बस्तियों में सामूहिक बलात्कार और लड़कियों के अपहरण किए गए। हालात और बदतर हो गए थे। कुल मिलाकर हजारों की संख्या में काफिर महिलाओं का बलात्कार किया गया.. पच्चास-पच्चास मुस्लिमों द्वारा.. उनके पिताओं.. उनके भाइयों.. पतियों के सामने !! आज आप जिस तरह दाँत निकालकर धरती के जन्नत कश्मीर घूमकर मजे लेने जाते हैं और वहाँ के लोगों को रोजगार देने जाते हैं। उसी कश्मीर की हसीन वादियों में आज भी सैकड़ों कश्मीरी हिन्दू बेटियों की बेबस कराहें गूंजती हैं, जिन्हें केवल इसलिए नोच-नोच कर खा लिया गया कि वे हिन्दू थीं। घर, बाजार, हाट, मैदान से लेकर उन खूबसूरत वादियों में न जाने कितनी जुल्मों की दास्तानें दफन हैं जो आज तक अनकही हैं। घाटी के खाली, जले मकान यह चीख-चीख के बताते हैं कि रातों-रात दुनिया जल जाने का मतलब कोई हमसे पूछे कि धूप-दीप और हवन से सुवासित होने वाले दीवारो-दर आज बकरीद के खून के छींटों से दगे पड़े हैं। झेलम और वितस्ता का बहता हुआ पानी उन रातों की वहशियत के गवाह हैं जिसने कभी न खत्म होने वाले दाग इंसानियत के दिल पर दिए। लखनऊ में विस्थापित जीवन जी रहे कश्मीरी पंडित रविन्द्र कोत्रू के चेहरे पर अविश्वास की सैकड़ों लकीरें पीड़ा की शक्ल में उभरती हुईं बयान करती हैं कि यदि आतंक के उन दिनों में घाटी की मुस्लिम आबादी ने उनका साथ दिया होता जब उन्हें वहां से खदेड़ा जा रहा था, उनके साथ कत्लेआम हो रहा था तो किसी भी आतंकवादी में ये हिम्मत नहीं होती कि वह किसी कश्मीरी पंडित को चोट पहुंचाने की सोच पाता लेकिन तब उन्होंने हमारा साथ देने के बजाय कट्टरपंथियों को अपने कंधों पर बिठाया और उनके ही लश्कर में शामिल हो दसियों साल से "गंगा-जमुनी तहजीब" के नशे में डूबे हिन्दुओं को जी भर-भर लूटा !! अभी हाल में ही आपलोगों ने टीवी पर "अबू बकर अल बगदादी" के जेहादियों को काफिर "यजीदी महिलाओं" को रस्सियों से बाँधकर कौड़ियों के भाव बेचते देखा होगा। पाकिस्तान में बकरियों की तरह खुलेआम हिन्दू लड़कियों का अपहरण कर सार्वजनिक रूप से मौलवियों की टीम द्वारा धर्मपरिवर्तन कर निकाह कराते देखा होगा। बांग्लादेश से भारत भागकर आये हिन्दुओं के मुँह से महिलाओं के बलात्कार की हजारों मार्मिक घटनाएँ सुनी होंगी। यहाँ तक कि म्यांमार में भी एक काफिर बौद्ध महिला के बलात्कार और हत्या के बाद शुरू हुई हिंसा के भीषण दौर को देखा होगा। केवल भारत ही नहीं बल्कि पूरी दुनिया में आदम हवस से बजबजाती इस घिनौनी सोच ने मोरक्को से ले कर हिन्दुस्तान तक सभी देशों पर आक्रमण कर वहाँ के निवासियों को धर्मान्तरित किया, संपत्तियों को लूटा तथा इन देशों में पहले से फल फूल रही हजारों वर्ष पुरानी सभ्यता का विनाश कर दिया। परन्तु पूरी दुनियाँ में इसकी सबसे ज्यादा सजा महिलाओं को ही भुगतनी पड़ी... बलात्कार के रूप में । आज सैकड़ों साल की गुलामी के बाद और नराधमों के अनवरत कुसंग के चलते समय बीतने के साथ धीरे-धीरे ये बलात्कार करने की मानसिक बीमारी भारत के पुरुषों में भी फैलने लगी। जिस देश में कभी नारी जाति शासन करती थीं, सार्वजनिक रूप से शास्त्रार्थ करती थीं, स्वयंवर द्वारा स्वयं अपना वर चुनती थीं, जिन्हें भारत में देवियों के रूप में श्रद्धा से पूजा जाता था आज उसी देश में छोटी-छोटी.. दुधमुंही.. देवी जैसी बच्चियों तक का बलात्कार होने लगा और आज इस मानसिक रोग का ये भयानक रूप हमें देखने को मिल रहा है ।
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 01/05/2020 - 15:14 नवीन
गिरीजा टिक्कू या काश्मिरी हिंदू स्त्री दोन मुलांची आई होती. काय झालं असेल याची कल्पना आली असेलंच. मुस्लीम गुन्हेगारांनी तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केले गेले. नंतर तिला चक्क उभी कापून काढली. दोन पायांच्या मधून करवत फिरवत डोक्याच्या दिशेने नेली. हृदयापर्यंत करवत पोहोचेस्तोवर ती जिवंत होती म्हणे. किती सुंदर दृश्य असेल नाही हे? -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
म
मदनबाण Sun, 01/05/2020 - 16:29 नवीन
इनटॉलरन्स च्या नावाने आपल्या देशात बिगुल वाजवायची फॅशन आहे, पण काश्मिरी पंडीतांच्या बाबतीत जो नरसंहार आणि बलात्कार झाले तेव्हा हेच बिगुल फुंकणारे मात्र कुठेही कधी दिसलेच नाहीत. हिंदुच्यावर अत्याचार झाला कि तो अत्याचार नसतो या मानसिकेत हिंदुस्थानातील हिंदु लोकांना आणुन ठेवलेले आहे असे मला नेहमी वाटते आणि जाणवते सुद्धा. हिंदू जो पर्यंत जिथे अत्याचार होइल तिथे जशास तसे वागणार नाहीत तो पर्यंत त्यांच्या स्त्रियांना कोणीही वाचवु शकणार नाहीत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Song
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मदनबाण Sun, 01/05/2020 - 18:40 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Nainowale Ne Full Video Song
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Mon, 01/06/2020 - 06:56 नवीन
बांग्लादेश , पाकिस्तान , आणि म्यानमार मधील हिंदूंच्या कत्तली आणि महिलांवरील अत्याचारा बद्दल मूग गिळून गप्प बसणाऱ्या लेफ्टीस्टनां घुसखोरी करणाऱ्या मुस्लिम बद्दल दया येते . विशेष म्हणजे त्यांच्या तालावर छाती बडवून घेणाऱ्या लिब्रांडू मध्ये बॉलीवूड व इतर क्षेत्रातील हिंदूच जास्त असतात गोष्ट जास्त चीड आणणारी आहे .
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 03/11/2024 - 18:04 नवीन
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू https://zeenews.india.com/marathi/photos/what-is-caa-india-citizenship-amendment-act-marathi-news/790024
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 03/12/2024 - 05:00 नवीन
इस्राएल मध्ये जगातील इतर कोण ही ज्यू स्थलांतरित होऊ शकतो सुरवातीला जेवहा ऑस्ट्रेल्या मध्ये "गोरे इतर " स्तहलन्तरित येऊ लागले तेवहा मुख्यतवे भारतातून ख्रिस्ती आले मलेशिया "आखाती देशातील " मुस्लिम शरणार्थ्यंना " येऊ देते ( पण धूर्त पने पूर्णवेळ राहू देत नाही तात्पुरते फक्त मग पाश्चिमात्य देशात कटकट जाईल अशी अपेसकः ) मग भारताने ( ८०% हिंदू ) इतर ३ देशात जिथे हिंदू अति अल्पसंख्य आहे त्यानं येऊ दिले तर काय बिघडले? बर त्यात मानवता वाद आहे इतर ५ अति अल्पसंख्यणक्याना पण प्रवेश आहे ना हायला पाकिस्तानात आज पंजाबी पाकिस्तानी भारतातुन आलेलया आपल्या " धर्मबंधुंना " दुजाभाव देते ... "काळ्या बुटक्या" बंगला देशवासींयाची गोऱ्या पंजाबी मुस्लिमांनी तर कत्तल केली हे तर जगजाहीर आहे लिब्रान्दू चे जळणे काही थांबत नाही
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/12/2024 - 13:58 नवीन
तोटा, बांगलादेशी, पाकिस्तानी आणि अफगाणी मुस्लिमांचा.. आणि अशा शत्रू मुस्लिमांच्या बाजूने, कट्टर भारतीय लोकांनी तरी उभे राहू नये... .....राष्ट्र प्रथम...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/12/2024 - 17:15 नवीन
सीएए पर तुरंत लगाई जाए रोक, मुस्लिम लीग ने लगाई गुहार; SC में अबतक 250 याचिका दायर https://www.jagran.com/news/national-caa-notified-caa-should-be-banned-immediately-muslim-league-appealed-250-petitions-filed-so-far-in-sc-23673348.html ------ विशेष काही नाही.... पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मिती मध्ये, ह्याच मुस्लीम लीगचा सहभाग होता आणि मुस्लीम लीगची स्थापना देखील बांगलादेश मध्ये झाली होती...
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 03/13/2024 - 06:50 नवीन
डावी डुकरे कधीही सुधारणार नाहीत
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/15/2024 - 08:37 नवीन
ऊजवी मनूवादी गाढवे सुधारत नाहीत तोपर्यंत डाव्यांनी थांबू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अहिरावण
अ
अहिरावण Fri, 03/15/2024 - 08:52 नवीन
भलते विनोदी ब्वा तुम्ही !! लगे रहो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
म
मुक्त विहारि Wed, 03/13/2024 - 08:59 नवीन
CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना दस्तावेज चार साल से रह रहे थे आरोपी "CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना दस्तावेज चार साल से रह रहे थे आरोपी - 8 Bangladeshi nationals held for illegal stay in Navi Mumbai lclk - AajTak" https://www.aajtak.in/amp/india/maharashtra/story/8-bangladeshi-nationals-held-for-illegal-stay-in-navi-mumbai-lclk-1896757-2024-03-12 -------- निकाल, यायला लागले..... राष्ट्र प्रथम....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/13/2024 - 09:18 नवीन
जो पर्यंत देशात देशप्रेमी सरकार येत नाही तो पर्यंत असे बांग्लादेशी भारतात येतच राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Wed, 03/13/2024 - 13:09 नवीन
त्यामुळेच, CAA ला विरोध न करणेच उत्तम... राष्ट्र प्रथम....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 12:02 नवीन
जो पर्यंत देशात देशप्रेमी सरकार येत नाही येणार येणार रॉउल बाबाचे सरकार लवकरच नाहीतर तुम्हीच उभे राहा ! कसे? म्हणजे कसे आम्हा सगळ्या मनुवादी हाफ चड्डीवाल्यांचा सुपडा साफ करता येईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/14/2024 - 12:21 नवीन
सर ओस्ट्रेलीयाचं नागरीकत्व मिळालं का नाही अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
अ
अहिरावण Wed, 03/13/2024 - 09:30 नवीन
>>>CAA लागू होने के बाद नवी मुंबई से 8 बांग्लादेशी गिरफ्तार, बिना दस्तावेज चार साल से रह रहे थे आरोपी अच्छा ! म्हणजे मविआ काळात आले होते तर हे !! लब्बाड कुठले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 02:57 नवीन
एका आयडिया ची कल्पना "लवकरात लवकर पाकिस्तान ने पण स्वतःचा सी ए ए कायदा करावा !" समझने वाले को.....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/14/2024 - 17:21 नवीन
किंवा गेला बाजार, निदान काही महिने तरी, सौदी अरेबिया मध्ये, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लीम जनते बरोबर काढावीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
च
चौकस२१२ गुरुवार, 03/14/2024 - 03:42 नवीन
चीन मधे तर अताही ऊयगुर मुस्लिमांचा छळ सुरू आहे. त्यांचा कैवार घ्य्याला अनेक श्रीमंत मुस्लिम देश आहेत कि , या शिवाय पाश्चिमात्य देशातील डावे सतत तयार असतात कि आता कोण येत असेल तर धर्म न पाहता नागरिकत्व नाकारण्यात यावं. मानवतेचच्या दृष्टितने हे जरी बरोबर असले तरी अनेक देश प्रत्यक्ष- उघडपणे किंवा अप्रत्यक्ष "आपल्या धर्माच्या" लोकांना स्थलांतर व्हायला प्रोत्साहंन देतात उदाहरण मुस्लिम बहुल इंडोनेशियात ईस्ट तीमूर हा ख्रिस्ती बहुल भाग आहे त्याला "स्वतंत्र " व्हायला निधर्मी परंतु ख्रस्ती बहुल ऑस्ट्रेलियन सरकार ने मदत केली ! ज्यू आणि इस्राएल चे नाते तर जगजाहीर आहे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/14/2024 - 03:55 नवीन
अनेक प्रतिसादांत अनेक ठिकाणी भारत सुजलाम् सुफलाम् झाला (किंवा नाही झाला, जे असेल ते) असा उल्लेख वाचला. इथे एक समजून घेतल्यास बरे होईल की म् हा विभक्ती प्रत्यय आहे. संस्कृत भाषेत विषेषणाला देखील मूळ शब्दाचा प्रत्यय लागतो. या ठिकाणी (भारत) मातेला वंदन आहे. सुजल सुफल अशा मातेला वंदन. सुजल आणि सुफल या विशेषणांना देखील द्वितीयेचा विभक्ती प्रत्यय संस्कृतमध्ये लागतो. मराठीत: सुजल सुफल अशा मातेस (मी) वंदन करतो. पण संस्कृत मात्र शब्दश: बोले तो असे असते.: सुजलेस सुफलेस मातेस (मी) वंदन करतो. तेव्हा भारत सुजल, सुफल झाला. (किंवा जे काही मत असेल ते) असे म्हटल्यास योग्य होईल. सुजलाम् सुफलाम् झाला म्हणजे "सुजलेला (सुजल अश्या मातेला) सुफलेला" झाला असे म्हणणे, जे चूक आहे.
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा गुरुवार, 03/14/2024 - 13:41 नवीन
गवि, आमच्या ओळखीचे इतिहासाचे एक गुरुजी म्हणायचे की सुजलां सुफलां मलयजशीतलां हे बंगालचं वर्णन आहे. भारताचं नाही. आम्ही पोरटी गंमतीने म्हणायचो की, उर्वरित भारताला ते वर्णन लागू पडलेलं प्रत्येक भारतीयास आवडेल. म्हणून वंदे मातरं इतकं लोकप्रिय आहे. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ध
धर्मराजमुटके Fri, 03/15/2024 - 15:02 नवीन
कमाल आहे गविंची ! इथे लाधाळ्या चालू आहेत आणि तुम्ही त्याला लत्ताप्रहार म्हणा असे सुचवत आहात. कोणाला कशाच तर गविंना शुद्धलेखनाच अशी एक जुनी पुराणी म्हण आठवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 03/15/2024 - 17:47 नवीन
भारत सुजल, सुफल झाला काय आणि सुजलाम् सुफलाम् झाला काय आम्ही वर्षांनु वर्ष संस्कृतमधून जे येईल त्याला प्रमाण मानतो. तत्सम तद्भव वगैरे.. आपण लोक राहणार नेदरलॅंड मधे. नातवंडाला बागेत खेळायला लावून मिपावर दळन टाकून आम्हाला कामाला लावणार ऐसा नाय चालबे. खेला होबे...! ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
N
Nitin Palkar गुरुवार, 03/14/2024 - 16:00 नवीन
ही अर्ध्या तासाची चित्र फीत बघितल्यास CAA ची आवश्यकता संजू शकेल . https://x.com/indicdialogue/status/1768190952752202058?s=20 .. अर्थात झोपलेल्या जागं करता येतं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/14/2024 - 17:08 नवीन
जाऊ द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nitin Palkar
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 07:51 नवीन
क्या था भारत-पाकिस्तान के बीच अल्पसंख्यकों से जुड़ा नेहरू-लियाकत समझौता, CAA क्यों है जरूरी https://hindi.theprint.in/opinion/what-was-the-nehru-liaquat-agreement-regarding-minorities-between-india-and-pakistan-why-is-caa-necessary/672217/ ----- यह चिंताजनक तथ्य है कि सीमावर्ती मुस्लिम देशों में आजतक भी गैर-मुस्लिमों अर्थात् हिन्दू, सिख, ईसाई, जैन, बौद्ध और पारसी आदि अल्पसंख्यक समुदायों के साथ अमानवीय व्यवहार और उत्पीड़न होता रहता है. 1947 से ही मुस्लिम बहुल पड़ोसी देशों में जारी इस धार्मिक प्रताड़ना के कारण भारत में विस्थापित लोगों की संख्या लगातार बढ़ी है. 2019 से लेकर आजतक पश्चिम बंगाल, केरल, तमिलनाडु, दिल्ली और पंजाब आदि विपक्ष शासित राज्यों द्वारा इसका खुलकर विरोध किया जा रहा है. यह विरोध मुस्लिम तुष्टीकरण की परम्परागत राजनीति का परिणाम है. --------
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 08:10 नवीन
Pakistan Reaction: CAA पर पाकिस्तान की पहली प्रतिक्रिया, मुमताज जहरा बलोच ने दिया जहरीला बयान https://www.abplive.com/news/world/pakistan-first-reaction-on-caa-mumtaz-zahra-baloch-anti-india-satement-know-everyhing-2639574 ------- परत एकदा, If A=B and B=C, then ... A=C, हा मुलभूत नियम सिद्ध झाला.... ----- राष्ट्र प्रथम....
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 03/15/2024 - 08:34 नवीन
हे भारत सरकार चा जागी स्वतचे नाव लावनार्याला सांगायला हवे.०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 09:54 नवीन
एका महान व्यक्तीने म्हटले होतेच की... Indira is India... त्यामुळे, तुमच्या मताशी मी सहमत आहे... राष्ट्र प्रथम.. आणि ज्या अर्थी, पाकिस्तान CAA ला विरोध करत आहे, त्याअर्थी, CAA भारताच्या संरक्षणासाठी योग्यच आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 09:57 नवीन
दानिश कनेरिया ने अब CAA का जिक्र कर भगवान हनुमान और राम पर दिया बयान https://www.abplive.com/news/world/danish-kaneria-statement-on-caa-lord-ram-hanuman-2638352 ------
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 10:08 नवीन
https://www.livehindustan.com/ncr/story-encounter-in-delhi-mastermind-3-crore-dacoity-case-miraj-held-in-dwarka-9542099.html ------ काय बोलणार?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 10:48 नवीन
बेनजीर कार्यकाल में थे पाकिस्तान के MP, जुल्म की इंतहा में ली शरण... CAA लागू होने से अब पूरी होगी ये हसरत https://navbharattimes.indiatimes.com/state/punjab-and-haryana/chandigarh/pakistan-hindu-mp-who-came-from-pakistan-to-haryana-in-happy-after-implementation-of-caa/articleshow/108509869.cms ------- पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांच्या तावडीतून, इतर धर्मीय अल्पसंख्यांक, आता नक्कीच वाचतील.......
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 10:53 नवीन
पाक‍िस्‍तान से आईं ड‍िंपल वरंदानी ने सुनाई ह‍िंदुओं की दर्दनाक दास्‍तां, कहा- 'लड़कि‍यां ही नहीं, लड़कों का भी बुरा हाल' https://www.abplive.com/news/india/caa-rules-in-india-rolls-out-dimple-varandani-ahmedabad-says-not-merely-girls-hindu-students-also-facing-pain-and-problem-in-pakistan-2639003
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Fri, 03/15/2024 - 19:05 नवीन
इंडियन यूनियन मुस्लिम लीग ने सुप्रीम कोर्ट में उठाया सीएए का मामला, मंगलवार को होगी सुनवाई https://www.abplive.com/news/india/supreme-court-to-hear-indian-union-muslim-league-pleas-seeking-stay-on-caa-rules-on-19-march-2639620 ------- हीच लीग, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या अल्पसंख्यांकांना पाठिंबा का देत नाही?
  • Log in or register to post comments
न
नठ्यारा Fri, 03/15/2024 - 19:38 नवीन
न्यायालयाने विधिमंडळाच्या कायदे निर्मितीच्या क्षमतेवर कधीही शंका उपस्थित केलेली नाही. मात्र केलेला कायदा घटनेच्या विरोधात असेल तर आणि तरंच न्यायालय तो रद्द ठरवू शकतं. मोदींनी पुरेपूर अब्यास करूनंच कायदा बनवला असणार. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ह
हणमंतअण्णा शंक… Sat, 03/16/2024 - 18:27 नवीन
सगळी चर्चा उशिरा वाचली. मला या कायद्याबद्दल कोणताही आक्षेप नाही. कायद्यामध्ये भारतीय धर्म (भारतात जन्मलेले धर्म) असे स्पष्टपणे नमूद असावे असे वाटते. जगाच्या पाठीवर कोणत्याही देशात भारतीय वंशाच्या लोकांना भारतीय धर्मामुळे छळ सोसावा लागत असेल तर भारताने या सगळ्यांना दारे खुली करावीत. मी तर म्हणेन भारतीय वंशाचा नसला तरी जपानी माणसाला बौद्ध स्वीकारल्यामुळे शिक्षा होत असेल तर त्याला देखील भारताने नागरिकत्व द्यावे. फक्त एकच मुद्दा आहे की या गोष्टी केस टू केस बेसिस वर कराव्यात. एकगठ्ठा समुदायावर होणारे धार्मिक अत्याचार अगदी स्वयंस्पष्ट असतील तर त्यांना खुशाल नागरिक करावे. उदा. पाकिस्तानातील हिंदू किंवा शीख समुदाय. अफगाणिस्तानातील बौद्ध समुदाय इत्यादी. पण प्रत्यक्षातली आकडेवारी आणि प्रचार केली जाणारी आकडेवारी यात तफावत आहे. नागरिकत्वासाठी आलेले अर्ज आकड्यानिशी मांडा असे म्हणाले तर सरकारने ते लगेच सांगावे. संसदेत कुणीतरी हे प्रश्न विचारलेही होते. जे उत्तर आले ते आणि सरकार करत असलेली जाहिरात यात खूपच फरक होता. हे कायदे आणायचे सरकारचे हेतू उदात्त असले तरी वेळा ध्रुवीकरण करण्यासाठीच आहेत हे मात्र सहज लक्षात येते. माझा तसेच अनेक विद्यमान सरकारविरोधी लोकांचा, तसेच प्रो कायदे असणार्‍या अनेक लोकांचा आक्षेप कायद्यांना नसून त्यायोगे मते मिळवण्यासाठी केल्या जाणार्‍या बुद्धिभेदाला आणि ध्रुवीकरणाला आहे. काही हजार लोकांना यातून भारतीय नागरिक होता येत असेल तर काय असा विशेष फरक पडणार आहे. लोकांना काही विशेष पडलेली नाही. ठीक आहे म्हणतात. काही विरोधक मात्र हे कायदे जणू आभाळ कोसळणार असल्यासारखे आहेत अशी का बतावणी करत आहेत हे काही कळत नाही. एकतर यातून कोणालाही हाकलणार नाहीत. मग विरोधकांनी सुद्धा उलट कायदा विस्तारित करायला मदत केली पाहिजे. श्रीलंकेतून आलेल्या तामिळ हिंदूंचा प्रश्न सुद्धा या अंतर्गत सोडवता येईल. दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sun, 03/17/2024 - 10:46 नवीन
क्षमा करा अण्णा पण जर कायदा योग्य वाटतो तर त्याने "उजवी बाजू बुद्धिभेद कशी करीत आहे?" इस्राएल जर उघडपणे जगातील ज्यू धर्मियांना दरवाजे उघडे करतात ( कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतात - अप्रत्यक्ष म्हणजे असे उदाहरण , कॅथॉलिक चर्च धर्म प्रसारासाठी जगभर पैसे खर्च करते, आता उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेल्यात त्यांच्या शाळांना सरकारी शांलांसारखेच अनुदान मिळते मग त्यांचा तो पैसे वाचतो आणि ते तो धर्म प्रसार साठी वापरतात = झाली कि नाही अप्रत्यक्ष मदत ? मग जर भाजप सारखया उजवाय सरकारे जगातील पीडित हिंदू , शीख , जैन बुद्ध आणि ३ देशातील ख्रिस्ती पीडितांना मदत करणारा कायदा केला तर बिघडेल काय ? हा कायदा नरसिह रावांनी किंवा इंदिराजींनी केला असता तरी त्याला पाठिंबा देण्यात काय ती चूक बरे ??? मते मिळवण्यासाठी म्हणता तर शहाबानो प्रकरणी राजीव गांधींनी कोणाची बरे मते मिळवण्यासाठी सगळे केले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर
T
Trump Sun, 03/17/2024 - 11:03 नवीन
कागदपत्री सर्वधर्मसमावेशक असलेले पाश्चिमात्य देश पण मुख्यत्वे ख्रस्ती बहुल आपल्या धोरणात इतर जगातील ख्रस्ती बांधवांना अप्रत्यक्ष पणे मदत करतात
ज्या लोकांना याचे उदाहरण हवे असे त्यांनी युक्रेनियन विस्थापित आणि इतर देशातील विस्थापित ह्यातील फरक बघावा. https://www.nature.com/articles/s41586-023-06417-6 https://hir.harvard.edu/the-limitations-of-humanity-differential-refugee-treatment-in-the-eu/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
स
सुनील Sun, 03/17/2024 - 03:53 नवीन
@हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर धाग्यावर आलेली एकमेव संयत प्रतिक्रिया.
दोन्ही बाजूंनी नको तितका फालतू बुद्धीभेद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र स्कोप खूपच लिमिटेड आहे.
संपूर्णपणे सहमत. कायद्याचा मसुदा वाचला तरी हे सहज लक्षात येते. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी जे गैर-मुस्लिम पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश येथून अवैधमार्गे आले, त्यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतील. थोडक्यात ज्या व्यक्ती किमान दहा वर्षांपासून भारतात राहात आहेत त्यांच्यासाठीचा हा कायदा अहे. आता हे सहजमान्य व्हावे की जी मंडळी इथे दहा वर्षांपासून राहात आहेत त्यांच्याकडे रेशनकार्ड तर असेलच पण आधारकार्ड असण्याचीदेखिल शक्यता खूपच आहे. तेव्हा अर्ज करणांची संख्या फार असणार नाही. तेव्हा ह्या कायद्याच्या विरोधात आक्रसताळेपणा करणे जितके अनावश्यक तितकेच अनावश्यक ह्या कायद्यामुळे हुरळून जाणे हे आहे! केवळ ध्रूवीकरणाराठी केलेला जुमला हेच ह्या कायद्याचे खरे वर्णन. तसेही ह्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. बहुधा पुढील आठवड्यात तो सुनावणीस येईल. तेव्हा जे होईल ते होईल. असो.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Mon, 03/18/2024 - 05:42 नवीन
>>धाग्यावर आलेली एकमेव संयत प्रतिक्रिया. हणमंतराव मिपावर फारसे सक्रिय नसतात. त्यामुळे त्यांना धागालेखक आणि काही प्रतिसादकांचे अंतस्थ हेतू माहीत नसावेत (असा अंदाज आहे). त्यामुळे त्यांनी भाबडेपणामुळे नेमका प्रतिसाद दिला. बाकी मिपाकर वाह्यात लोकांना ओळखून आहेत त्यांनी तसे प्रतिसाद दिले. तुम्ही जुने जाणते (जरी डाव्या कंपूतील असले तरी) आहात तुम्हाला हे माहित नसावे हे आश्चर्य आहे. की कालाच्या ओघात असे विस्मरण झाले ? हरकत नाही. होते असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
मुक्त विहारि Mon, 03/18/2024 - 14:33 नवीन
https://hindi.news18.com/videos/rajasthan/rohingya-muslims-started-returning-home-caa-news-n18v-what-is-caa-latest-news-top-news-8158908.html ------
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 03/19/2024 - 16:51 नवीन
https://www.amarujala.com/india-news/caa-indian-citizenship-matua-community-body-asks-for-no-application-till-next-govt-2024-03-19 ----- सलाह सरकार की तरफ से नहीं, मतुआ समुदाय के शीर्ष संगठन की तरफ से दी गई है। ----- कूठे, सहनशील मतूआ समाज आणि कुठे रोहींग्या आणि बांगलादेशी मुस्लीम?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा