दाभोळकर आणि साळगांवकर
💬 प्रतिसाद
(8)
G
Gk
Sun, 07/26/2020 - 15:09
नवीन
छान
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sun, 07/26/2020 - 21:47
नवीन
दाबोळकर किंवा नास्तिक लोक जे सांगत आहेत ते सर्वांना माहीत आहे ते काहीच नवीन सांगत नाहीत.
सृष्टी ची निर्मिती आणि सजीव उत्पत्ती फक्त दाभोलकर आणि नास्तिक लोकच शिकलेत आणि बाकी लोकांना काहीच माहीत नाही असे नाही.
आम्ही हिंदू आहोत ( इथे मुस्लिम,ख्रिस्त , जैन पण चालतील फक्त बौध्द सोडून सर्व) आमची स्वतःची वेगळी परंपरा आम्हाला हवी आहे,स्वतःची वेगळी ओळख हवी आहे,sanskruti havi aahe.ritirivaj have aahet san have आहेत.
विज्ञान शी आमची जुनी दोस्ती आहे त्या मुळे प्रतेक सणात विज्ञान आहे दाभोलकर नी ते शिकवावे एवढ खराब दिवस आलेले नाहीत.
झाड, सूर्य,जमीन,पाणी,आग ह्या शिवाय जगणे मुश्किल आहे त्या मुळे त्यांचे उपकार आमच्यावर आहेत म्हणून त्यांची पूजा केली जाते.
मुळात दाभोलकर जे सांगत आहेत ते खूप पूर्वी पासून अनेक संत सांगत आलेत संताचा हेतू साफ होता म्हणून लोक त्यांचा मान ठेवायचे.
आताचे नास्तिक हे एकतर नास्तिक धर्माचे प्रतिनिधी आहेत(जो धर्म ईश्वर मनात नाही)किंवा त्यांचे कोणी तरी प्रायोजक आहेत हे सुद्धा लोकांना माहीत आहे.
समाज सुधारणा हा हेतू नाही हे पण माहीत आहे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 07/27/2020 - 12:26
नवीन
म्हणजे? दाभोलकरांचा समाज सुधारणा हा हेतु नव्हता असे म्हणायचे आहे का? विचारांची मतभिन्नता समजू शकते.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 07/27/2020 - 13:30
नवीन
"समाज सुधारणा हा हेतू नाही हे पण माहीत आहे."
सध्याची जी "बँड वॅगन" ( टोकाचे नास्तिक, अर्बन नक्साल, तथाकथित पूर्वगामी कलाकार आणि पत्रकार ) यांचं मानाने दाभोकर हेतूने प्रामाणिक वाटतात ..मला नाही वाटत कि दाभोल्कारांवर हा आरोप करता येईल.. त्यांच्या मुलाखती पहा, "अंधश्रद्धा निर्मूलनाचे " सारखे पुस्तक वाचा .. ते प्रामाणिक पणे कार्य करीत होते...हा हे मान्य कि त्यांच्या चालवली ने एका धर्मवीर जास्त लक्ष्य केंद्रित केलं ..
बरं दुसरे असे कि कोणत्याही धर्मातील/ समाजातील रूढींना "असे का" हा प्रश विचारायला अगदी नास्तिक असावे लागते ...टोकालाच कशाला जायला पाहिजे प्रत्येक वेळी...
उदाहरणार्थ "पूजा केल्याने किंवा ना केल्याने काही होत नाही" हा तर्क पटत असला तरी समजा एखाद्या समाजाला त्याने समाधान मिळत असेल, फार अवडंबर नसेल तर उगाच विरोध करू नये... सध्याचे जास्त कडवे झालेले पुरोगामी जेव्हा असा विरोध करतात आणि मग प्रा राम पुनियानी सारखे "प्राध्यपपक " जेव्हा काय काय तारे तोडतात ते पहाहुन मात्र धार्मिक नसलेला हिंदू सुद्धा वैतागतो आणि पटत नसून सुद्धा अनिस च्या चांगलया कार्याला विरोध करू लागतो... नुकसान अनिस चेच होते ..
- Log in or register to post comments
स
सोत्रि
Mon, 07/27/2020 - 02:04
नवीन
मनाची द्विधावस्था आणि खळबळ अतिशय पारदर्शी होऊन आलीय लेखनात. ‘बेंबट्या’ होत असताना पडणारे प्रश्न रास्त आणि परखड आहेत.
गौतम बुद्ध!
- (आस्तिक-नास्तिक ह्या फंदात न पडणारा) सोकाजी
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Mon, 07/27/2020 - 12:23
नवीन
http://www.misalpav.com/node/8889
अंनिस व धर्मश्रद्धा
या डॉ दाभोलकरांचा गरज विवेकी धर्मजागराची या सकाळ मधील लेखावर चर्चा
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Mon, 07/27/2020 - 16:25
नवीन
बदल हळू हळू होतो पण कोणी ती गती वाढवण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असेल तर ती भूमिका संशयास्पद वाटते.
राज्य घटना ही राज्यकारभार कसा असावा ह्याचे नियम आहेत लोकांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसं जगावे ह्याचा राज्य घटनेशी काही संबंध नाही.
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे .म्हणजे सर्व धर्मांना एकच कायदा लागू असावा.
धर्म बघून कायदा काम करणार नाही .
राज्य घटना विज्ञान वादी दृष्टिकोन वाढवा असे निर्देश देते ह्याचा अर्थ लोकांच्या सणा. वर बंदी घाला,देव नाही हे शाळेत शिकवा,हे सांगत नाही . पण तसा अर्थ घेवून घटनेच्या त्या निर्देश चा वेगळाच अर्थ काढून हिंदू धर्म कमजोर करण्यासाठी प्लॅनिंग करणे आणि तसे विचार व्यक्त कारणे हे घटनेशी प्रतारणा च आहे.
- Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर
Mon, 07/27/2020 - 16:30
नवीन
मनाची द्विधावस्था आणि खळबळ अतिशय पारदर्शी होऊन आलीय लेखनात>>>
+१.
फक्त मला हे असं शब्दात मांडता येत नाही एव्हढंच.
लाखो वर्ष झाली आपण कुठुन आलो या राहाटगाडग्यात आणि कुठे जाणार आहोत कोणालच माहिते नाही. सगळं कोणी निर्माण केले , कशाला केले, हेतु काय अशा
प्रश्नांना आयुष्यात एकदा तरी प्रत्येक माणुस सामोरा जातोच जातो.
- Log in or register to post comments