शिवराज पाटील यांचा राजिनामा
💬 प्रतिसाद
(14)
ऋ
ऋषिकेश
Sun, 11/30/2008 - 08:01
नवीन
हे व्हायला हवेच होते.. न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते
भारताला गृहमंत्री आहे काय नाहि काय .. एकच होते
-(गोंधळलेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 11/30/2008 - 08:36
नवीन
न मागता दिला हे बरे झाले नाहितर जनतेने लाथ मारून हाकलले असते
ऋषिकेश, या शिवराज पाटलांनाच मागच्या लोकसभा निवडणूकांमधेच जनतेने लाथ मारली होती. पण "मॅडम"चे चमचे असल्याचा फायदा झाला तो असा!
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 11/30/2008 - 08:45
नवीन
:(
खरंय
आणि तसं बघायला गेलं तर पंतप्रधानहि मागच्या दारानेच आलेले आहेत :(
-(गोंधळलेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Sun, 11/30/2008 - 08:06
नवीन
फार पुर्वीच व्हायला हवे होते.
उशिरा सुचलेल शहाणपण म्हणायचा का?कि नेहमी प्रमाणे "बळीचा बकरा"
"अनामिका"
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/30/2008 - 08:11
नवीन
गृहमंत्री निष्क्रीय होते यात शंकाच नाही, पण हेतू राजकीयच दिसतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
Sun, 11/30/2008 - 08:17
नवीन
निवडणुका डोळ्यांसमोर ठेउन घेतलेला निर्णय ! पुर्णपणे राजकीय !
पण झाले ते चांगलेच झाले!
स्वप्निल
- Log in or register to post comments
क
कलंत्री
Sun, 11/30/2008 - 08:23
नवीन
शिवराज पाटिल गेले हे बरेच झाले. त्यांना आपल्या पदाचा ठसा उमठवता आला नाही.
मनमोहनसिंगानी ही फेरी जिंकली असेच म्हणावे लागेल.
आता नवीन गृहमंत्री कोण होणार? एक नविन चिंता....
- Log in or register to post comments
र
रेवती
Sun, 11/30/2008 - 08:30
नवीन
उपकारच झाले म्हणायचे.
वाट बघून बघून शेवटी राजीनामा देतील अशी आशाच सोडली होती मी.
चला हे बेष्ट झालं.
रेवती
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
Sun, 11/30/2008 - 10:18
नवीन
हुश्श !!! ऍट लास्ट....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments
अ
अनामिका
Sun, 11/30/2008 - 10:48
नवीन
आता महाराष्ट्राचे देशमुख-पाटिल कधी खरडतायत आपला राजिनामा ?
त्याच्या प्रतिक्षेत :W
"अनामिका"
- Log in or register to post comments
ह
हेरंब
Sun, 11/30/2008 - 12:14
नवीन
अहो ही नाटकं आहेत कांग्रेजी सरकारची ! ते सर्वजण तितकेच जबाबदार आहेत याला. एक धर्मांध छोटा देश २० वर्षे आपल्याला छळतो आहे आणि आपण त्यांना काहीच करु शकत नाही ? उलट त्यांच्या इथल्या पिल्लावळीला गोंजारत बसलेत हे !!!
- Log in or register to post comments
क
कुंदन
Sun, 11/30/2008 - 12:18
नवीन
...ती संधी आपण कारगिलच्या वेळी गमावली.
कारगिलच्या वेळीच ती कीड ठेचायला पाहिजे होती.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 11/30/2008 - 12:31
नवीन
ती कीड त्यावेळीच ठेचली गेली नाही म्हणुनच संसदेवर हल्ला करायची मजल गेली,,त्यानंतर काहीच फरक पडला नाही,,कीड खाऊन पिऊन मस्त पोसली गेली ,,,आता मुंबईत त्याच कीडेने आपला जबरदस्त प्रभाव दाखवला..आता म्हणे आयएसआय चीफ ला आमच्याकडे पाढवा..कीडीने पुन्हा ठेंगा दाखवला व स्वतं:च या रोगाने आजारी असल्याची ओरड केली..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 11/30/2008 - 17:15
नवीन
बैल गेला अन झोपा केला
- Log in or register to post comments