बातमी : “महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का?” परप्रांतीयांबाबत चंद्रकांत पाटलांचा सवाल
एखाद्या देशाची घटणा, सउवीधान म्हणजे त्या देशातील लोकान्च्या अनूभवातून मीळालेले, बूद्धीच्या आकलानाद्वारे फळधारणा झालेले, शब्दरूपातून प्रकट झालेले, ठरावीक काळातील शहाणपण असते.
.
काळ जसा पूढे सरकत नवनवे अनूभव देत जातो तसतसे मानवी अनूभव बदलत जात असतात. परस्परावलम्बना बाबतच्या समजूती बदलत जात असतात, श्रद्धा,स्वप्नं, आकान्क्शा बदलत जात असतात.
“प्रत्येक भारतीयाला भारतात कोठेही स्थायीक होवून राहण्याचा अधीकार आहे.”
“प्रत्येक भारतीयाला ठरावीक वयानन्तर सार्वजनीक स्तरावरील नीवडणूकीत मतदान करण्याचा अधीकार आहे.”
“प्रत्येक भारतीयाला ठरावीक वयानन्तर सार्वजनीक स्तरावरील नीवडणूक लढवीण्याचा अधीकार आहे.”
हे तीन ही ‘पूर्वीच्या शहाणपणातून आलेले वीचार’ आजच्या काळात सरसकट स्वीकारणे योग्य आहे का?
प्रत्येक भूमीची स्पन्दने वेगळी आहेत. याच कारणामूळे ठरावीक प्रान्त ओलाण्डला की भाशेत बदल होतात, रीती-भाती बदलतात, खाद्य सवयी (दैनन्दीन) व परम्परा (सण व ऋतूवार) बदलत जातात, वैचारीक स्पन्दन व आत्मचीन्तनाचा कल* बदलत जातो. *= वीदर्भाची लोकं प्रतीकूल परीस्थीतीचा दबाव वाढला की आत्महत्या करतात, कोकणातील लोकं एक वेळ वेडे होतील पण आत्महत्या करीत नाहीत.
.
म्हणूनच, दूसर्या राज्यातून स्तलान्तरीत झालेल्या लोकान्ना महाराश्ट्र राज्यात आल्या-आल्या पावूल ठेवताच, कोणत्याही नीवडणूकी तसेच अन्य वीशया सन्दर्भातील अधीकार देणे येथील जनतेच्या हीताचे नाही. जसे की, कोणत्याही नीवडणूकीत मतदान करण्यासाठी असो वा नीवडणूक लढण्याबाबत असो काही एक वरशान्ची मर्यादा घालणे गरजेचे आहे.
.
ज्या राज्यात जी व्यक्ती जन्माला येते त्या राज्याच्या जमीनीशी, मूलाधाराशी तीची नाळ जोडलेली असते. आपले मूळ राज्य सोडून आलेल्या, नाळ तोडून आलेल्या लोकान्ना काही वरशासाठी (नव्या भू-स्पन्दनाशी, अवकाश-स्पन्दनान्शी मीळते-जूळते घेण्यासाठी) काही अधीकारान्पासून वन्चीत ठेवायला हवे. त्यात ही जे परप्रान्तीय धनवान उद्योजक असतील, द्न्यानी-वीचारवन्त असतील, सेवाभावी प्रवृत्तीची लोकं असतील त्यान्ना काही प्रमाणात सूट देता येवू शकते.
❗
निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.निबंधातील शुद्धलेखन आवडले हे आवर्जून नमुद करू इच्छितो.नीबंधातील शूद्हलेखन आवडले हे आवरजून नमूद करू इचहीतो असे म्हणायचे आहे काय तूम्हाला? :) :) :)😃
चुकीबद्दल क्षमा असावी रंगीला रतन महोदय ! :-)इथे येवून काम करण्यास विरोध तीव्र नाही.जे काम मराठी लोक करत नाहीत ते परप्रांतीय करत असतील तर राज्याचा फायदाच आहे. आणि मराठी लोकांचा रोजगार वर काही संकट नाही,कारण ते काम मराठी लोक करत च नाहीत.तुम्ही म्हणताय म्हणजे हे बरोबर च असणार त्याचा प्रतिवाद करणे चूक च.