दुधवाच्या जंगलात मी एक जिवंत वाघ पाहिला
💬 प्रतिसाद
(9)
म
मदनबाण
गुरुवार, 02/12/2009 - 03:56
नवीन
फारच सुंदर कविता...:)
अवांतर :-- http://www.youtube.com/watch?v=1LjG7S8aqJg
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्धशेटे
गुरुवार, 02/12/2009 - 04:10
नवीन
वाघांच्या समस्येवर उत्तम कविता!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/12/2009 - 04:24
नवीन
फोटोही द्यायचा ना इथे.
ओह, विरोपाद्वारे आली आहे होय! ते वाचलेच नव्हते... :(
- Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/12/2009 - 06:59
नवीन
हे बघा जरा
वाघोबाच्या साम्राज्याचा अंत
फोटोही घ्या
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
- Log in or register to post comments
ढ
ढ
गुरुवार, 02/12/2009 - 07:06
नवीन
मिपाचे धोरण वाचा.
- Log in or register to post comments
म
माझी दुनिया
गुरुवार, 02/12/2009 - 09:41
नवीन
अरेच्च्या ! हे लक्षातच आले नाही. संपादकहो, क्षमस्व. खरं तर दुवा देण्यापेक्षा प्रत्यक्ष वाचायला बरे वाटते. पण आपल्याला खटकत असल्यास हा विषय उडवू शकता.
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया
- Log in or register to post comments
व
वाहीदा
गुरुवार, 02/12/2009 - 13:22
नवीन
पाहून माझी ती अवस्था
तो वाघ मोठयाने हसला,
"माझा एक फोटो काढ."
ऐटीत तो मला म्हंटला.
आता फक्त फोटोतच दिसणार वाघोबा !
~ वाहीदा
- Log in or register to post comments
ट
टिउ
गुरुवार, 02/12/2009 - 15:49
नवीन
इंग्रजांच्या काळात वाघांची संन्ख्या खुपच कमी झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस एका इंग्रज अधिकार्याने (नाव लक्षात नाही) त्याच्या कालखंडात ९००० वाघांची शिकार केल्याची नोंद आहे.
त्याशिवाय संस्थानिक...इतर काही काम नसायचं. संस्थानाचा कारभार इंग्रजच बघायचे. मग त्यांनी भेट दिलेल्या बंदुका घेउन राजे/महाराजे दिवसभर शिकार करत.
सध्या भारतात फक्त १००० वाघ शिल्लक आहेत. वाघांची संख्या दिवसाला एक या प्रमाणात कमी होत आहे.
- Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/12/2009 - 19:09
नवीन
त्याशिवाय संस्थानिक...इतर काही काम नसायचं. संस्थानाचा कारभार इंग्रजच बघायचे. मग त्यांनी भेट दिलेल्या बंदुका घेउन राजे/महाराजे दिवसभर शिकार करत.
मलाही पूर्वी असेच वाटत असे...
पण एका न्यूज चेनलवरील चर्चेत असे कळाले की आता जी अभयारण्ये म्हणून जाहीर झाली आहेत ती सर्व जंगले राजे महाराजांनी सिंहाच्या / वाघाच्या शिकारीसाठी शिल्लक ठेवली होती...... राजाच्या शिकारीसाठी का होईना, जंगले टिकवून धरली गेली म्हणून निदान आहेत तेवढे वाघ तरी शिल्लक आहेत असे काहीसे निरीक्षण होते....
.. खरे खोटे वाघच जाणोत...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
- Log in or register to post comments