Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनिवासींनी निवासींना सुचवलेली मार्गदर्शक तत्वे

त
त्रास
गुरुवार, 02/19/2009 - 09:10
🗣 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2116 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
पक्या गुरुवार, 02/19/2009 - 09:59 नवीन
>>ह्या धाग्याला कृपया प्रतिसाद देउ नका तुम्हाला 'या धाग्याला अवांतर फाटे फोडू नका' या अर्थी म्हणायचे आहे का? चक्क लेखक सांगतोय प्रतिसाद देऊ नका हे थोडे वेगळे वाटले.
  • Log in or register to post comments
त
त्रास गुरुवार, 02/19/2009 - 11:56 नवीन
दोन्ही पार्ट्यांनी चिंतन करावे हा हेतू आहे. (पहिले आंणि दुसरे चालू असताना) तिसरे महायुद्ध सुरु करायची ही प्रक्रिया नसावी म्हणून तसे लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
स
सायली पानसे गुरुवार, 02/19/2009 - 10:36 नवीन
सुरुवात करते मी ... मला सुचेल तशी..... १. डोक्यातुन सर्वात पहिल्यांदा हे काढा कि परदेशात राहिलो म्हणुन संस्क्रुती विसरलो... किंबहुना परदेशात आल्यवरच आपल्या देशाची किंमत जास्त कळते...आणि संस्क्रुती जपण्याचा जिवापाड प्रयत्न केला जातो... २. त्यांना चांगले म्हंटले म्हणून आपण वाईट नाहि होत हो... आपला चांगलेपणा आहेच हो...पण जर सुधारता आल तर आपणच आणखिन वर जाउ ना... ३. देशा ल नावे ठेवणारे अनिवासीच असतात असा नाहि हो....ति एक मानसिकता आहे... तिथे देशी किन्वा अनिवासी हा मुद्दा नाहि. देशात राहणारे हि देशाला नावे ठेवतातच .........अनिवासी भारतिय हातात बिसलरी चि बाट्ली घेउन फिरताना त्याला हजार नावे ठेवणरे स्वता बाहेर हॉटेलात गेल्यावर तेच पाणि ऑर्डर करतात.....ह्यामुळे हि एक मानसिकता आहे..... आणी ती देशी वा अनिवासी दोघां मधे असते. तुम्हाला बाटली घेऊन जाणारे अनिवासी दिसतात पण रस्त्यावर विमानतळावर उतरताक्षणी पहिले घरच्या जवळ च्या लॉरीतुन पाणी पुरि खायला जाणारे दिसतात का? तेव्हा उच्चभ्रु देशि मंडळी शी तिथे काय पाणीपुरि खायचि किति घाण असते म्हणतात त्यांना तुम्हे हे सगळा सुनवता का? सुधारणा करायची तर पहिले पुर्वग्रह काढणे आवश्यक आहे. सगळ्यात पहीली सुधारणा आपण सोडून सगळे वाईट हा विचार सोडा आणी दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्शा काय शिकता येण्यासारखा आहे ते पहा. बाकि सांगत जाईन वेळ मिळेल तसा.. आणी बाकिचे मिपावासी सॉरी मिपाअनिवासी पण सांगतिल कि. दुसरा
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 02/19/2009 - 11:40 नवीन
>>आपण सोडून सगळे वाईट हा विचार सोडा आणी दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्शा काय शिकता येण्यासारखा आहे ते पहा.<< हे दोन्ही बाजूला लागू पडते. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू गुरुवार, 02/19/2009 - 11:59 नवीन
पाणी उकळुन प्या. धुण्याच्या पद्धती बदला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा