आतुर
💬 प्रतिसाद
(1)
अ
अभिष्टा
Fri, 02/20/2009 - 10:15
नवीन
कल्पना चांगल्या आहेत तरीही ----
सांजेला दिवस कलायला लागतो तेव्हा सांज कोवळी म्हणण्यापेक्षा सावळी बरं वाटेल. कोवळी उषा किंवा सकाळ असते. तसेच, कवितेचा शृंगार रस असताना मधेच 'प्राजक्त गातो अंगाई' असे वात्सल्याचे शब्द खटकतात.
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
- Log in or register to post comments