गलिच्छ राजकारणी आणि केले गेलेले सन्मान
💬 प्रतिसाद
(4)
न
नितिन थत्ते
Sat, 02/28/2009 - 16:38
नवीन
शहीद शंशाक शिंदे यांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात सरकारकडे आम जनतेकडून जबरदस्त आवाज उठवला असता तर
म्हणूनच बहुधा स्वीकार केला असावा. कारण बाणेदारपणा केल्यावर मीडियाने चार दिवस कौतुक केले असते. पण नंतर आर्थिक आधार द्यायला कोणी येईलच याची खात्री तिला वाटली नसावी. शेवटी आयुष्य त्यांना काढायचे आहे.
अवांतरः आपण काँग्रेस वगैरे लिहिले आहे पण कोणाचेही सरकार असते तरी परिस्थितीत काही फरक पडला नसता.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
- Log in or register to post comments
ह
हरकाम्या
Sat, 02/28/2009 - 21:10
नवीन
मी खर्याट्याच्या मताशी सहमत आहे .
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 03/01/2009 - 17:33
नवीन
सगळ्याच पार्टीचे नेते हे ---ने हात भरलेले अणि जे वर्णन तुम्ही काँग्रेसचे केले आहे त्याला फिट बसणारे आहेत.
- Log in or register to post comments
न
नरेश_
Sun, 03/01/2009 - 17:48
नवीन
मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. तुम्हाला '२ नी ' देतो !!!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
- Log in or register to post comments