Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तर या देशात कायदा आणि सुव्यव्स्तेची हामी कोणी द्यायाही

र
राहुल सरकार
Tue, 03/24/2009 - 12:16
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2786 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मराठी_माणूस Tue, 03/24/2009 - 12:33 नवीन
IPL ला एव्हढे महत्व देण्याचे काहीही कारण नाही. मुठभर पैसे वाल्यांच्या मिजाशी साठी संपुर्ण देशाला वेठीला का धरायचे ?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 03/24/2009 - 12:38 नवीन
IPL ला उगाच डोक्यावर चढवुन ठेवले आहे.निवडणुक जास्त महत्वाची(जरी आपण भ्रश्ट्,उनाड लोकाना निवडुन देणार असलो तरी).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
स
संदीप चित्रे Wed, 03/25/2009 - 19:06 नवीन
बीसीसीआय सारख्या मुजोर संस्थेसाठी देशाला वेठीला धरू नये. मी स्वतः क्रिकेटचा चाहता आहे पण शेवटी देशाची निवडणूक जास्त महत्वात (जरी त्यातून काहीही निष्पन्न होत असलं तरी) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
ह
हरकाम्या Tue, 03/24/2009 - 12:38 नवीन
आय. पी. एल. आणि सुरक्षा हा विषय तसा चर्चेला घेण्याचा विषय नाही. वास्तविक हे सामने म्हणजे महत्वाची बाब नाही. निवड्णुका या महत्वाच्या आहेत. ह्या टुकार मालक लोकांनी विकत घेतलेले खेळाडू ( बोली लावून लिलाव केलेले बोकड ) ह्यांच्या टकरी ह्या निवडणुकांपेक्षा महत्वाच्या आहेत का ? मुळीच नाहीत. ह्या टकरी दर वर्षि लावुन हे तथाकथित मालक मालामाल होऊ इछितात. देशाच्या निवडणुकांपेक्षा ह्या टुकार लोकांना महत्व द्यायचे का ? मुळीच नाही. सरकारने घेतलेली भुमिका अतिशय योग्य आहे. ह्या टुकार लोकांना ह्या टकरी कुठे ही लावु देत. आणि यांना सुरक्षा दिली नाही म्हणुन देशाची नाचक्की होत नाही. लोकांना आपले काहिही काम न करणारे खासदार निवडायचेत. ह्या टकरी काय दरवर्षि होतच राहणार. खासदार थोडेच दरवर्षि निवडता येतात.?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 03/24/2009 - 12:52 नवीन
हरकाम्याशेठ, अगदी उत्तम प्रतिसाद ... आपल्याशी १००% सहमत ... प्रतिसाद आवडला व आपल्या मताचे कौतुक वाटले. ------ (सहमत)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरकाम्या
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 03/24/2009 - 12:54 नवीन
हरकाम्या आणि डॉन यांच्याशी सहमत. थोडं अवांतरः धागा आणि प्रतिसादातली "लाघवी" भाषा पाहून अंमळ अवांतर लिहावसं वाटलं. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
अ
अवलिया Tue, 03/24/2009 - 17:50 नवीन
सहमत --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 03/24/2009 - 12:38 नवीन
कसल आयपील कसल्या निवडनुका ह्या देशात सामन्य माणुस सुरक्षीत नाहि त्याच काय रोज दंगे बॉम्ब् स्फोट अतिरेकि हल्ले होतात मी तर म्हणतो मी निवडनुकाना पण फारसे महत्व देत नाहि साला काय फायदा एक चोर जाणार दुसरा खुर्ची वर बसनार ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
स
सौमित्र Tue, 03/24/2009 - 16:27 नवीन
मी तर म्हणतो मी निवडनुकाना पण फारसे महत्व देत नाहि ----------------------------------------------------------------------- भाषणबाजी वाटेल कदाचित, पण मी आपल्या या मताशी सहमत नाही.... मतदानाचा हक्क हा खरोखर कीती मोलाचा आहे ! आपण भारतीय आणी विशेषतः मराठी माणूस या बाबत खूप च ऊदासीन आहे असे मला वाटते... याचे परीणाम हळूहळू दिसू लागले आहेत. मुंबई हातातून बर् यापैकी निसटली आहे. ऊद्या पुणे जाईल... माग्च्या निवडणूकीत पेट्रोलियम मंत्री राम नाईक गोविंदा कडून हरले होते !!! का हो !!! मला सांगा, महाराष्ट्रात एकही चांगला नेता नाही का ? नक्कीच आहेत... पण निवडून कोण येतात ? खरोखर सांगा, सध्याच्या राजकारणी मंडळींपैकी कोण अभिमान वाट्ण्यासारखे आहेत ? ही आपलीच चूक आहे, की आपण त्यांना निव्डून येण्यात मदत करतो, मते न देता... आज मुंबई पनवेल भागाची हालत खूप नाजूक वाटते... पनवेल - दादर च्या बसमध्ये किती भैय्या लोक भरभरून असतात ! ऊद्या ती सगळी एखाद्या भैय्यासाठी च मत देणार... आणी आपण जुनेच तुणतुणे वाजवणार...
  • Log in or register to post comments
स
स्वामि Tue, 03/24/2009 - 16:43 नवीन
शरद नावाच्या पवारांचं एखाद्या गोष्टीकडे लक्ष गेलं,की तिचा विचका झालाच म्हणुन समजा.आधीच जतीयवादाने महाराष्ट्र पोख्ररुन ठेवला,बिचारी मुलं २०-२० जिंकून आली तर त्यांना कोपर्यात बसवून स्वतःचे फोटो काढून घेतले,आता लोकांच्या जिवाची पर्वा न करता एन निवडणुकीच्या तोंडावर आय.पी.एल.घ्यायला निघाले होते.काय म्हणावं ह्या आपमतलबी माणसाला!
  • Log in or register to post comments
र
रामपुरी Tue, 03/24/2009 - 22:26 नवीन
घाणेरडा राजकारणी म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि
ध
धिंगाणा Wed, 03/25/2009 - 14:22 नवीन
पण निवडणुका द. आफ्रिकेत नेल्या तर!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा